लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. एका मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानला समृद्ध देश म्हटले आहे. त्यासोबतचं भारताने पाकिस्तानशी चांगला संवाद ठेवला पाहिजे, ना की बंदूकीचा धाक दाखवला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. मणिशंकर अय्यर त्यांनी लिहिलेल्या नवीन पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी मुलाखती देत आहेत. याचं दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
Read More
पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने भारताने त्यांच्यासोबत सन्मानानेच वागावे, असे वक्तव्य करून मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला अडचणीत आणले आहे.काँग्रेसला अडचणीत आणण्याचा विडा उचललेल्या नेत्यांपैकी अतिशय दिग्गज नेते मणिशंकर अय्यर अखेर मैदानात उतरले आहेत. मैदानात उतरताच त्यांनी पहिल्याच झटक्यात पाकप्रेम दाखवून काँग्रेस पक्षाला चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यामुळे सॅम पित्रोडा यांच्या धक्क्यातून सावरण्याचे प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला पुन्हा एकदा दणका बसला आहे.
भारत सरकारच्या अणुउर्जा विभाग, आण्विक इंधन कॉम्पलेक्स अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या विभागांतर्गत आयटीआय उमेदवारांना अॅप्रेंटिसशीपसाठी अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात 'आण्विक इंधन कॉम्प्लेक्स'कडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
BARC अर्थात ज्याला भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणूनही ओळखले जाते, येथे काम करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई या भौतिक, रसायन आणि जीवन विज्ञान या क्षेत्रातील “ज्युनियर रिसर्च फेलोशिप्स” साठी जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. याकरिता अंतिम मुदत दि. ३१ ऑगस्ट २०२३ असणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हा सध्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेचा शब्द आहे. आता यांच तंत्रज्ञानाबद्दल फर्म बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक बैठकीत अब्जाधीश वॉरेन बफेट म्हणाले , एआय सर्व प्रकारचे काम करू शकते. मात्र जेव्हा एखादे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या गोष्टी करू शकतो , तेव्हा मला काळजी वाटते. कारण या एआयवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणार आहोत.त्यामुळे एआय हा मानवाच्या अस्तित्वाला धोका असून अणुबॅाम्बसारखा आहे, असे विधान वॉरेन बफेट यांनी केले आहे.
अणुऊर्जा प्रकल्प स्थापत्य अभियांत्रिकी विशेषतज्ज्ञ म्हणून डोंबिवलीचे माधव हरी जोशी यांची ख्याती. अणुऊर्जा, रसायन आणि कृषी क्षेत्रांमध्ये त्यांचे संशोधनकार्य महत्त्वाचे आहे. त्यांच्याविषयी...
इच्छा द्वेष: सुखं दु:खं संघातश्चेतनाधृतिः ॥ (अ.१३ श्लो.६ ) गीतेतील सहाव्या श्लोकातील हे सूत्र अतिशय महत्त्वाचे असून जडात चेतना कशी उत्पन्न झाली, याचे महाविज्ञान सांगते. 'E = mc2' सूत्राद्वारे परमाणूला फोडल्यानंतर त्यातून भयानक ऊर्जा प्राप्त होते, हे सांगून आईनस्टाईनने विज्ञानक्षेत्रात क्रांती घडवून आणली. तद्वत् व्यासांचे वरील सूत्र लक्षात आल्यास जडातून चैतन्य कसे उत्पन्न झाले, याबद्दल आज जो न संपणारा वाद उत्पन्न झाला आहे, त्याचे उत्तर याच सूत्रात सापडते. आजच्या विज्ञानानुसार सदा भयानक वेगाने फिरण
पंजाबमध्ये आप सरकार स्थापन केल्यानंतर शिरोमणी अकाली दल हा पक्ष पुरता बिथरला आहे. आधी शेतकर्यांच्या मुद्द्यांवरुन शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली. त्यानंतर मायावतींच्या बसपासोबत संधान साधत निवडणूकही लढवली. पण, त्यांच्या पदरी पराभवच पडला. भाजपशी फारकत घेऊन अकाली दल अस्तित्वाची लढाई लढत आहे.
केंद्रामध्ये मोदी सरकार आल्याने सध्या हिंदूंची ओळख पुन्हा एकदा नव्याने उजळू लागली. नुसती उजळत नसून, तर पुन्हा हिंदू धर्माला आणि सोनेरी दिवस पाहण्याची संधी मिळू लागली आहे. मात्र, यातही हिंदूद्वेष्ट्या राज्यकर्त्यांबरोबरच पुरोगामी पत्रकारितेच्या मशाली मिरवणार्या दैनिकांना हिंदू धर्मावर टिंगलटवाळी करण्याचे दिवास्वप्न पडू लागले
रशियावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे भारताला अन्य देशांवरील अवलंबित्व वाढवावं लागणार असून त्यादृष्टीने फ्रान्स हा एक महत्त्वाचा भागीदार आहे. एक वसाहतवादी देश म्हणून फ्रान्सचा पश्चिम आफ्रिका, पश्चिम आशिया आणि आग्नेय आशियावर मोठा प्रभाव असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा तो सदस्य आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे उत्पादन क्षेत्र, अणु ऊर्जा, विमान निर्मिती, संरक्षण ते कला आणि चित्रपट इ. अनेक क्षेत्रांत फ्रान्सचा दबदबा आहे.
