(Ladhidevi Ramdhar Maheshwari Night College) राजस्थानी संमेलन शैक्षणिक संस्थेच्या लधिदेवी रामधर माहेश्वरी नाईट कॉलेज ऑफ कॉमर्सने दि. २२ फेब्रुवारी रोजी "सेव्ह फूड" या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. हा सादरीकरणाचा कार्यक्रम मालाड पश्चिम येथील पोलिस चौकीसमोरील हनुमान मंदिराजवळ आयोजित करण्यात आला होता. डीएलएलई विस्तार समन्वयक डॉ. सूर्यभूषण मिश्रा आणि प्रा. श्वेता चावडा यांनी केले. प्राचार्य डॉ. प्रीती ओझा आणि फील्ड समन्वयक प्रा. सुलभा रावराणे तसेच आरएसईटी व्यवस्थापन सदस्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार प
Read More
राष्ट्ररक्षणार्थ आणि हिंदुत्व समोर ठेवून प्रत्येकाने मतदानासाठी मैदानात उतरा : अग्रवाल कुटुंब (Malad East )
विरोधकांच्या सत्ताकाळात मालाड मध्ये गुंडाराज सुरू होता. इथली जनता त्यामुळे त्रस्त झाली होती. पण आता परिवर्तन होणार. मलाड भयमुक्त आणि नशामुक्त होणार याची ग्वाही देत आहेत महायुतीचे उमेदवार विनोद शेलार.( Vinod Shelar )
( Raj Thackeray )काही दिवसांपूर्वी मालाड पूर्व येथे घडलेल्या मनसे कार्यकर्त्याच्या मुलाच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. कट मारल्याने सुरू झालेल्या किरकोळ वादातून रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मिळून आकाश माइन याला केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील पीडित कुटुंबियांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मालाड येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.
Aakash Maeen Death : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दत्तात्रय माईन आणि दीपाली यांचा मुलगा आकाश माईनचा रिक्षाचालकांशी झालेल्या भांडणात दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना अटक केली असून घटनेच्या दिवशी संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण होते. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओतून...
(Swatantryaveer Savarkar Statue) भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या संकल्पनेतून क्रांतिकारक, हिंदुत्वाचे ध्वजवाहक, देशभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते वीर सावरकर चौक, मालाड महानगरपालिका समोर, लिबर्टी गार्डन, मालाड पश्चिम येथे संपन्न झाले. या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने माजी खा. गोपाळ शेट्टी, श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाचे, कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, स्
(Mith Chowky Junction) मालाड (पश्चिम) मीठ चौकी जोड मार्गावरील उड्डाणपुलाची एक मार्गिका रविवार, दि. ६ ऑक्टोबरपासून खुली होणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिमेकडील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता या मार्गिकेचे लोकार्पण होईल
गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाआड येणारी मालाडमधील ५१ बांधकामे पालिकेच्या पी उत्तर विभागाने शुक्रवारी कारवाई करून हटवली. त्यामुळे या प्रकल्पाला वेग येणार आहे. तसेच मालाडमधील वाहतूक समस्या सोडवण्यासही मदत होणार आहे.
मुंबई मेट्रो २ अ वरील मालाड पश्चिम स्थानकाचे नाव बदलून मोतीलाल ओसवाल मालाड मेट्रो स्थानक, असे करण्यात आले आहे. खासगी सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून स्थानकाला हे नाव देण्यात आले आहे.
मालाड पश्चिमेला इन्फिनिटी मॉलच्या मागील बाजूस असलेल्या लगुन रोड ते मालवणी दरम्यान उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. याची पायाभरणी लोकसभा निवडणुकीनंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे लिंक रोड चिंचोली बंदर ते काच पाडा, मीठचौकी नाक्यापर्यंतची वाहतूक कोंडी टळणार आहे.
