मोदीजींनी पाकड्यांना घरात घुसून मारले – आचार्य पवन त्रिपाठी #mumbaiganesha #majha_siddhivinayak #ganesha #lordganesha #ganeshotsav #ganeshchaturthi #ganeshutsav #india #maharashtratourism #bappamajha #mumbai_ganesh_utsav_ #jayostute_maharashtra #maharashtra_desha #ganpatibappamorya #ganpatibappa #bappamorya #ganpati #ganapati #bappa #morya #ganesh #mum_ganpati #bappa_maza #ganpati_bappa_morya #ganpativisarjan #siddhivinayak #siddhivinayaktemple #siddhivinayakmandir #siddhivinayakonline
Read More
( JNPA to set up corporate office at Malet Port ) मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतीचा विकास करण्याची घोषणा ‘जनेप’ने केली आली. ‘जनेप प्राधिकरणा’चे अध्यक्ष आणि ‘वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड’चे अध्यक्ष तथा महासंचालक उन्मेष शरद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवार, दि. 25 मार्च रोजी ही घोषणा केली. या कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या विकासासाठी ‘जनेप प्राधिकरणा’ला बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाकडून (एमओपीएसडब्ल्यू) तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतीचा विकास करण्याची घोषणा जेएनपीएने केली आली. जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे अध्यक्ष तथा महासंचालक उन्मेष शरद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवार दि.२५ रोजी ही घोषणा केली. या कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या विकासासाठी जनेप प्राधिकरणाला बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाकडून (एमओपीएसडब्ल्यू) तत्वतः मंजुरी मिळाली आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी जेएनपीएने निर्यात-आयात सह देशांतर्गत कृषी वस्तू-आधारित प्रक्रिया आणि साठवणूक सुविधा विकासासाठी दोन प्रमुख भागधारकांसह सवलत करारांवर स्वाक्षरी केली आहे. अंदाजे २८५ कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मोड अंतर्गत डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर (डीबीएफओटी) मॉडेलवर विकसित केला जाईल.
कल्याण: भाजपचे माजी आ. गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले आहे. या दोषारोप पत्रातून माजी आ. गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांचे नाव वगळण्यात आले आहे. एका जमिनीच्या वादातून माजी आ. गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. ही घटना दि. 2 फेबुवारी 2024 रोजी घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आ. गाय
“महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याचे नाव ‘वाढवण बंदर प्रकल्पा’मुळे जगाच्या नकाशावर येणार आहे. या बंदरांची ( Vadhvan Port ) ओळख देशातीलच नव्हे, तर जगातील टॉप टेन बंदर अशी असेल. हा प्रकल्प पालघर आणि कोकण किनारपट्टीला विकासाच्या मुख्य प्रवाहात तर आणेलच. मात्र, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढेल,” असा विश्वास जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना व्यक्त केला.
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने मेसर्स ट्रायडेंट ॲग्रोकॉम एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कन्सोर्टियम) यांना निर्यात-आयात सह देशांतर्गत कृषी कमोडिटी-आधारित प्रक्रिया आणि साठवण सुविधा उभारण्यासाठी पुरस्कार पत्र जारी केले. या प्रकल्पासाठी अंदाजे २८४ कोटी रुपये इतका खर्च येईल. हे केंद्र पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये २७ एकर जमिनीवर बांधण्यात येणार आहे.
भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने वर्ष २०२४ मध्ये कामगिरीचे नावे शिखर गाठले आहे. कंटेनर थ्रूपुटमध्ये विक्रमी ७.०५ दशलक्ष टीईयूएसचे ध्येय साध्य केले आहे. “जनेप प्राधिकरणाने २०२४मध्ये ७.०५ दशलक्ष टीईयूएस कंटेनर थ्रूपुट साध्य केले आहे. आम्ही १०पेक्षा जास्त दशलक्ष टीईयूएस हाताळण्याची क्षमता साध्य करून या महिन्यात भारताचे सर्वात मोठे बंदर बनण्यासाठी सज्ज आहोत," असा विश्वास हितधारकांच्या बैठकीत उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी व्यक्त
मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथे गोळीबाराचा ( Navi Mumbai Firing ) प्रकार घडला. पाच ते सहा राऊंड फायर करुन आरोपी फरार झाला आहे. या गोळीबारात १ जण जखमी झाला आहे. सानपाडा रेल्वेस्टेशनजवळच्या डी-मार्ट परिसरात हा प्रकार घडला. दोन आरोपींनी बाईकवर येऊन हा गोळीबार केल्याचा प्रकार दिसला आहे.
