Kongaon Panvel Mill Workers Complex Unity Committee ‘कोन-पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समिती’च्यावतीने गुरुवार, दि. 1 मे महाराष्ट्र दिन अणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणार्या 11 इमारतींना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत. गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. याची आठवण म्हणून संकुलातील 11 इमारतीना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली. तसेच संकुलाच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तीचित्र लावण्या
Read More
( investigation of illegal workers in the fisheries sector ) “पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘सागरी मंडळा’च्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये तसेच बंदरे, जेट्टी आणि मत्स्यव्यवसायासाठी वापरल्या जाणार्या सर्व ठिकाणी काम करणारे कामगार तसेच, या जागेत वावर असणार्या सर्व व्यक्तींची सागरी सुरक्षा दलाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी कसून चौकशी करावी,” असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. बुधवार, दि. 30 रोजी आयोजित सागरी सुरक्षेब
कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीच्यावतीने गुरुवार, दि.१ मे महाराष्ट्र दिन अणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणाऱ्या ११ इमारतींना ११ गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत.गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. याची आठवण म्हणून संकुलतील ११ इमारतीना ११ गिरण्यांची नावे देण्यात आली. तसेच संकुलच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तीचित्र लावण्यात आले आहे, अशी माहिती कोनगाव, पनवेल गिरणी कामगार संकुल एकता
पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही, तर ती कामगारांच्या तळहातावर आहे. राज्यातील कामगार जर आनंदी आणि सुखी राहिला, तर त्या देशाची प्रगती आणि विकास नक्की आहे. कामगार, ज्यामध्ये संघटित आणि असंघटित अशी विभागणी आहे, हे दोन्ही घटक आपली खूप मोठी भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांचे हित जोपासण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.
( Priority providing houses to mill workers in Mumbai DCM shinde ) “गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घ्यावी. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किमती कशा कमी करता येतील, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.
morale of Congress workers वरील मथळा एखाद्या दाक्षिणात्य सिनेमाला साजेसा असला, तरी प्राप्त परिस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसमधल्या घडामोडींना तंतोतंत लागू पडतो. विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे पुरते मनोबल खचले. त्यातून सावरण्याची ताकद मिळते ना मिळते तोच ‘हायकमांड’ने हर्षवर्धन सपकाळ यांना कार्यकर्त्यांच्या माथी मारले. भलेभले इच्छुकांच्या रांगेत असताना, केवळ राहुल गांधींचे लाडके म्हणून सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आले.
( State Workers Insurance Scheme Ration shopkeepers ) राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था आणि शिक्षकांनाही आता ‘कामगार विमा योजने’चा लाभ मिळणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवार, दि. 24 एप्रिल रोजी दिले.
गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किंमती कशा कमी करता येतील यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.
राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था आणि शिक्षकांनाही आता कामगार विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी दिले.
( BJP 12 lakh active workers ) “भाजपकडून ७० टक्के बुथ समित्यांचे गठन झाले असून, दि. २२ एप्रिलपर्यंत १ लाख बूथ समित्या गठित करण्याचे उद्दिष्ट आहे. पक्षाच्या रचनेनुसार एका बुथमध्ये १२ सदस्य असतात. म्हणजेच १२ लाख सक्रीय कार्यकर्त्यांची फौज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कार्य करेल”, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (मुख्यालय) खा. अरुण सिंह यांनी शुक्रवार, दि. १८ एप्रिल रोजी दिली.
( Dedicated workers key to BJP success in struggle chdrashekhar bawankule ) कार्यकर्त्यांना घडविणारे हात सतत माझ्या पाठीवर असावे, ही भावना माझी आहे. पक्षाचा विस्तार कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे, विश्वासाचे आणि चेतनेचे ध्यासपर्व आहे. आज भाजप स्थापना दिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या वाढीसाठी अनेक विषय, प्रकल्प, आंदोलने, प्रवास, संवाद आठवले.
