सध्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आणि काही न्यूज चॅनेल्सवर अफवा पसरविल्या जात आहेत. की देशभरातील एटीएम सेवा बंद केल्या जातील, भारताकडे पुरेसा इंधन साठा नाही इ.. मात्र, सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने याबाबत स्पष्टीकरण देत सांगितले आहे की देशातील बँकिंग, एटीएम सेवा आणि इंधन सेवा सुरळीत चालू राहतील.
Read More
( Minister Chandrashekhar Bawankule on Rumors of rates ready reckoner ) रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये काही भागांमध्ये रेडी रेकनर दर वाढले, तर काही ठिकाणी दर स्थिर ठेवण्यात आले. २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही. काही माध्यमांमध्ये १० ते १५ टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र त्या निराधार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधानपरिषदेत दिली.
बुलढाणा : बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, काठोरा, कालवड या गावांमध्ये केवळ तीन दिवसांतच नागरिकांना टक्कल ( Buldhana Takkal ) पडत असल्याचा प्रकार समोर आला होता. याचे कारण आता समोर आले आहे. केस गळती होत असलेल्या बाधीत गावांतील पाणी पिण्यास, वापरण्यास अयोग्य असल्यामुळे हा प्रकार घडून आला.
गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बचच्न आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला आहे अशा बातम्या जोर धरत होत्या. अनेक कार्यक्रमांना ते दोघे एकत्रित उपस्थित राहात नसल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण नुकताच आराध्या अभिषेक बच्चनच्या शाळेत झालेल्या एका कार्यक्रमाला अभिषेक, ऐश्वर्य़ा आणि अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावून या चर्चांना काहीही न बोलता पुर्णविराम दिला आहे.
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) फसव्या गृहनिर्माण योजनांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सिडकोने हे आवाहन करत असतानाच यावर जोर दिला आहे की, त्यांनी कोणतीही नवीन गृहनिर्माण योजना सादर केली नाही. तसेच लोकांना अचूक माहितीसाठी केवळ अधिकृत चॅनेलवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.
अफवा, फेक न्यूज, मिस इन्फर्मेशन, नॅरेटिव्ह या शीर्षकात नमूद केलेल्या चारही शब्दांचा पुरेपूर प्रत्यय लोकसभा निवडणुकांदरम्यान आलाच. विशेषत्वाने ‘संविधान खतरे में हैं’च्या ‘नॅरेटिव्ह’ने तर रालोआच्या उमेदवारांची कित्येक ठिकाणी पीछेहाट झाल्याचे विश्लेषणाअंती समोर आले. पण, अफवा, फेक न्यूज, मिस इन्फर्मेशन, नॅरेटिव्ह ही वर्तमानाची अपत्ये नसून, अगदी महाभारतकाळ, ब्रिटिशकाळातही या अस्त्रांचा पुरेपूर वापर करण्यात आला. यासंबंधीच्या अशाच काही रंजक कथा...
रेमडीसीवर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाची अफवा
हिंसा, एनआरसी, मुस्लिम, विरोधकी आणि शहरी नक्षलवादी मोदींकडून प्रत्येक गोष्ट स्पष्ट
खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा त्याकडे लक्ष देऊ नका.
सोशल मीडियातील माहितीप्रवाहात ‘गावगप्पांची गाठोडी’ दुथडी भरून वेडीवाकडी वाहत असतात. त्यांना घटनेच्या चाकोरीत बांधण्याचा न्यायदेवतेचा मानस असला तरीही समाजमाध्यमांच्या गाठी आवळण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला जाणार नाही, याची खात्री कोण देईल?
व्हॉट्सअॅपवर काही गोष्टी कटाक्षाने टाळा, नाहीतर तुमचेही व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होऊ शकते. तेलुगू देसम पक्षाचे राज्यसभेतील खासदार सी.एम.रमेश यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट अचानक बंद झाले आहे.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या आजारी असल्याचे काही ट्विट्स सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. मात्र या अफवांना पूर्णविराम देत खुद्द लता मंगेशकर यांनी आपली प्रकृती ठणठणीत अससल्याची माहिती दिली.
शाहिदच्या बाबतीतील या सर्व चर्चा खोट्या असल्याचे शाहिदच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे.
व्हॉट्सअॅपवरील फेक मॅसेजमुळे अफवा पसरून अनेकांचे जीव गेले आहेत. मॉब लिंचिगच्या अनेक घटना घडल्या आहेत.
कडक पाऊल उचलत केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने व्हॉट्सअॅपच्या एकूणच धोरणांबाबत चर्चाही केली होती. सरकारच्या या मागणीपुढे आणि आपल्या आर्थिक विस्ताराच्या दृष्टीने बॅकफूटवर जात व्हॉट्सअॅपने आता आपल्या भारतातील मुख्यालयासाठी अध्यक्ष म्हणून एका भारतीयाची निवड केली. त्यांचे नाव आहे अभिजित बोस.
मुंबई, ठाणे आणि उपनगरांत घोषित शांतता क्षेत्रात कर्कश्श डॉल्बी आणि डिजेच्या नादात आधीच गणपतींचे आगमन सोहळे सुरू झालेच आहेत, अशाप्रकारे या उत्सवाच्या मुळावर दरवर्षी घाव घातला जातोच.
समाजातील महापुरुष, जाती, धर्म, शासनविरुद्धची खोटी माहिती आदी पोस्टची खातरजमा न करता फॉरवर्ड करणे घातक होते