हिंदुत्वाच्या विचारापेक्षा समाजवादी विचार अधिक महत्वाचे असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी आता पॉप्युलर प्रिंट ऑफ इंडिया, आयसीस, रझा अकादमी आणि एमआयएमसोबतही युती करावी. असं नितेश राणे म्हणाले आहेत. तर, सामनाच्या अग्रलेखातून समृद्धी महामार्गावर केलेल्या टीकेला राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे. संजय राऊतांनी आपल्या मालकाच्या भाच्याला विचारावं, समृद्धी वरच्या फूड प्लाझाचं काम मलाच हवं, ब्लॅकमेलिंग कोण करत होतं? असा गंभीर आरोप य
Read More
"एका बाजूला दाऊदशी व्यवहार करायचा, एका बाजूला शकीलला घेऊन फिरायचं. दुसऱ्या बाजूला रझा अकादमीच्या लोकांना इथे कामं करू द्यायची. कोण रझा अकादमी जिचा संस्थापक अध्यक्ष हा इस्लामाबादचा. हीच रझा अकादमी बाळासाहेबांच्या विरोधात आवाज उचलायची. ज्या रझा अकादमीला देशाचं संविधान मान्य नाही. त्या संस्थेला मोठं करण्याचं काम मविआच्या काळात केलं.", असा खळबळजनक आरोप आमदार नितेश राणेंनी लक्षवेधी मांडताना केला. यावेळी समाजवादी पक्षाच्या आमदाराने हरकत घेतली. त्यावर तुम्ही सपाचे आमदार आहात की रझा अकादमीचे आमदार?, असा सवालही त्या
राष्ट्रवादी काँग्रेसचा सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही, हे दिसून येते. अर्थात, त्या पीळ असलेल्या जळक्या सुंभाचा तसा काही उपयोग नाहीच अन् ‘वंदे मातरम्’चा विरोध करून मुस्लिमांना जवळ केल्याने त्या पक्षाचे पुनरुज्जीवन होईल, असेही होणे नाही.
"ज्या रझा अकादमीने आझाद मैदानावरच्या अमर जवान स्तंभची मोडतोड केली, महिला पोलिसांवर हात उगारला, कायम भारताविरुद्ध भूमिका घेतल्या. अशा रझा अकादमीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्तीत होते. त्यांना महाविकास आघाडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला हा सरकारी आदेश तर नाही ना?", असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. सोमवारी (दि. १८ एप्रिल) ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमार्फत ते बोलत होते.
हिंदूंवर होणार्या अत्याचाराच्या मुद्द्यांवर आ. मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभा सभागृहात आवाज उठवला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची संगत लाभल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही आता राष्ट्राची, हिंदूंची नव्हे, तर मुस्लीम मतांची काळजी वाटते! म्हणूनच उठसूट केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र वगैरे लिहिणाऱ्या, भाजपशासित राज्यातल्या घटनाक्रमांत नाक खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंना रझा अकादमीवर बंदीचा निर्णय घ्यावासा वाटत नाही!
रझा अकादमी मोर्चाच्या हिंसाचार प्रकरणी डीसीपी मकानदार यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपतर्फे पोलीस आयुक्तांना करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबर रोजी रझा अकादमीचा पूर्वनियोजित मोर्चा निघाला त्यावेळी. पोलीस आयुक्त पदाचा प्रभार असलेले पोलीस उपायुक्त एमएम मकानदार यांनी हेतुपुरस्सर मुस्लिम मोर्चाच्या वेळी शहरात पोलीस बंदोबस्त लावला नाही, असे जनमत तयार झाले आहे.
नांदेडमधील गाडीपुरा भागात बुधवारी मध्यरात्री इस्लामी जमावाने हिंसाचार केला असून त्यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले असून वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मरही उडाला आहे.
“महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत बहुसंख्याक हिंदूंना नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारची भूमिका अतिशय संशयास्पद आहे. त्यामुळे या हिंसाचारास कारणीभूत असलेल्या ‘रझा अकादमी’ आणि ‘पीएफआय’ या देशविरोधी संस्थांवर बंदी घालण्यात यावी,” अशी मागणी उत्तर-पूर्व मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी बुधवारी लोकसभेत केली.
अमरावती, नांदेड आणि अन्य जिल्ह्यात हिंसाचार माजविणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घालावी, अशी मागणी भाजप खासदार मनोज कोटक यांनी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार, गृहखातं आणि पोलीस यांच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्न विचारल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली.
देशात भाजपला पर्याय उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे शरद पवार म्हणाले; तो पर्याय नक्कीच इस्लामी कट्टरतावाद्यांना खुली सूट देणाऱ्या ठाकरे सरकारप्रमाणे, धर्मांध मुस्लिमांचे प्रवक्तेपद भूषवणाऱ्या संजय राऊतांसारख्या सहकाऱ्याप्रमाणेच असेल, असे महाराष्ट्रात रझा अकादमीने घडवलेल्या दंगली आणि सरकारवाल्या लोकांनी त्यांची पाठराखण केल्यावरुन वाटते.
‘रझा अकादमी’ आणि त्यांच्या इस्लामी कट्टरतावाद्यांनी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग केला. त्याच्या अनेक चित्रफिती समोर आल्या, पण त्यावर बोलण्याऐवजी संजय राऊत ‘रझा अकादमी’ आणि धर्मांध मुस्लिमांचे प्रवक्ते झाले.
त्रिपुरा न घडलेल्या घटनेवरून शुक्रवारी रझा अकादमीने बंदची पुकारला होता
‘रझा अकादमी’च्या नेतृत्वाखाली काही वर्षांपूर्वी मुंबईत रोहिंग्यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चांच्यावेळी हुतात्मा स्मारकाची मोडतोड करण्यात आली होती. महिला पोलिसांचा विनयभंग करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याच ‘रझा अकादमी’ने आता आपला मोर्चा ‘नेटफ्लिक्स’ आणि मणिरत्नम याच्या ‘नवरस’ या वेबसीरिजकडे वळविला आहे.
अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस अंतिम टप्प्यात असताना आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम संयुक्त अरब अमीराततर्फे (UAE) इस्लामिक परिषद असलेल्या युएई फतवा कौन्सिलने लसीत डुक्कराचे मांसाच्या जिलेटीनचा वापर असूनही तिचा वापर योग्य असल्याच्या सूचना दिल्या आहेत. कौन्सिलचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन बय्या म्हणले की जर आता काही पर्यायच नाही तर इस्लामी बंधनांपासून मुक्त ठेवता येईल. प्रथमतः मानवी जीवनाला वाचवणे हे आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
‘पैगंबराच्या सन्मानात मरण पत्करेल,’ असे म्हणणारी ‘रझा अकादमी’ आणि ‘जिहाद’साठी ‘फिदायीन’ हल्ले करण्यास प्रवृत्त होणार्यांत अजिबात फरक नाही. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘रझा अकादमी’चाही पैगंबराच्या सन्मानासाठी असेच काही करण्याचा उद्देश किंवा तयारी आहे का?