( one-window scheme for sugarcane harvesting workers in all districts of the state: Deputy Speaker Neelam Gorhe ) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करा. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम,रेशनची पोर्टिबीलीटी यासारख्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने योजना राबवण्यावर भर द्यावा.बीड जिल्ह्या प्रमाणे इतर जिल्ह्यातही का
( The art of workers Ashish Shelar ) “श्रमिकांची कला वृद्धिंगत होऊन पुढील पिढीपर्यंत नेली पाहिजे. आज ‘चॅट जीपीटी’चा जमाना आहे. त्यात कृत्रिम ट्यून मिळते; पण सृजनाची ट्यून श्रमिक कलावंतच बनवू शकतो. या श्रमिकांच्या कलेला घामाचा सुगंध असतो,” असे गौरवोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञानमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी काढले.
धर्मांतरणविरोधी चळवळ ते गावासाठी एक निस्वार्थी समाजसेवक म्हणून काम करणार्या, डहाणूच्या सावजी बीज यांच्याविषयी...
आजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
Israel मध्ये रोजगारासाठी काही भारतीय गेले असता, दहा भारतीय कामगारांची सुटका करण्यात आली. त्यांना काम देतो या बहाण्याने एक महिना एका गावात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी आता अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पॅलिस्टिनी कामगारांना एका महिन्यापर्यंत ठेवण्यात आल्यानंतर वेस्ट बँकच्या अल-झायेम गावात आणले होते. त्यानंतर आता त्यांचे पासपोर्ट काढून घेण्यात आले आणि त्याचा वापर इस्रायलमध्ये प्रवेश करण्यात आला आहे,
‘क्विक कॉमर्स’ची वायुवेगाने वाढ होत असून, या क्षेत्राने लाखो गिग कर्मचारी देशात निर्माण केले. वर्षाखेरीस त्यांची संख्या तब्बल पाच लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. उद्योगक्षेत्रातील ही नवी संधी लक्षात घेता, या कर्मचार्यांना सोयीसुविधा प्रदान करण्याबरोबरच, त्यांच्या सर्वांगीण विकास आणि कौशल्यवृद्धीकडेही लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज...
‘लार्सन आणि टुब्रो कंपनी’चे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी नुकतेच मजुरांबाबत केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. एकप्रकारे सरकारी योजनांच्या यशाची ती कबुलीच होती. मात्र, त्यात मजुरांच्या परिस्थितीचा विचारही नव्हता हे तितकेच सत्य. श्रमसन्मानाचे करण्याचे वातावरण देशात निर्माण होण्याची गरज या विधानाने अधोरेखित केली आहे.
Budget 2025 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीत सादर करण्यात आला आहे. संबंधित अर्थसंकल्पातून गिग वर्कर्सनाही अधिकृत कामगार असा दर्जा देण्यात येणार असे सांगितले आहे. तसेच त्यांना ओळखपत्रही दिले जाणार असल्याची घोषणा निर्मला सितारामण यांनी केली आहे.
माथाडी कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याबाबत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे गुरुवार, ३० जानेवारी रोजी निवेदन दिले.
साहित्यिक, प्रकाशक, समाजसेवक आणि मुक्त पत्रकार ( Freelance Journalists ) अशा विविध भूमिका बजावत देशाची भावी पिढी घडविण्यासाठी अमूल्य योगदान देणार्या ज्योती कपिले यांच्याविषयी...
बेस्टच्या व्हायरल व्हिडिओ मागचं भयाण सत्य काय? कशी चालतेयं कंत्राटी कामगारांची व्यवस्था? भाजप नेते रवी राजांनी ( Ravi Raja ) दाखवला बेस्ट प्रशासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेचा काळा चेहरा!
पिंपरी : राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ ( इंटक INTUC) सीओडी देहूरोड या संघटनेने भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना आरपीआय, आठवले महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय संरक्षण कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब गुंड यांनी एका पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.
(Vijay Girkar) मुंबईतील २८ हजार सफाई कामगारांच्या रखडलेल्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशी आग्रह मागणी माजी मंत्री, आमदार विजय (भाई) गिरकर यांनी शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी पालिका आयुक्त भुषण गगराणी यांच्याकडे केली.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करणार असून भाऊबीजेनिमित्त त्यांना २००० रुपये ओवाळणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.