मुंबई : इंग्रजी नववर्षाचे स्वागत हे सर्व ठिकाणी जल्लोषात करण्यात आले. नववर्षाची चांगली सुरूवात करण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ( Siddhivinayak Temple ) सकाळी गणपती बाप्पाची आरती संपन्न झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. २०२५ हे इंग्रजी नववर्ष सुखाचे, समाधानाचे व समृध्दीचे जावो अशी प्रार्थना करत सर्व भाविकांनी आपल्या नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन केले.
जेएनपीए ते मुंबई दरम्यान सागरी मार्गाने प्रवास कार्यासाठी इलेक्ट्रिकल फेरी बोट चालविण्याचा निर्णय जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने घेतला आहे. ही फेरीसेवा जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती जेएनपीएने दिली आहे. या इलेक्ट्रिकल फेरी बोटमुळे मुंबई ते जवाहरलाल नेहरू पोर्ट प्रवास २० मिनिटांनी कमी होईल. म्हणजे मुंबई ते जेएनपीए हा प्रवास अवघ्या ३० ते ४०मिनिटांवर येणार आहे.
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येथे शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख बंदरांच्या सचिवांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यक्रमात देशातील प्रमुख बंदरांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या संमेलनाचे उद्घाटन जेनपीएचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ, केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे सहसचिव संदीप गुप्ता यांच्या उपस्थितीत झाले.
(Sanpada) नवी मुंबईतील सानपाडा परिसरात २८ नोव्हेंबरला दुपारच्या वेळी भूमीराज कॉस्टॅरिका टॉवर (Bhumiraj Costa Rica) च्या १२ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर असणाऱ्या खासगी कार्यालयाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातून महायुतीकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड ( Sulabha Gaikwad ) यांना उमेदवारी देण्यात आली. कल्याण पूर्वेत कोणाला उमेदवारी दिली जाणार, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण, महायुतीने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे एक महिला उमेदवाराला आमदार होण्याची संधी महायुतीने दिली असून त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे.
भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) सहकार्य वाढविण्याच्या आणि उद्योग संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ उद्योग व्यावसायिकांसह भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे यजमानपद भूषवले. भारताच्या बंदर क्षेत्राच्या प्रगतीसाठी व्यापार पायाभूत सुविधा आणि सामायिक उद्दिष्टांवर मौल्यवान चर्चेसाठी या भेटीने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
कल्याण : ( Sulabha Gaikwad ) विधानसभा निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्यातर्फे प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तिसाई देवी तसेच गावदेवी मातेचे दर्शन घेऊन या प्रचार फेरीची सुरूवात झाली.
(Bangladeshi) घुसखोरी केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शाबीर शेख, तौफीर शेख, लकी शेख आणि रुकसाना शेख अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
दरवर्षी जास्तीत जास्त लोकांनी गणपतीच्या दर्शनासाठी येऊन मंडळाला भेट द्यावी म्हणून प्रत्येक गणेशोत्सव मंडळ काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतात. जबलपूरमधील अशाच एका गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणेशोत्सव मंडपाबाहेर चक्क हत्ती आणून उभा केला आहे. या गजराजाच्या दर्शनामुळे येणाऱ्या भाविकांनाही आनंद झाल्याचे पहायला मिळते. (Gajraj in Jabalpur ganpati pandal)
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने यंदा गणेशोत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपात लोकप्रिय केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा हे कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दरवर्षी या वाद्य वादनाने गणरायाला अभिवादन केले जाते.
काय आहे श्री गणेश चतुर्थीचं महत्त्वं? कशी करावी पूजा? काय आहे शुभमुहुर्त? पाहा संपूर्ण व्हिडिओ
रामदास स्वामी लिखित सुखकर्ता दुःखहर्ता मूळ आरती कशी आहे पाहूया या व्हिडिओमध्ये
Ganeshotsav 2024 दगडूशेठ गणपती मंडळात (Dagadu Sheth Halwai Ganpati) पुणे येथे रविवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जवळपास ३५,००० महिलांनी भगवान गणेश कोषक संस्कृत पठण केले आणि जप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले की, पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिला पहाटेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा ठिकाणी जमल्या आणि त्यांनी अथर्वर्शीर्षचे पठण करून ग्रंथांचा जप करून दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन झाल्या आहेत.
