M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, हीच गोष्ट भारतातील डावे पक्ष विसरल्याने आज ते मध्यमवर्गीयच नव्हे, तर गरीबवर्गांच्या आशा-आकांक्षेलाही न्याय देऊ शकत नाहीत. परिणामी, ते राजकारणात कालबाह्य ठरले. 71 वर्षांच्या एम. ए. बेबी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुखपद देऊन डाव्यांनी आपल्या राजकीय उत्तर
Read More
( Udta Kerala displeasure of the Communists ) ‘लव्ह जिहाद’विरोधात पहिल्यांदा आवाज उठवणार्या केरळमध्ये आता ‘ड्रग्ज जिहाद’नेही उच्छाद मांडला आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेमध्ये, खरेदी-व्रिकी गुन्ह्यांमध्ये केरळचा पहिला क्रमांक आहे. अभ्यासकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक ठिकाण किंवा महाविद्यालये तर सोडाच, शाळांमध्येही ड्रग्जने थैमान घातले आहे. ‘उडता पंजाब’ नव्हे, तर ‘उडता केरळ’ ही दुःखद जाणीव करून देणारा हा लेख.
दि. १२ सप्टेंबर २००४ रोजी ‘माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर’ आणि ‘सीपीआय’ (एमएल, पिपल्स वॉर) या दोन संघटनांचे विलीनीकरण झाले आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओवादी)चा जन्म झाला. ‘अर्बन नक्षल’ संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण, हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे, जेणेकरून याबद्दलचे सर्व गैरसमज आणि मनातील शंका सहज दूर होतील आणि जनसुरक्षा कायद्याचे महत्त्वही अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या देशविघातक कृतींपासून देशाला
कर्ज देऊन, पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पांची आमिषे दाखवून जगभरातील छोट्या, कमकुवत देशांच्या अंतर्गत राजकारणात शिरकाव करणे, ही चीनची तशी जुनीच खोड. १९५० साली तिबेट गिळंकृत केल्यापासूनच तेथील पिढीला तिबेटी संस्कृतीपासून दूर ठेवण्याकरिता ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’ करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरुच आहेत. आता तिथे अभ्यासक्रमाची पुस्तके बदलण्यासह इतर अनेकविध पद्धती चीन अवलंबत आहे. फेब्रुवारीमध्ये जिनिव्हा शिखर परिषदेदरम्यान, नामकी या तिबेटी कार्यकर्त्याने आरोप केल्यानंतर या गोष्टी उघडकीस आल्या. तिबेटच्या भावी पिढ्यांनी च
प्रत्यक्ष जन्मदात्याला तुरुंगात टाकणार्या आणि ज्येष्ठ बंधूंची हत्या करणार्या औरंगजेबाने आपल्या पोटच्या पोरांचीही गय केली नाही. आपल्या बहुतेक पुत्रांना एकतर आजन्म तुरुंगवासात टाकले किंवा त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी आयुष्यभर रानोमाळ भटकविले. अशा औरंगजेबाने हिंदू आणि शिखांच्या महापुरुषांची हत्या केली. हिंदूंचा धार्मिक छळ केला, यात नवल ते काय! पण, ज्या जिहाद्याने महाराष्ट्राच्या छत्रपतींची हाल हाल करून हत्या केली, अशाबद्दल चुकूनसुद्धा चांगले शब्द काढण्याची कोणाची हिंमत या महाराष्ट्रातच होते, हा हिंदवी अस्म
रा.स्व.संघ आणि भाजप यांना माकपने ‘फॅसिस्ट’ अथवा ‘नव फॅसिस्ट’ म्हणून संबोधण्यास नकार दिला आहे. तशी सूचना त्यांनी नुकतीच प्रसिद्धही केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्षांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. वास्तविक माकपच्या या भूमिकेचा लाभ त्यांना केरळ विधानसभेच्या निवडणुकीत होईल, असा काँग्रेसचा अंदाज आहे.
भारतीय इतिहासाचे लेखन करताना साम्यवादी इतिहासकारांनी राष्ट्रीय भूमिकेला जाणीवपूर्वक दूर ठेवले. त्यामुळे समोर आणला गेलेला इतिहास हा कायमच एकांगी झाला. त्यातच आपल्या विचारांचे जाळे सर्वत्र पसरवून, इकोसिस्टमच्या निर्मितीचे कार्यही डाव्यांनी उत्तम केले. त्यामुळेच भारताच्या सत्य आणि तथ्य यावर आधारित इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज आहे.