मूळ भारतीय अथवा अमेरिकेसह प्रगत देशांमध्ये स्थानिक होऊन अत्यंत तीव्र स्पर्धेवर मात करत तेथील व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांचे यशस्वी नेतृत्व करण्याचे यश आज या मंडळींनी प्राप्त केले आहे. भारत आणि भारतीयांच्या क्षमता-बुद्धिमतेच्या परिचय नव्या संदर्भासह आज उभ्या जगाला झाला आहे, ही बाब भारतीयांना पण प्रेरणादायी ठरली आहे.
तालिबानसोबत मिळून भारताच्या नाशाचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानने अत्यंत धोकादायक मार्गाने अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रे बनवायला सुरुवात केली आहे. बुलेटिन ऑफ अणुशास्त्रज्ञांच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की जर पाकिस्तानने या वेगाने अणुबॉम्ब बनविणे सुरू ठेवले तर २०२५ पर्यंत त्याच्याकडे सुमारे २०० अणुबॉम्ब असतील. भारताचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तानकडे सध्या सुमारे १६५ अण्वस्त्रे आहेत. एवढेच नव्हे तर पाकिस्तान हे अणुबॉम्ब टाकण्यासाठी सातत्याने आपली क्षेपणास्त्र आणि हवाई शक्ती वाढवत आहे.
‘द नॅशनल इंटरेस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये पीटर सुसीउ यांनी असा दावा केला आहे की, १९६४ ते १९९६ या काळात झालेल्या ४५ अणुचाचण्यांदरम्यान चीनमध्ये तब्बल १ लाख, ९४ हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आता या नवीन लेखामुळे कोरोनाचे माहेरघर ठरलेल्या चीनचा आणखीन एक क्रूर चेहरा जगासमोर आला आहे.
खासगी क्षेत्राला आपल्या क्षमता सुधारण्यासाठी इस्रोच्या सुविधा आणि इतर साधनसंपत्तीचा वापर करण्याची परवानगी देणार: डॉ. जितेंद्र सिंह
वुहान आता चीनसाठी चेर्नोबिल ठरेल काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. कारण, चेर्नोबिल आणि वुहानची प्रयोगशाळा या दोन्ही घटनाक्रमात बरेच साम्य आहे. या वार्तापत्रात चेर्नोबिल घटनाक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे, तर पुढील वार्तापत्रात चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील घटनाक्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न असेल.
‘नेहरु सायन्स सेंटर’ आणि ‘नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स’तर्फे आज, दि. २२ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ख्यातनाम विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके यांना त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील जाणीवजागृती आणि योगदानाबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते मुंबईतील नेहरु सायन्स सेंटर येथे सकाळी ९.३० वाजता आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विश्वकोशातील विज्ञान शाखेतील ज्ञानमंडळांचे पालकत्व सांभाळणार्या फोंडकेंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
भारताने आतापर्यंत रोहिंग्या घुसखोरांच्या सामाजिक व आर्थिक मदतीसाठी शक्य ती पावले उचलली असून सुमारे १२० कोटी रुपयेही खर्च केले आहेत परंतु, त्या घुसखोरांना भारत आजन्म पोसू शकत नाही किंवा इथे ठेवूनही घेऊ शकत नाही. नरेंद्र मोदींनी शेख हसीना यांना हीच बाब स्पष्ट शब्दांत सांगितली व रोहिंग्या घुसखोरांना भारतातून बाहेर जावेच लागेल, असे बजावले.
१ वर्षांपूर्वी भारताने केलेल्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' साजरा केला जातो. भारताने १९९८मध्ये पोखरण येथे अण्वस्त्रचाचणी करून इतिहास घडवला होता
“पाकिस्तान वारंवार भारताला युद्धाची आणि अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देत असतो. त्यांच्याजवळ अणुबॉम्ब आहे, तर मग आमच्याकडे असलेला काय आहे? आम्ही काय आमचा अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवला आहे काय?
हेरांच्या दुनियेत शह आणि प्रतिशह कसे असतात पाहा. वेन हो ली हा चिनी हेर नव्हता, असंच आता म्हणायला पाहिजे. कारण, त्याच्यावरचा आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही.
लॉप नूर भागातले रहिवासी अनेक रोगांना तोंड देत जेमतेम ५०-६० वर्षे जगतात. त्यापेक्षा मोठ्या वयाची व्यक्ती तिथे आढळतच नाही. त्याबद्दल सरकारला काहीही पर्वा नाही.
भाजपचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ‘परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण’ चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची अशी मागणी केली आहे