आधीच नदी-तलावांमध्ये पाण्याचा ठणठणात, त्यात जलवाहिन्यांना लागलेली गळती, पाण्याची उंचच उंच उडणारी कारंजी ही बहुतांश शहरांमधील स्थिती. अशा या जलवाहिन्यांमधील गळती आणि पाणीचोरीच्या समस्येमुळे पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने जलवाहिन्यांची गळती आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकीच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने मुंबईमध्ये एक्स्प्रेस मोटर्स शोरूमच्या उद्घाटनासह शाश्वत गतीशीलतेप्रती आपले प्रयत्न सुरू ठेवले आहे. मालाड मुंबई येथे स्थित हे अत्याधुनिक केंद्र कंपनीच्या रिटेल विस्तारीकरण धोरणामधील मोठा टप्पा आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय-२०२४’ अंतर्गत चार दिवसांच्या मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रवासाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार, दि. ०५ जानेवारी २०२४ रोजी ते उत्तर मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा आणि दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील एकूण नऊ विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ-४ मधील 'पी उत्तर' विभागातील मालाड (पश्चिम) परिसरात प्रभाग ३४ मध्ये चारकोप नाका (अथर्व महाविद्यालय जवळ) येथील भूखंडावर नागरी वन उपक्रमांर्गत (मियावाकी जंगल) वृक्षारोपण व इतर संकीर्ण कामांचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिअटर व मॉड्युलर प्रसुतीगृहामुळे रुग्णांना निर्जतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळणार असून, शस्त्रकियेनंतर रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी कमी करून आरोग्य यंत्रणा यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील दुहेरी फायदा होणार आहे. मालाड येथील या सुविधेचा लाभ मिळाल्यामुळे माता मृत्यू तसच नवजात शिशु मृत्यदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, तसेच आगामी तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन देखील बसवण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई
मुंबईतील मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त दंगल भडकवण्याचा कट रचण्यात आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. रामनवमीच्या दिवशी झालेल्या दगडफेकीची घटना एका अटकेत असलेल्या व वॉन्टेड आरोपीने पूर्वनियोजित केल्याचे मालवणी पोलिसांना तपासात निष्पन्न झाले.
मविआ काळातील तत्कालीन मंत्री असलेल्या किरीट सोमय्यांनी मढ परिसरात असलेल्या अनधिकृत स्टुडिओचा (Unauthorized Studios) मुद्दा उचलून धरला होता. एक हजार कोटींचे स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं गुरुवारी दिला. आम्ही फक्त तात्पुरतं बांधकाम करण्यास परवानगी दिली होती. मात्र त्याजागी कायमस्वरुपी स्टुडिओ उभारण्यात आले, असं हरित लवादानं आपलया निर्णयात म्हटले आहे. प्रतीकात्मक कुदळ आणि फावडं घेऊन सोमय्या पाडकामाच्या ठिकाणी पोहोचले. आदित्य ठाकरे आणि मुंबई शहराचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आ
मुंबई महापालिकेचे अनेक घोटाळे आपल्या कानापर्यंत येतंच असतात. असाच एक घोटाळा मुंबई महापालिकेने मालाड मधील आप्पापाडा येथील महाराणी सईबाई नगर मधील नागरिकांसोबत झाल्याचे येथील स्थानिकांनी 'दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना म्हटले आहे. तसेच ही घोटाळ्यांची मालिका मागील अनेक कालपासून येथे सुरु असल्याचेही येथील स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.
दि. 2 जुलै, 2019ची ती मध्यरात्र. अचानक पावसाने धारण केलेल्या रौद्ररूपामुळे मालाडमधील कुरार गाव येथील आंबेडकरनगर येथे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अचानक कोसळलेल्या भिंतीमुळे 32 जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झालेे. परंतु, या दुर्घटनेला तीन वर्ष उलटल्यानंतरही येथील नागरिकांना अद्याप त्यांच्या हक्काची घरे मिळालेली नाहीत. अजूनही येथील नागरिक हे मृत्यूच्या छायेतच आपले जीवन कंठत आहेत.
मढच्या स्टुडिओचा वापर तात्काळ थांबवा
शिवसेनेच्या राज्यात मुंबईकरच दुर्लक्षित?
असलम शेख यांनी कोरोना काळात मालाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात सर्व नियमांना डावलत बांधकामे उभे करण्यासाठी मदत केली.
“एकतर पाणी येण्याची वेळ निश्चित अशी नाही. कधी सकाळी ८ वाजता, तर कधी ९ वाजता, असे आमच्या पाण्याचे नियोजन आहे. त्यातही तीन तासांसाठी येणार्या पाण्यात सुरुवातीचा एक तास अक्षरशः दूषित पाण्याचा पुरवठा आम्हा नागरिकांना होतो, ही वस्तुस्थिती आहे.
मुंबई महापालिका प्रशासनातर्फे उभ्या केल्या जाणार्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या संदर्भात भाजपपाठोपाठ आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसने जोरदार आक्षेप नोंदवले असून, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही आता काँग्रेस नेते आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला आहे.