मुंबई : चीनमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एका उच्च लष्करी अधिकार्याला बडतर्फ करून, त्याची नुकतीच चौकशी सुरु करण्यात आली आहे. गेल्या जून महिन्यातच चीनने भ्रष्टाचाराच्या आरोपावरुनच काही उच्चपदस्थ लष्करी ( Chinese Army ) अधिकार्यांची हकालपट्टी केली होती.
मदानी यांच्या जहाल भाषणामुळे लोक त्याचा उल्लेख ‘दहशतवादाचा दूत’ असा करीत असत, याची नोंद जयराजन यांनी आपल्या पुस्तकात घेतली आहे. केरळचे मार्क्सवादी नेते पिनाराई विजयन हे 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत मदानी याच्या समवेत प्रचारामध्ये सहभागी झाले होते. त्याच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक ज्येष्ठ नेता केरळमधील मुस्लीम युवक मदानी याच्यामुळे जहाल झाल्याचा स्पष्ट उल्लेख आपल्या पुस्तकात करतो. याचा अर्थ केरळमधील मार्क्सवादी पक्षात सर्व काही सुरळीत नाही, असा काढल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी)’ अर्थात ‘सीपीआय (एम)’ या राजकीय पक्षाने दि. २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२४ या काळात, पक्षाच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्ताने २५ पानांची एक पुस्तिका प्रसिद्ध केली. त्यामधून या नक्षली चळवळीचे राष्ट्रघातकी मनसुबेही उघड झाले आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादमुक्त करण्याचेही सुतोवाच केले आहे. त्यानिमित्ताने देशात फोफावलेले नक्षलवादी चळवळीचे जाळे आणि त्याचा बीमोड करण्याची आवश्यकता अधोरेखित करणारा हा लेख...
Waynad Landslide Victim वायनाडमध्ये डुकरांच्या मांसविक्रीवर कट्टरपंथी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्तांना वाचवण्यासाठी केरळच्या काही कम्यिनिस्ट विद्यार्थी संघटनांनी डुकराचे मांस विकले. मिळालेल्या निधीतून भूस्खलनग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. मात्र, यामुळे आता केरळातील कट्टरपंथी तसेच काही मौलवी संतापले आहेत. डुकराचे मांस विकल्याने कट्टरपंथींच्या भावना दुखावल्या आहेत. १० ऑगस्ट रोजी कासारगोडच्या राजापुरम भागात डुकराचे मांस विकल्याची घटना घडली असून यामुळे वाद निर्माण झाला आहे.
वायनाडमधील भुस्खलनाच्या घटनेविषयी राज्यातील शास्त्रज्ञांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करणारा तुघलकी आदेश मुख्यमंत्री पिनरायी विजयन सरकारने जारी केला होता. मात्र, विरोधानंतर कम्युनिस्ट सरकारला अखेर माघार घ्यावी लागली.केरळमधील वायनाड येथे झालेल्या भुस्खलनाच्या घटनेनंतर केरळ सरकारवर योग्य ती काळजी न घेतल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. केरळ सरकारला भुस्खलनाविषयीचा इशारा सात दिवस आधीच देण्यात आल्याचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी संसदेत स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता राज्यातील शास्त्रज्ञांचे दमन करण
भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धेत सोयीनुसार दोघांशी सलगी करून त्याची किंमत वसूल करण्याचे धोरण नेपाळने अवलंबले आहे. कधी भारताची शिडी चढायची आणि चीनच्या सापावरून घसरत खाली यायचे आणि कधी चीनची शिडी चढायची, असे केल्यामुळे सत्तेवर राहण्यात प्रचंड यांना यश मिळाले असले, तरी त्यामुळे नेपाळचे नुकसानच झाले आहे.
‘परक्यांचा होता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला, हे कोटि कोटि भुजदंड, बनतील इथे ध्वजदंड, छातीची करूनि ढाल, लाल या संगिनीस भिडवू’ या कवितेतला क्षात्रतेजाचा स्फुल्लिंग फक्त कवितेपुरता न राहता, तो समाजात प्रत्यक्ष प्रकटलेला दिसू लागला. भारताच्या हितशत्रूंना चिंता वाटावी, असे ते दृश्य होते. अरे, या हिंदूंंना अहिंसा, शांती, विश्वप्रेम, अलिप्तता वगैरे नामर्द बनवणार्या गेल्या १९२१ सालापासून चारतोय. पण, एक लढाई काय झाली अन् हे त्यांच्या मूळ सिंह स्वभावाप्रमाणे गर्जना करीत उठले की!
