जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
Read More
Supriya Sule राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर दि: १९ नोव्हेंबर रोजी विनोद तावडे यांनी लोकांमध्ये पैसे वाटल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. मात्र त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉइनचा आरोप आहे. मात्र त्यांच्यावर इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेशाई यांनी पुन्हा एकदा पक्षपाती भूमिका घेत ट्विट केले आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी अचानक भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे हे पैसेवाटप करित असल्याचा आरोप करणारे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाले आणि निवडणुकीत सनसनाटी निर्माण झाली. एकंदर घटनाक्रम पाहिल्यास आणि ठोस पैसेवाटपाच्या दृश्यांच्या अभावी त्यातील सनसनाटीपणा विझून गेला. मात्र, सत्ताधारी नेत्यांविरोधात संशय निर्माण करण्यासाठी विरोधक खोटा बनावही रचू शकतात, हे दिसून आल्याने त्याचा उलटाच परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबई : भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. त्यांच्या या आरोपाला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो हा आरोप हास्यास्पद आहे. विरोधकांना उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचेही दरेकरांनी सुनावले आहे. ते पत्र
मुंबई : “गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नये, यासाठीच राहुल गांधी ‘धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पा’ला विरोध करीत आहेत,” असा घणाघाती हल्ला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी केला. भाजप मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे ( Vinod Tawde ) बोलत होते. ज्येष्ठ नेते विजय गिरकर, भाजप माध्यम विभागाचे राष्ट्रीयसह प्रभारी संजय मयुख, राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहा
विनोद तावडेंवर करण्यात आलेला आरोप हास्यास्पद आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. बहुजन विकास आघाडीकडून विरार येथे विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून मोठा राडाही झाला. त्यानंतर आता यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दादर येथे जनसमुदायाला संबोधिदत केले. मोदींना ऐकण्यासाठी हजारो लोक या सभेला जमले होते. याच सभेमध्ये काही विदेशी राजदूत सुद्धा उपस्थित होते जे पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी आले होते.
मुंबई : “२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली नसती, तर आजचे चित्र दिसले नसते,” असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे. मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी ते कणकवली दौर्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याप्रसंगी नितेश राणेदेखील उपस्थित होते. विनोद तावडे ( Vinod Tawade ) म्हणाले की, “२०१९ साली भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली नसती, तर आजचे चित्र
काँग्रेसच्या माजी महिला नेत्या राधिका खेडा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनीही भाजपचे सदस्यत्व स्विकारले आहे. तसेच राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.
लक्षद्वीपमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गटाच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केला आहे. तसे पत्रक भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दि. २२ मार्च रोजी जारी केले आहे.
भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत ३७० जागांवर विजय प्राप्त करून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यक्त केला. भाजपच्या दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनास नवी दिल्लीतील प्रगती मैदानस्थित भारतमंडपम येथे प्रारंभ झाला. यावेळी सकाळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस संबोधित केले. त्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने रणमैदान तापू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली फौज मैदानात उतरवली असून, २३ राज्यांसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे. बहुचर्चित बिहारची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, प्रकाश जावडेकर यांना केरळची खिंड लढविण्याची सूचना करण्यात आली आहे.
समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती व नेते राष्ट्रवादाच्या प्रवाहात येण्यात इच्छुक आहेत. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अशा व्यक्तींच्या संपर्कात रहावे, असा कानमंत्र केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांना मंगळवारी दिला.
भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निरीक्षकांची नावे जाहीर केली आहेत. हे निरीक्षक प्रत्येक राज्यातील आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील.
२०२४च्या आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पक्ष संघटनेत मोठे फेर बदल करण्यास सुरुवात केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राष्ट्रीय पातळीवरील नव्या टीमची घोषणा केली आहे.
नेरुळ - उरण रेल्वे लवकरच धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्थानकांची महसूल त्याचबरोबर ऐतिहासिक व पारंपारिक गावांनुसार ओळख कायम राहावी, त्या अनुषंगाने रेल्वे स्थानकांना नावे देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे आज (दि. २३ मे ) दिल्ली येथे भेट घेऊन केली.
‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच हक्क असल्याचा ऐतिहासिक निर्णय शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. या बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर तसेच विद्यमान राजकीय स्थितीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
‘दत्तक मुलांच्या व पालकांच्या भावना त्यांच्याच शब्दांत’ म्हणत जे जे दत्तकपणाच नातं रूजवत असतात, अशा सगळ्यांना ‘अॅडोप्शन - एक गुड न्यूज’ हे पुस्तक वर्षा विनोद तावडे यांनी अर्पण केले आहे. ‘अॅडोप्शन’ संदर्भातल्या सर्वच भावनिक, मानसिक आणि सामाजिक गुंतागुंतीचा अत्यंत सखोल आणि संवेदनशील मागोवा या पुस्तकात त्यांनी घेतला आहे. दत्तक मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे अत्यंत तर्कसुसंगतपणे आणि वास्तवाशी निगडित असे भावविश्व हळूवार उलगडणारे हे पुस्तक... या पुस्तकातले मनाला भिडलेले काही..