पालिका क्षेत्रातील मालाड पश्चिमेला बांधण्यात येत असलेल्या एका उड्डाणपुलामुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मंगळवार, दि. १ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मालाडच्या मालवणी परिसरात असलेल्या ४० वर्ष जुन्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे भाजयुमो अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना गेल्या रविवारी ठरवले होते. त्याप्रमाणे महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेकडो शिवभक्त या जीर्णोद्धाराच्या विधीचा भाग बनले होते. तसेच मंदिरात भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांनीही त्यांच्या इच्छेनुसार योगदान दिल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपने विरोध केल्यानंतर आता शिवसेनेकडून झाशीची राणी लक्ष्मीबाई असा नामकरण करण्याचा प्रस्ताव
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होताना दिसून आला. मुंबई महापालिका क्षेत्रात मालाडच्या मालवणी परिसरात बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून करण्यात आले. अशातच टिपू सुलतान हे इंग्रज साम्राज्याशी लढताना शहीद झाल्याचे वक्तव्य शुक्रवारी राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले.
मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून केले जात आहेत. स्थानिक आमदार आणि काँग्रेसचे नेते तथा मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास येत आहे. याचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. २६ जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत.
मालाडमधील मालवणी चाळ क्र. ८ आणि ९ या चाळीतील अनधिकृत मशिदीवरील चार भोंगे ईदनंतर हटले असून, या चाळीला पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे. मालवणीच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की, जिथे मशिदीवरील भोंगे हटले आणि मुस्लीमबहुल वस्तीत संख्याबळाने नगण्य असलेल्या नवबौद्ध समाजातील कुटुंबांना संरक्षण मिळाले. २०१५ पासून २०२१ पर्यंत चाळीतील नवबौद्ध समाजाच्या भगिनी यासाठी संघर्ष करत होत्या. झुंडशाहीद्वारे त्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला. मात्र, ‘भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूं,’ म्हणत, या महिलांनी महाकाय झुंडशा
माजी उपमहापौर, मालाड प्रभाग क्रमांक ४५ चे भाजप ज्येष्ठ नगरसेवक राम बारोट (वय ७५) यांचे रविवार २६ सप्टेंबर रोजी दुपारी निधन झाले.
कुरार मेट्रो स्थानकाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या बांधकामावर शनिवारी एमएमआरडीएकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनेक झोपड्या आणि राहत्या घरांवर हातोडा चालविण्यात आला. कारवाईला विरोध करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी त्याच्या आई आणि बहीणीपुढे नग्न करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
मालमधील कुरार मेट्रो स्थानकाच्या कामासाठी शनिवारी १७ जुलै रोजी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिकांनी कडाडून विरोध केला. तसेच यावेळी स्थानिकांच्या समर्थनार्थ गेलेल्या भाजप आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी अटक केली. या अटकेवर भाजप नेते किरीट सोमय्यांनी तीव्र शब्दात
दरवर्षी पावसाळा आला की धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐेरणीवर येतो. यंदाही पावसाळ्याच्या अगदी प्रारंभीच मुंबईच्या मालाड-मालवणी परिसरातील धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी झाली. त्यानिमित्ताने मुंबईतील अनधिकृत बांधकामांचे पेव आणि त्यामुळे जीवावर बेतणारी ही पडझड याचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने टाकली धाड
भाजप आमदार मंगलप्रभात लोढांचा महापालिकेवर निशाणा
मुंबईतील मालाड मालवणी इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचे मृत्यू झाले आहे. या मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे जखमींना मदतही केली जात आहे. याप्रकरणी आता इमारतीचा मालक आणि ठेकेदाराविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्घटना मालवणी भागातील अनधिकृत बांधकामं आणि त्याकडे असलेले प्रशासनाचे दुर्लक्ष या बाबी दर्शवते असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. भाजप नेत्यांनी यावर ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
मालाड-मालवणी दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वतःची व्होट बँक तयार व्हावी म्हणून बेकायदा इमारतींना देण्यात आलेले अभय लहान मुलांच्या जीवावर बेतले. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे हात या दुर्घटनाबाधितांच्या रक्ताने माखलेले आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केली आहे.
मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली.
मालाडमधील मालवणी येथे हिंदू दलित कुटुंबीयांना घर सोडून जाण्यासाठी काही जिहादी आणि कट्टरपंथीयांकडून धमकावले जात असल्याचे समोर आलेले असतानाच, हिंदूधर्मीयांना आरती करण्यास कट्टरपंथीयांकडून मज्जाव केला जात असल्याचा खळबळजनक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे.