देशातील प्रमुख डाव्या राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) ने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात सीपीआय-एमने सत्तेत आल्यास सीएए कायदा रद्द करणार सोबतच कलम ३७० बहाल करणार आणि खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करणार असल्याची घोषणा केली आहे.
काँग्रेससह माकपनेही प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात, मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात आले आहे. सनातनविरोधी द्रमुकने काही दिवसांपूर्वी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यातील बहुतांश मुद्दे काँग्रेससह माकपच्या यादीत आहेत. म्हणजेच देशद्रोही शक्तींनी एकत्र येतच, भारतविरोधी धोरणे या निमित्ताने आखली आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो.
जयशंकर यांनी त्यांच्या फिलिपाईन्स दौर्यात केलेल्या वक्तव्यामुळे चीनला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. जयशंकर यांनी आपल्या दौर्यात चीनच्या विस्तारवादी नीतीला लगाम लावण्यासाठी, फिलिपाईन्ससोबत मिळून काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जयशंकर यांच्या या दौर्याने दक्षिण चीन समुद्रात ड्रॅगनच्या विस्तारवादी नीतीला आव्हान दिले आहे.
सर्व कम्युनिस्ट देशांनी आपली दुष्कृत्ये झाकण्यासाठी अपप्रचार तंत्राचा अगदी खुबीने वापर केला. दुर्दैवाची गोष्ट अशी की, अनेक लोकशाहीवादी देशांमधील लोकांनीच कम्युनिस्ट सरकारांचे सत्य ठाऊक असतानाही त्यांच्या अमानुष अत्याचारांवर पांघरूण घालून या पाशवी राजवटीचे समर्थन केलेले दिसते. आता सोशल मीडियाच्या माध्यमांतून हे चिनी हस्तक आपला प्रचार करीत असले, तरी आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात असा खोटा प्रचार फार काळ टिकत नाही.
केरळसारख्या सुशिक्षित राज्यात एकीकडे डाव्या सरकारविरुद्ध खंबीर भूमिका घेणारे राज्यपाल दिसून येतात, तर दुसरीकडे या देशात जन्म घेऊनही ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास एक महिला नकार देते! देशविरोधी, देशविघातक शक्ती त्या राज्यात विषारी बीजे कशी पेरत आहेत, त्याची कल्पना यावरून येते. पण, अशा विषवल्लीच्या विरुद्ध राष्ट्रवादी शक्ती त्या राज्यात पाय घट्ट रोवून उभ्या राहत आहेत, भारतविरोधी शक्तींना समर्थपणे तोंड देत आहेत. एक ना एक दिवस ही विषवल्ली राष्ट्रवादी शक्ती उखडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाहीत!
शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाची आणि सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून भ्रष्टाचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला खरा. पण, या कारवायांचा वापर जिनपिंग यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीही रीतसर करून घेतला. ते लक्षात घेता, भ्रष्टाचाराला केवळ भांडवलवादाची देण समजणार्या साम्यवाद्यांनाही भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यात अपयश आले, हेच जळजळीत वास्तव!
चीनने मशिदी बंद करण्याची मोहीम तीव्र केली आहे. तो आता शिनजियांग प्रांताबाहेरील मशिदींविरोधातही प्रचार करत आहे. हे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. ह्युमन राइट्स वॉचच्या अहवालानुसार चीन अनेक वर्षांपासून शिनजियांगमधील अल्पसंख्याक मुस्लिमांवर कारवाई करत आहे. दरम्यान १८०० चीनमधील मशिदी बंद करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
चीनच्या पोलादी पडद्यामागील घटनांचे अन्वयार्थ लावणे अवघड असतानाच चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांच्या मृत्यूची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे चीनच्या गूढ राजकारणात या बातमीचा मागोवा घेताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, एखाद्या सरळ असू शकणार्या घटनेकडेही आता सरसकटपणे शंका घेतली जाऊ शकते, अशी ही परिस्थिती.
रेवडी संस्कृतीला थारा देणार्या केरळवरही आता कर्जबाजारी होण्याची वेळ ओढवलेली दिसते. तशी स्पष्ट कबुलीच केरळच्या विजयन सरकारने नुकतीच न्यायालयात दिली. त्यामुळे कोणेएकेकाळी कार्ल मार्क्सच्या साम्यवादी मॉडेलचे तुणतुणे वाजवत बंगाल, त्रिपुरा या राज्यांचे कंबरडे मोडल्यानंतर, आता कम्युनिस्टांचे केरळ कोलमडण्याच्याच मार्गावर...
