भारतातील भिलार या पहिल्या पुस्तकाच्या गावाला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. ४ मे २०१७ साली महाबळेश्वरजवळील भिलार या स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या गावात राज्य सरकारने पुस्तकाचे गाव साकारले होते
Read More