communist

शहरी माओवाद : म्हणून हवा विशेष जनसुरक्षा कायदा!

दि. १२ सप्टेंबर २००४ रोजी ‘माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर’ आणि ‘सीपीआय’ (एमएल, पिपल्स वॉर) या दोन संघटनांचे विलीनीकरण झाले आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओवादी)चा जन्म झाला. ‘अर्बन नक्षल’ संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण, हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे, जेणेकरून याबद्दलचे सर्व गैरसमज आणि मनातील शंका सहज दूर होतील आणि जनसुरक्षा कायद्याचे महत्त्वही अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या देशविघातक कृतींपासून देशाला

Read More

केरळच्या कम्युनिस्टांकडून शास्त्रज्ञांची दमनशाही

वायनाडमधील भुस्खलनाच्या घटनेविषयी राज्यातील शास्त्रज्ञांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करणारा तुघलकी आदेश मुख्यमंत्री पिनरायी विजयन सरकारने जारी केला होता. मात्र, विरोधानंतर कम्युनिस्ट सरकारला अखेर माघार घ्यावी लागली.केरळमधील वायनाड येथे झालेल्या भुस्खलनाच्या घटनेनंतर केरळ सरकारवर योग्य ती काळजी न घेतल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. केरळ सरकारला भुस्खलनाविषयीचा इशारा सात दिवस आधीच देण्यात आल्याचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी संसदेत स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता राज्यातील शास्त्रज्ञांचे दमन करण

Read More

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील मातृशक्ती

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये १०५ हुतात्म्यांमध्ये महिलाही हुतात्मा झाल्या. या लढ्यात सर्व जातीधर्माच्या, पंथाच्या, श्रीमंत, गरीब, कष्टकरी, उच्चविद्याविभूषित ते निरक्षर अशा सर्वच पार्श्वभूमीतील महिलांचे योगदान आहे. या लढ्यात विविध विचारधारेच्या महिला सक्रिय होत्या. जनसंघ, हिंदू महासभा ते कम्युनिस्ट, समाजवादी ते अगदी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या महिलाही होत्या. महाराष्ट्रावर होणार्‍या अन्यायाविरोधात आणि काँग्रेसच्या जुलमी अत्याचाराविरोधात एकजुटीने त्या उभ्या ठाकल्या. या सर्व मातृशक्तीचे, स्त्रीशक्त

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121