मंदिर परिसरामध्ये झेंडे उभारण्यास, राजकीय पक्षांचे फलक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. संघप्रेरित केरळ क्षेत्र संरक्षण समितीने, देवस्वोम बोर्डाने जे पत्रक काढले आहे, ते मंदिरविरोधी आहे, ते देवस्थानच्या प्रथांच्या विरोधात आहे, असे म्हटले आहे. मंदिरांची संकल्पना मोडीत काढण्याचे साम्यवाद्यांचे जे षड्यंत्र आहे, ते उधळून लावण्यासाठी हिंदू संघटना आणि भाविकांकडून निषेध केला जात आहे, तो दाबून टाकण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे.
केरळमधील पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट सरकार लवकरच राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘इस्लाम इन केरळ’ या विषयावर एक मायक्रोसाइट तयार करणार आहे. या मायक्रोसाइटचा उद्देश हा केरळमध्ये मुस्लीम धर्माचा उदय कसा झाला हे शोधण्याचा असेल, असा दावा केरळच्या कम्युनिस्ट सरकारने केला आहे.
पिनाराई विजयन सरकारने चक्क ‘केरळमधील इस्लाम’ पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मग विजयन दहशतवादी संघटनांमधील केरळी मुस्लिमांचा भरणा, हिंदूंवरील अत्याचार, ‘केरळ फाईल्स’सारखे धर्मांतराचे प्रकार, कट्टरतावादाचा प्रचार आणि प्रसार हे वास्तवही पर्यटकांना यानिमित्ताने दाखवण्याचे धारिष्ट्य करणार का, हाच खरा सवाल!
इस्रायल-‘हमास’ संघर्षामध्ये भारतासह जगभरातील स्युडो-सेक्युलॅरिस्टांनी दहशतवाद्यांप्रती कळवळा व्यक्त करुन मानवतेचा गळा घोटण्याचेच उद्योग केले. पण, जगाच्या इतिहासात घडलेला हा पहिलाच नृशंस प्रकार नक्कीच नसून मोपल्यांच्या हिंदू हत्याकांडापासून ते अमेरिकेवरील ९/११च्या हल्ल्यानंतरही स्युडो-सेक्युलॅरिस्टांनी हाच कित्ता गिरवला होता, हे कदापि विसरुन चालणार नाही.
जगाच्या पाठीवर होणार्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे स्वागतच केले पाहिजे. पण, चीनसारख्या हुकूमशाही देशाकडे प्रगत तंत्रज्ञान आल्यास त्याचा वापर कशाप्रकारे केला जाणार, याची चिंता जगालाही प्रकर्षाने सतावताना दिसते. वेगवान गतीने इंटरनेट चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘५जी’ तंत्रज्ञानात चीनच्या ‘हुवावे’ कंपनीने आघाडी घेतली.
दिल्ली पोलिसांनी 'न्यूजक्लीक' या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित काही पत्रकारांविरुद्ध युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याशी पत्रकारांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. न्यूजक्लीकवर अमेरिकन नागरिक नेव्हिल रॉय सिंघमकडून ३८ कोटी रुपये घेऊन चीनच्या बाजूने प्रायोजित बातम्या चालवल्याचा आरोप आहे.
चिनकडून वित्तपुरवठा होत असल्याचे आरोप असलेल्या न्यूजक्लीक या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित पत्रकारांवर मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली. यावेळी सायंकाळी न्यूजक्लीकचे कार्यालयदेखील सील करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर चीनी अजेंडा चालविण्याचाही आरोप करण्यात आला आहे.
स्वत:चा हक्काचा मतदारसंघ बांधून ठेवणे हे कोणत्याही लोकप्रिय नेत्याचे लक्षण. अनेक नेत्यांनी अनेक दशके एकाच मतदारसंघातून यशस्वीपणे निवडणूक लढविली आहे. गांधी घराण्यातील व्यक्तींना अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांनी नेहमी जिंकून दिले असले, तरी राहुल गांधी यांचे कर्तृत्त्व इतके तोकडे आहे की त्यांना आंदण मिळालेला हा मतदारसंघही राखून ठेवता आला नाही.
