december 7

बाळासाहेब म्हणाले होते, उद्धव असा वागलास तर पक्ष संपेल... : कालिदास कोळंबकर

मुंबई : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे सगळे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. अनेक जिल्ह्यांतून उबाठा गट हद्दपार झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना याबाबत आधीच ताकीद दिली होती. बाळासाहेब म्हणाले होते, “उद्धव असा वागलास तर पक्ष संपेल...” बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले, असा गौप्यस्फोट महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आ. कालिदास कोळंबकर ( Kalidas Kolambkar ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला. “माझ्या चौथ्या टर्मला उमेदवारी देण्यात उद्धव ठाकरेंनी आडकाठी आणली होती,” असेही त्यांनी सांगितले. सलग

Read More

कालिदास कोळंबकर यांचा विजयीविक्रम!

कालिदास कोळंबकर ( Kalidas Kolambkar ) यांचा विजयीविक्रम!

Read More

देवेंद्र फडणवीसांमुळे जिंकलो नायगाव ‘बीडीडी’च्या नामांतराची लढाई

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नायगाव (दादर) येथील बीडीडी चाळीला शरद पवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. कालिदास कोळंबकर यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यासाठी उपोषणही केले. महायुती सरकार सत्तेवर येताच, त्यांनी या चाळीच्या नामांतरासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, नायगाव बीडीडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे

Read More

ऑक्सिजन गळती दुर्घटना : हातातोंडाशी आलेला जीव गमावला

नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली माहिती

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121