पश्चिम उपनगरातील गोरेगाव शास्त्रीनगरमधील नाल्यांच्या रुंदीकरणात बाधित झालेल्यांना मालाड पूर्व भागातील आप्पापाड्यात घरे देण्यात येणार आहेत. तेथील रहिवाशांनीही दूर कोठेतरी जाण्यापेक्षा आप्पापाड्यातील घरांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.
डोंबिवलीतील स्वप्नील सुरेश मालाडकर गेल्या पाच वर्षापासून असाध्य आजाराने त्रस्त आहे. त्यांचा उपचारावरील खर्च जास्त असून आर्थिक उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. आपल्याला दिव्यांगांचा दर्जा मिळावा आणि सरकारने एखादी नोकरी द्यावी किंवा या दोन्ही गोष्टी करता येत नसतील तर इच्छामरणाची परवानगी द्यावी यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. गेल्या चार महिन्यापासून पत्रव्यवहार करून ही राज्य सरकार लक्ष देत नसल्याची खंत स्वप्नीलने व्यक्त केले आहे.
बेकायदा मशिदीच्या भोंग्याविरोधात आवाज उठवला म्हणून २०-२५ जणांनी एका तरुणाला घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना मालवणीतील छेडा कॉम्पेक्समध्ये घडली. राज्यातील महाविकास आघाडीची अशी प्रकरणे हाताळण्याची क्षमता पाहता भाजपने हा मुद्दा केंद्र सरकारकडे नेला आहे.
मालाड पश्चिमेकडील एरंगळ आणि भाटी गावामधील कांदळवनांवर राजरोसपणे भराव टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील कांदळवनांचे जंगल संकटात सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही जागा 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'च्या (एमटीडीसी) ताब्यात आहे.
मुंबईसारख्या महानगरात धर्मांध मुस्लिमांकडून हिंदूंवर अन्याय होऊनही त्याची दखल मुख्य प्रवाहातील माध्यमांनी वा एरवी अल्पसंख्याकांवरील कथित अत्याचाराने छाती पिटणाऱ्या पुरोगामी, बुद्धिजीवींनी घेतलेली नाही. यावरूनच इतरवेळी असहिष्णुतेच्या बोंबा ठोकणारे बुद्धिमंत-पत्रकार-संपादक-साहित्यिकही जात-धर्म पाहूनच ठणाणा करतात, हे सिद्ध होते.
मुंबई महापालिकेतर्फे कारवाई करायची आणि शिवसेना आमदार, नेते यांच्यामार्फत जाऊन संबंधित हातगाडी मालकाला मदत करायची. बेकायदा फेरिवाल्यांवर कारवाईच्या नावाखाली मराठी तरुणांच्या व्यावसायिक मानसिकतेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पालिका अधिकारी व प्रशासन करत आहेत का, असा सवाल विचारण्यात येत आहे. मात्र, पालिका अधिकारी नियमांवर बोट ठेवून मोकळे होत आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक कारवाई करून मराठी तरुणाच्या स्वप्नावर बुलडोझर फिरवण्यात आला होता. अशीच एक कारवाई कांदिवलीतील ठाकूर व्हीलेज येथे योगीराज धनावडे यांच्या हातगाड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ महिला प्रवाशांसाठी मुंबई लोकल सुरू करण्यात आली असली तरीही अजून प्रवासी महिलांच्या सुरक्षेचं काय हा मुद्दा जैसे थे आहे. मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेला, असा धक्कादायक अनुभव आला. सोनसाखळी चोरापासून वाचवणाऱ्या तरूणीचे संरक्षण करणाराच दगाबाज निघाल्याचा प्रकार घडला आहे.
देशात कुठेही घडलेल्या जातीय तणावावर, दंगलीवर वारंवार लिहिले जाते असा अनुभव आहे. लोकांना माहिती मिळण्याच्या दृष्टीने ते गरजेचे असते हे खरेच, पण अशा दुर्दैवी घटना विविध कारणाने आणि विविध माध्यमांवर वर्षानुवर्षे उगाळल्या जाताना दिसतात. दुसरीकडे स्थानिक पातळीवर विशेष प्रख्यात नसलेल्या माणसांनी परस्पर सामंजस्याच्या केलेल्या विविध लहान-मोठ्या प्रयत्नांना पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि ते प्रयत्न स्मरणाआड होतात.आज अशा प्रयत्नांना एकत्रितपणे वाचकांसमोर आणणार आहे; जेणेकरून विद्वेषाच्या काळ्या बातम्यांच्या बरोबरीने य
निलेश सावंत यांच्याहस्ते गणेश पूजा साहित्य वाटप