नेपाळ आजवर कधीही परकीय गुलामगिरी न पाहिलेला हा देश. पण, नेपाळमध्ये 2008 साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर तेथील कॅम्युनिस्ट पक्षाने सत्तेत येताच, भारतापेक्षा आपल्या विदेशनीतीमध्ये चीनला झुकते माप देण्यास प्रारंभ केला. माजी पंतप्रधान के. पी. ओली यांनी तर भारतासोबत अनावश्यक सीमावाद उकरुन काढून चीनला खूश करण्याचा केविलवाणा प्रयत्न अख्ख्या जगाने पाहिला.
आपल्या देशात एखाद्या साध्या नेत्याकडून त्याच्या खात्याचा पदभार काढून घेतला, तरी राजकीय तर्कवितर्कांना उधाण येते. त्यातच तो मंत्री कुणी दिग्गज असेल तर मग विचारायलाच नको म्हणा. राजकारणातील बदलते वारे पाहता, अशाप्रकारे होणारे खांदेपालट ही खरं तर राजकीय पक्षांसाठी तशी ‘रुटीन प्रॅक्टिस.’ पण, चीनमध्ये शी जिनपिंग यांची एकाधिकारशाही प्रस्थापित झाल्यापासून अशाप्रकारे उच्चपदस्थ अधिकार्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत हकालपट्टीचा नवीन पायंडाच पडलेला दिसतो. काही महिन्यांपूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग एकाएकी गायब झाले
रविवारी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या एका अहवालाने जगभरात खळबळ उडाली. या अहवालाने चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड तर केलाच. पण, त्यासोबतच सर्वाधिक चर्चा रंगली ती ‘आयटी’ क्षेत्रातील दिग्गज अमेरिकी उद्योजक नेव्हिल रॉय सिंघमची. हाचं नेव्हिल रॉय सिंघम चिनी कम्युनिस्ट पार्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी जगभरातील माध्यम संस्थांना, राजकीय पक्षांना आणि ‘थिंक टँक्स’ला फंडिंग करत होता, असा दावा ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने केला आहे. अशी फंडिंग भारतातील ’न्यूज क्लिक’ नावाच्या न्यूज संकेतस्थळालाही करण्यात आली. त्
चीनमधील सत्ताधारी ‘चायनीज कम्युनिस्ट पार्टी’च्या (सीसीपी) सक्रिय सदस्यसंख्येत कमालीची घट होत असून, लक्षावधी कार्यकर्ते संघटनात्मक जबाबदारीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हुकूमशाहीला चिनी नागरिक झुगारून देण्याच्या मानसिकतेत दिसतात. १९४९ पासून तेथे सत्तेत असलेल्या ‘सीसीपी’ची वाटचाल म्हणूनच धूसर झाली आहे.
हिंदू धर्म-संस्कृती संवर्धनासाठी कार्यरत असलेले पुण्यातील विजय कांबळे. आद्यक्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा वारसा जगणार्या विजय यांच्या आयुष्याचा मागोवा घेणारा हा लेख...
‘द काश्मीर फाईल्स’ किंवा ‘द केरला स्टोरी’चा उद्देश लोकांच्या मनात विष कालवणे आणि समाजात अशांतता निर्माण करणे हा नाही, तर समाजात जागृती निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भीषण वास्तवाची जाणीव करून देणे आणि त्यानुसार वेळीच पावले उचलणे हा आहे.
नवी दिल्ली : देशभरात येत्या मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या आणि लव्ह जिहादसह दहशतवादाचे सत्य मांडणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसला पोटशूळ उठण्यास प्रारंभ झाला आहे. हा चित्रपट म्हणजे संघ परिवाराचा अजेंडा आहे, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष’ असा दर्जा काढून घेतला आहे. त्यासोबतच तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचाही ‘राष्ट्रीय पक्ष’ असा दर्जा काढून घेण्यात आला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतीय संस्कृती, हिंदुत्व,भारतीयत्व या सगळ्या राष्ट्रीय अस्मितांना ग्रहण लागण्याची प्रक्रिया थांबायचं नावच घेत नव्हती.
१९व्या शतकाच्या सुरुवातीला जन्माला आलेली साम्यवादाची चळवळ आशिया खंडातील काही देशांत फोफावली. मात्र, ती २०व्या शतकाच्या आगमनाबरोबर नामशेषही होताना दिसते. मोजक्याच देशात जेमतेम तग धरून असलेला लाल बावट्याचा अंमल भारतातही कधीकाळी तीन राज्यांत धुडगूस घालत होता. आजघडीला प्रादेशिक पातळीवर भारतातील कम्युनिस्ट पक्ष नावापुरतेच उरले आहेत. महाराष्ट्रात केवळ अत्यल्प असलेला साम्यवाद अधूनमधून आपले डोके वर काढत असतो.