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी रविवारी संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात भाजपचे नेते विनोद तावडे यांच्याकडे मोठी जबाबदारी देत रा
बंगालमध्ये मराठी नेते सुनील देवधर आणि विनोद तावडे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी
भाजप नेते विनोद तावडेंचा शरद पवारांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांनी साधला चित्रपट, नाट्य कलावंतांशी संवाद
बोरिवली हा भाजपचा सुरक्षित गड आहे. १९८० पासून येथे माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, भाजपचे वरिष्ठ नेते हेमेंद्र मेहता आणि खा. गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
माजी केंद्रीय अर्थ, माहिती व प्रसारण व वाणिज्यमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “अरुण जेटली देशातील एक द्रष्टे मुत्सद्दी, कायदेततज्ज्ञ, प्रतिभासंपन्न संसदपटू तसेच उत्कृष्ट केंद्रीय मंत्री होते. अमोघ वक्तृत्वकला लाभलेले जेटली राष्ट्राकरिता अनमोल रत्न होते. "
मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि राजाबाई टॉवर लायब्ररी येथील ग्रंथालय इमारतीच्या पुनर्संचय आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्रदान समारंभ राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला.
मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री व
सोशल मिडिया म्हणजे करमणूक अथवा वेळ घालविण्याचे साधन नाही तर या माध्यमामुळे उत्तम मूल्यनिर्मिती, समृध्द विचार आणि विविध विषयांची सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून आले आहे.
सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करावे, या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी याबाबतच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठीची एक तज्ज्ञ समिती जाहीर केली
विनोद तावडे यांचे प्रतिपादन
राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ संत साहित्याचे अभ्यासक म.रा.जोशी यांना जाहीर करण्यात आला
महाअभिषेक व पूजेनंतर विनोद तावडे यांनी सर्वांना सुख-शांती, समृद्धी, आरोग्य आणि आनंद लाभो अशी प्रार्थना विठ्ठल माऊली आणि रखुमाईच्या चरणी करत महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी साकडे घातले. विठूरायाच्या चरणी विलीन होताना एक वेगळे समाधान मिळत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘भारतरत्न अटलबिहारी स्मृती उद्यान’चे आज उदघाटन होणार आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या दृष्टीने हे उद्यान उभारण्यात आले आहे.
सन्मित्र मंडळ, गोरेगाव या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. १० बाय १० च्या खोलीत पाच-सहा बालकांसह सुरू झालेल्या शाळेचा आज वटवृक्ष झाला आहे. मराठी माध्यमातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक असे तीन विभाग आणि १२०० विद्यार्थी पटसंख्या असणारी ‘सन्मित्र मंडळ’ ही पश्चिम उपनगरातील एक अग्रगण्य संस्था आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा
वसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवार, दि. 16 जून रोजी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ‘बी-4’ या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
गेल्या चार वर्षांपासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस राज्यातील सर्व २८८ तालुक्यांमधील तालुका क्रीडा संकुलांमध्ये साजरा करण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात साशंकता असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान राज्य शासन होऊ देणार नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या १७ जुलैपासून घेण्यात येणार असल्याची माहीती राज्य शिक्षण विभागामार्फत देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा करणार
या निकालामूळे निराश होण्याचे कारण नाही. दहावीच्या निकालामधून विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेची दिशा आता कळली असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करा.
गिरीश बापट यांची पुण्याच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडील पालकमंत्री व मंत्रिपदाच्या जबाबदारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल केले.
सर्वोत्तम शिक्षण पद्धती, समर्पित भावनेने काम करणारा शिक्षक वृंद याबाबीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सिंघानिया विद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. शालेय शिक्षणात अभ्यासक्रमासोबतच मूल्यशिक्षणही महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वतःचा विकास करतांना समाज आणि राष्ट्राचाही विचार विद्यार्थ्याच्या मनात रुजविला जातो, हा विचार रुजविण्याचे काम राज्यशासनाचा शिक्षण विभाग राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधून करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
एकतिसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘सोयरे सकळ’ या नाटकाने बाजी मारली. भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या या नाटकाला ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष योगदान पुरस्कार आज प्रदान करण्यात आले
चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालयातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षा देण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार
भारतातील भिलार या पहिल्या पुस्तकाच्या गावाला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. ४ मे २०१७ साली महाबळेश्वरजवळील भिलार या स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या गावात राज्य सरकारने पुस्तकाचे गाव साकारले होते
विनोद तावडे म्हणाले की, भाजपचे सध्या राज्यात काम करत असलेले आम्ही सर्व नेते प्रमोद महाजन यांच्याकडे पाहत राजकीयदृष्ट्या घडलो
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची टीका