birth anniversary plaque

धारावीत लँड जिहाद, अतिक्रमण हटवणाऱ्या पालिकेच्या गाड्यांवर दगडफेक

(Dharavi Land Jihad) धारावीतील ९० फूट रस्त्यावरील सुभानिया मशिदीचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी पालिकेचे पथक त्याठिकाणी पोहोचले होते. २५ वर्ष जुन्या या सुभानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडू नये यासाठी संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या पथकाला रोखले. पालिकेच्या वाहनाच्या काचांची तोडफोड केली. पालिकेच्या पथकाचा रस्ता अडवण्यात आला. इतक्या मोठ्या संख्येने जमाव अचानक जमा झाल्याने आधीच मशिदीच्या नावे फतवे काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे धारावीतील लँड जिहादचे

Read More

उत्तराखंडचे हिंदू लव्ह आणि लँड जिहादमुळे त्रस्त

उत्तराखंड : उत्तराखंडमधील पुरोला येथे मुस्लिम लोकसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुरोला येथील स्थानिक लोक म्हणाले की, मुस्लिम लोकसंख्या आणि त्यांचे व्यवसायावरील वर्चस्व यांमुळे येथील जनता त्रस्त असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पुरोला येथील अनिल अस्वाल यांचा दावा आहे की, सन १९७८ मध्ये येथे मुस्लिमांची फक्त 3 कुटुंबे होती. आजमितीस त्याच पुरोळ्यात ४० हून अधिक मुस्लिम दुकाने असल्याचे ते म्हणाले. या दुकानांमध्ये अनेकांनी कायमस्वरूपी वस्ती केल्याचा दावा केला जात आहे. अनिल यांच्या म्हणण्यानुसार, ही ४० दुकाने

Read More

वसईच्या हिंदू बहुल वस्तीत दफनभूमी नको म्हणून सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा

वसई विरार महानगरपालिकेतर्फे वसई रोड (पश्चिम)येथील सनसिटी येथे निर्माण करण्यात येणाऱ्या स्मशानभूमीत कबरस्थान ही तयार करण्यात येत असून ती जागा ही हिंदू बहुल असल्याने येथे दफनभूमी निर्माण करण्यात येत असल्याचा निषेध करून हजारोंच्या संख्येने वसई विरारमधील हिंदू बांधवांनी जनआक्रोश मोर्चा काढला होता . दि. २६ फेब्रुवारीला निघालेल्या या मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग होता. यावेळी जय श्रीराम , वंदे मातरम अश्या घोषणांसह हनुमान चालीसा पठण करण्यात आली. तसेच कबरस्थान विरोधी विविध फलक मोर्चातील सहभागीच्या हातात होते. हा मो

Read More

‘लव्ह जिहाद’ म्हणजे भारतीय समाज आणि संस्कृतीला प्रताडित करण्याचे षड्यंत्र : साक्षी गायकवाड

‘श्री श्री शंकर देव सेवा समिती’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून महापे येथे ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेचे शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेच्या प्रमुख वक्ता समाजसेविका साक्षी गायकवाड म्हणाल्या की, “ ‘लव्ह जिहाद’ म्हणजे भारतीय समाज आणि संस्कृतीला प्रताडित करण्याचे षड्यंत्र आहे.” यावेळी ‘लव्ह जिहादमुक्त नवी मुंबई’ या विषयी प्रास्ताविक गायत्री गोहाँई यांनी केले. नवी मुंबईमध्ये घडलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना आणि त्यांचे परिणाम त्यांनी मांडले. तसेच, रविवार, दि. २

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121