वनवासी आणि दलितांना भावनिक आवाहने करुन, चिथावणी देऊन आपल्या पाठीशी उभे करण्याचे कारस्थान काँग्रेस अन् कम्युनिस्टांकडून सुरु असते. पण, वनवासी, दलितांच्या विकासासाठी विधायक कार्य करावे, सरकार आलेच तर त्यांच्या उन्नतीसाठी योजना राबवाव्या, असे त्यांना कधीच वाटत नाही. कारण, त्यांचा विकास झाल्यास आपल्याला कोण विचारेल, ही भीती
चिनी नागरिकांमध्ये तेथील ‘कम्युनिस्ट’ राजवटीबद्दल असंतोष खदखदत आहे आणि जेथे शक्य आहे, तेथे तो व्यक्त केला जातो. सलग तीन महिने ‘लॉकडाऊन’ चालू असून तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामध्ये तर पुढील पाच वर्षे कोरोना विषाणूशी लढाई चालू राहील, असे सांगितले गेले होते.
खरंतर शीर्षकात नमूद केल्याप्रमाणे इस्लामच्या चिनीकरणाची प्रक्रिया ही २०१७ सालीच सुरू झाली होती. शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांना शिबिरांच्या नावाखाली छळछावण्यांमध्ये डांबून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांच्या बायकांचे बळजबरीने गर्भपात घडवून चिनी कम्युनिस्ट सरकारने तेथील इस्लामचे चिनीकरण हे कधीच सुरू केले.
केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) कार्यकर्त्यांनी रा.स्व.संघ कार्यालय आणि भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) पदाधिकाऱ्याच्या घराला आग लावल्याने तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवार दि. १२ जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला. संघाची अनेक कार्यालये तसेच भाजप, भाजयुमो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरांवर कम्युनिस्ट पक्षाकडून हल्ले केले असल्याची माहिती एका स्वयंसेवकाने दिली आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांचा ‘स्वत्व` हा महत्त्वाचा ऊर्जास्रोत होता, ज्यामुळे त्यांना परकीय आक्रमणापुढे शरणागती न पत्करता हिमतीने लढण्याची प्रेरणा मिळाली. भारतातील विविध भागांसह अगदी काश्मीर आणि कन्याकुमारीपर्यंत अनेकांनी स्वातंत्र्यासाठी चळवळी उभ्या केल्या. आणि यापैकीच काही महत्त्वाच्या चळवळींच्या घटनाक्रमाची माहिती ‘स्वराज्य@७५` या पुस्तकातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल प्रमाणेच केरळ राज्यात देखील विरोधकांवर हिंसक हल्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याची परंपरा फार जुनी आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन उड्डाण करणाऱ्या विमानात आंदोलन केल्यानंतर केरळ युवक काँग्रेसच्या तीन सदस्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
गाओ यूशेंग हे चीनचे युक्रेनमधील राजदूत म्हणून काम करत होते. नुकतेच त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाबद्दल त्यांचे स्वतःचे मतप्रदर्शन केले होते. मात्र, गाओ युशेंग यांचा ब्लॉग प्रसिद्ध होताच, पुढील ३० मिनिटांमध्ये तो मागे घेण्यात आला. पण त्या ब्लॉगमधील मजकुराची अनेकांनी नोंद घेऊन ठेवली होती. गाओ युशेंग यांच्या त्या ब्लॉगवरील लेखातील त्यांची निरीक्षणे लक्षवेधी आणि माहितीपूर्ण असल्याचे दिसते. तीच निरीक्षणे खाली नोंदविली आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये १०५ हुतात्म्यांमध्ये महिलाही हुतात्मा झाल्या. या लढ्यात सर्व जातीधर्माच्या, पंथाच्या, श्रीमंत, गरीब, कष्टकरी, उच्चविद्याविभूषित ते निरक्षर अशा सर्वच पार्श्वभूमीतील महिलांचे योगदान आहे. या लढ्यात विविध विचारधारेच्या महिला सक्रिय होत्या. जनसंघ, हिंदू महासभा ते कम्युनिस्ट, समाजवादी ते अगदी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या महिलाही होत्या. महाराष्ट्रावर होणार्या अन्यायाविरोधात आणि काँग्रेसच्या जुलमी अत्याचाराविरोधात एकजुटीने त्या उभ्या ठाकल्या. या सर्व मातृशक्तीचे, स्त्रीशक्त