महाविकास आघाडी सत्तेत असताना मागे अंबानींच्या घराबाहेर विस्फोटके भरलेली कार उभी केली होती. त्याचबरोबर १०० कोटींचे टार्गेट वगैरे वगैरे हे सगळे काही लोकांना अजूनही स्मरणात आहे बरं. पण, आताच हे पुन्हा स्मृतिपटलावर येण्याचे कारण काय, तर नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्योजकांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्या’ हा मंत्र प्रशासनाला दिला आहे. यावर काही लोकांचे म्हणणे असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला. उद्योजकांना धमकावून १०० कोटी टार्गेट गाठणारे आता काय करणार?
Read More