सारथीच्या माध्यमातून मराठा तरुण मोठमोठ्या पदांवर गेलेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
बांगलादेशातील हिंदूंविषयी राहुल गांधी बोलणार का, असा प्रश्न सॅम पित्रोडा यांना विचारल्यामुळे राहुल गांधींच्या टीमने आपल्याला धक्काबुक्की केली; असा अतिशय गंभीर दावा पत्रकार इंडिया टुडे या माध्यमसमुहाचे रोहित शर्मा यांनी केला आहे.
देशातील कारखान्यामधील नोकरदारवर्गाला दरमहा २० हजार रुपये किंवा त्याहून कमी वेतन मिळत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा एक मोठा भाग आर्थिक तणावाने ग्रस्त असून घर, आरोग्य सेवा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहे, असेही अहवालातून दिसून आले आहे.
“पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या घरांसाठी 42 हजार, 135 रुपये इतके वार्षिक सेवाशुल्क आकारले आहे. हे सेवा शुल्क परवडणारे नसल्यामुळे ते कमी करावी,” अशी मागणी विजेत्या गिरणी कामगारांकडून वारंवार ‘म्हाडा’कडे करण्यात येत होती. याबाबत गृहनिर्माण विभागाने निर्णय घेतला असून एप्रिल 2024 ते मार्च 2025 या एका वर्षाचे शुल्क माफ करण्याबाबत मंजुरी दिल्याचे पत्र ‘म्हाडा’ला पाठविले आहे.
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दि. १५ जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४ जवानांच्या बलिदानानंतर आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. कास्तीगड भागातील जद्दन बाटा गावात हा हल्ला झाला. गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच लखनऊमध्ये झालेल्या भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. कार्यकर्त्यांनी बॅकफूटवर येण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री योगींनी विरोधकांच्या जातीयवादावर लक्ष ठेवून २०२७ ची तयारी सुरू करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आता बदलली आहे. यापूर्वी मोहरमच्या काळात ताजियाच्या नावाने घरे पाडली जात होती. आता मनमानी चालत नाही.
अहमदाबादमध्ये हिंदू, भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ५ काँग्रेस कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दि. २ जुलै रोजी अहमदाबादमध्ये दगडफेक आणि दंगल केली होती. राहुल गांधींनी संसदेत हिंदूंविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाची घोषणा केली होती, त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.
राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण विभाग व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष यांच्या समवेत येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन घरांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढू असे ठोस आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले असल्याची माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी दिली आहे.
समाजसेवेचे व्रत अंगीकारताना फायद्या-तोट्याच्या गणितांचा विचार न करता, आपले संपूर्ण आयुष्य निराधारांसाठी वेचणार्या समाजसेवक रविंद्र सुर्यवंशी यांच्याविषयी...
गिरणी कामगार संपला आज ४२ वर्षे उलटली तरीही हजारो गिरणी कामगार अद्याप हक्काच्या घरापासून वंचित आहे. या गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावी या मागणीसह अन्य मागण्यांसह गिरणी कामगार वारस संघर्ष समितीने गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांना निवेदन दिले. गुरुवार दि.२० जून२०२४ रोजी म्हाडा कार्यालयासमोर एकत्र येत गिरणी कामगारांनी निदर्शने केली.
बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथील लॉ कॉलेजमध्ये २२ वर्षीय हर्ष राजची हत्या करण्यात आली. दि. २७ मे २०२४ रोजी हल्लेखोर मास्क घालून आले होते. त्यांनी हर्ष राजला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात हर्ष राजचा मृत्यू झाला. हल्लखोरांची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत. हर्ष राज पाटणा येथील बीएन कॉलेजमध्ये बीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. विधी महाविद्यालयात त्यांचे परीक्षा केंद्र होते.
गिरणी कामगार संघर्ष समितीच्यावतीने महाराष्ट्रदिनी भव्य गिरणी कामगार मेळाव्याची हाक देण्यात अली आहे. यावेळी संघटना गिरणी कामगारांविषयक विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या जाळल्याची घटना समोर आली आहे. बाधित १२ झोपड्यांना आग लागल्याचा आरोप कंत्राटदार मोहम्मद रफिक याच्यावर आहे. त्यांच्याकडे थकबाकीची मागणी करणाऱ्या कामगारांना रफिकला जिवंत जाळायचे होते, असा आरोप आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून रफिकला अटक केली आहे. ही घटना रविवारी, दि. १७ मार्च २०२४ घडली.
गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. दरम्यान, शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी सध्या संप स्थगित केला आहे.
"मुंबईच्या सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत महत्वाची भूमिका निभावणार्या गिरणी कामगारांच्या योगदानाचा सन्मान करत राज्य शासनाने त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला आहे. आज गिरणी कामगारांच्या वारसांना हक्काचा निवारा मिळत आहे म्हणूनच या घरांमध्ये त्यांच्या आई- वडिलांचे छायाचित्र लावून त्यांचे योगदान सार्थकी लावावे”,असे आवाहन गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आ. सुनील राणे यांनी केले.
अंगणवाडी सेविकांच्या समस्या आम्ही वारंवार ऐकून घेतल्या असून त्यावर मार्ग काढण्याचाही सातत्याने प्रयत्न सुरु आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाचवेळी दोन्ही क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र १६० गिरणी कामगार / वारस यांना आठव्या टप्प्यांतर्गत नुकतेच सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता म्हाडाकडून विशेष अभियान राबविण्यात येत असून त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यश न मिळालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला दि. १४ जानेवारी २०२४ पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ना. म. जोशी विद्या संकुल आणि दामोदर हॉल या दोन्ही वस्तूंचे नूतनीकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर सुरुवातीला नाट्यगृह पाडण्यात आले. परंतु, नवी वस्तू केव्हा व कुठे उभारणार याविषयी निर्णयात पारदर्शकता नसल्याने कलाकारांनी आणि रसिकांनी आंदोलन पुकारले. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर यांनीही या आंदोलनाला बळ दिल्यानंतर ही चळवळ तीव्र झाली, परंतु त्यामागची कारणे, इतिहास आणि गिरणी कामगारांची नाट्य चळवळ समजून घेण्याचा प्रयत्न या लेखातून घेतला आहे.
यशस्वी उद्योजक ते नि:स्वार्थी समाजसेवक ते पर्यावरणसंरक्षक ते सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे कराडचे अरविंद कलबुर्गी यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
गेल्या आठवडाभरापासून उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा व्हिडीओ आता समोर आले आहेत. पाईपमधून पाठवण्यात आलेल्या एंडोस्कोपिक कॅमेराद्वारे हा व्हिडीओ समोर आला असून ढिगाऱ्याखाली अडकलेले सर्व मजूर सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
तुटपुंजा मानधनावर खेडोपाडी, शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे १६ हजार कंत्राटी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर हे गेल्या १५ वर्षापासुन काम करीत असून कोरोना काळातही देवदूताचे काम केले.
मार्च २०२३ मध्ये १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षक यांनी बेमुदत संप आंदोलन छेडले होते. या अभूतपूर्व संपाची धग राज्य शासनाला लागल्यामुळे, दि. २० मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना प्रतिनिधींसह आपुलकीने चर्चा केली. जुन्या पेन्शनप्रमाणे सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने सामाजिक व आर्थिक स्थैर्य दिले जाईल, असे लेखी देऊन इतर मागण्यांबाबत लवकरच चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असे निसंदिग्ध आश्वासन त्यांनी दिले होते.
‘इन्फोसिस’ या जगप्रसिद्ध कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे, अशा स्वरुपाचे अलीकडेच केलेले विधान चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यानिमित्ताने कर्मचार्यांच्या कामाच्या तासांचे गणित, त्यांची उत्पादकता आणि त्यासंबंधीचे नियम-कायदे यांसारख्या विविध मुद्द्यांचा उहापोह करणारा हा लेख...
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा कळवा विभागाच्या व्हॉल्वमन कर्मचार्याना ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्याचे वेतन अद्यापही अदा केलेले नाही. म्हणून काम बंद न करता कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. ऑक्टोबर महिना संपत आला आहे. घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. उधारी वाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असुन कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.