Ganeshotsav 2024 भाजपा चारकोप विधानसभा व आमदार योगेश सागर यांच्या वतीने गौरी गणपती साठी कोकणात दिनांक ४ व ५ सप्टेंबर रोजी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे, आज प्रथम बस गणपती बाप्पा मोरया या गजरात रवाना झाली. ५ सप्टेंबर रोजी ३ विशेष एसी बस व एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
अंकिता प्रभू वालावलकर मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. अंकिता तिचा खेळ उत्तम खेळत असल्यामुळे तिने बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन होण्याचा बहुमानही मिळवला होता. दरम्यान, अंकिता ही कोकणातील असल्यामुळे तिच्यासाठी गणेशोत्सवाचे खास महत्व आहे. आणि सध्या गणेशोत्सव अगदी जवळ आला असून अंकिता मात्र बिग बॉसच्या घरात असल्यामुळे तिला घरी गणपतीला जायला मिळणार नाही म्हणून ती अस्वस्थ झालेली पाहायला मिळाली.
अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद असणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ.शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे हे दोन उत्तम कलावंत प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडलेले आणि प्रामुख्याने मराठी रंगभूमीवर सक्रिय असणारे हे दोन कलावंत आगामी ‘घरत गणपती’ या चित्रपटात दिसणार आहेत.
माजी विरोध पक्षनेते दशरथ भगत यांच्या मार्गर्शनाखाली प्रभाग क्रमांक ६५, ७७ व ७८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजनेच्या मदत केंद्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्र. ६५, ७७ व ७८ अंतर्गत असलेल्या वाशीगाव, सानपाडा- पामबीच आणि जुईनगर येथील महिलां - भगिनींना नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण या योजनेचा व मतदार सर्व्हे मदत केंद्र असे तिन्ही प्रभागांसाठी सुरु करण्यात आले आहेत.
विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी आज मतदान होत असून, आतापर्यंत १२९ आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यात भाजपच्या ७२ आमदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने संख्याबळ नसतानाही अतिरिक्त उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे.
जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साज केसात नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा..अशी शब्दकळा जिच्या बाबतीत म्हटली गेली ती अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात खूपच खुलून दिसत आहे. आणि तिचा मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासाठी निमित्त आहे तिचा आगामी मराठी चित्रपट.. 'घरत गणपती'.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 30 जणांनी इस्लाम धर्म सोडून सनातनमध्ये घरवापसी केली आहे. यासोबतच त्यांनी आपली इस्लामिक नावे सोडून हिंदू नावे धारण केली आहेत. हिंदू धर्मात घरवापसी करण्यासाठी विशेष विधी आयोजित करण्यात आला होता. या सर्वांनी धर्म सोडण्यासाठी कायदेशीर अर्जही केला आहे.
शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’ असे एकेकाळी मराठी चित्रपट गाजवणारी सुपरहिट जोडी पुन्हा २५ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी भावे आणि अभिनेते अजिंक्य देव घरत गणपती या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातील बँकींग क्षेत्राचा कायापालट झाला आहे. त्याचप्रमाणे २०१४ ते २०२४ या कालावधीत बँकांच्या १० लाख कोटींहून अधिक बुडीत कर्जाची वसुली झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
एका लहानशा खेड्यातून आधी मुंबई आणि नंतर अगदी परदेशात भरारी घेतलेले प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गणपत सावंत यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी...
हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसच्या सहा आमदारांनी बडखोरी करत भाजपात प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष राजीव बिंदल आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत सुधीर शर्मा, रवी ठाकूर, इंदर दत्त लखनपाल, देवेंद्र भुट्टो आणि चैतन्य शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊझ अव्हेन्यू न्यायालयाने सहा दिवसांची म्हणजेच २८ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.राऊझ अव्हेन्यू न्यायालयात जवळपास ५ तास झालेल्या सुनावणीमध्ये ईडीने केजरीवाल यांचा मद्य घोटाळ्यामध्ये असलेला सहभाग सविस्तरपणा मांडला. यावेळी ईडीतर्फे २८ पानांचा अहवालदेखील सादर करण्यात आला. अतिरिक्त सॉलिसीटर जनरल सूर्यप्रकाश व्ही. राजू यांनी युक्तीवाद केला. त्यांनी अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्याचे प्रमुख असल्याचा दावा केला. अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील म
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर निसर्गसौंदर्यतेने नटलेले गणपतीपुळे हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. कोकणातील जुनी मंदिरे आणि विशाल समुद्रकिनारे पाहण्यसाठी पर्यटक हमखास गणपतीपुळेला पहिली पसंती देत आहे. गणपतीपुळेला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाल्याने पर्यटकांचा ओघ अजूनच वाढू लागला आहे. कोकणातील मंदिर स्थापत्य शैलीचे दर्शन घडवणाऱ्या गणपतीपुळेला आता वाढत्या पर्यटनामुळे नवी ओळख मिळाल्याची माहिती गणपतीपुळे येथील ‘वेस्ट बे रिसॉर्ट एन्ड स्पा’ रिसॉर्टचे संचालक चैतन्य तेंडुलकर यांनी दिली आहे.
नुसते कागदोपत्री कायदे-नियम केल्याने नव्हे, तर त्यांच्या कठोर अंमलबजावणीनेच क्लिष्ट प्रश्नही सुटू शकतात, हे मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत दाखवून दिले. त्याअंतर्गतच मोदी सरकारने आणलेला ‘दिवाळीखोरी कायदा, 2016’ परिणामकारक ठरला असून, कंपन्यांनी बँकांकडून नवीन कर्ज घेण्यापासून ते कर्ज फेडण्यापर्यंतच्या प्रक्रियेत शिस्तबद्धता आलेली दिसते. त्याचे केलेले हे आकलन...
फाटक्या संसाराला ठिगळांची जोड देत, त्यांनी लोककलेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. विशेषतः पिंगुळी लोककला त्यांनी देशभरात पोहोचवली. जाणून घेऊया सिंधुदुर्गातील गणपत मसगे यांच्याविषयी...
उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. शुक्रवारी रात्री भाजप कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. त्यानंतर शनिवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
उल्हासनगर हल्ला प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांची चूक निघाली तर सरकार योग्य कारवाई करेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे खोलपर्यंत जाऊन चौकशी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते कोराडी येथे माध्यमांशी बोलत होते.
गणपतीपुळ्यातील व्हेल बचाव कार्यामुळे ‘महाराष्ट्र वन विभाग’ हवा तसा सागरी सस्तन प्राण्यांच्या बचावकार्यामध्ये सक्षम नसल्याचे समोर आले (ganpatipule blue whale calf ). या बचावाकार्यातील उणिवा हेरून प्रशासनाने यापुढे काम केल्यास, अनेक सागरी सस्तन प्राण्यांचे जीव आपण वाचवू शकतो. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...(ganpatipule blue whale calf )
रत्नागिरीतील गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या ब्लू व्हेल माशाच्या वारसाला ४२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रात सोडण्यात आले. ( ganpatipule whale calf ) मंगळवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हे बचाव कार्य पार पडले. बचाव कार्य पार पडले असले तरी, या वासराच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ( ganpatipule whale calf )
मराठा तरुणांच्या आत्महत्येबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मराठी समाजाच्या तरुणांना आत्महत्या करू नये असे आवाहन केले आहे.गायकवाड म्हणाले , ही मराठा समाजाची लढाई आहे. ती आपण लढाई लढावी. आत्महत्या करू नये कारण तरुण देशाचे भविष्य आहेत . मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार , मात्र तोपर्यंत थोडा संयम ठेवून आपले प्रयत्न करावेत, आत्महत्या करू नये अशी हात जोडून विनंती करतो, असे आवाहन गायकवाड यांनी गायकवाड मराठा समाजाला
नारीशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. धार्मिक, सामाजिक ओळख असलेल्या, या उत्सवात गेल्या दशकापासून महिलांचा अधिकाधिक सहभाग महत्त्वपूर्ण असून केवळ देवी उपासना, व्रतवैकल्ये करीत असताना आजच्या नारी आता देवीमहात्म्यातील शक्ती उपासनेवर देखील भर देऊ लागल्या आहेत. किंबहुना, काळाचीदेखील तीच गरज म्हणावी लागेल. उत्सवातून आपल्या कलागुणांचे आणि संस्कृतीचे प्रदर्शन करताना भारतीयत्व अधोरेखित करण्याचा हा काळ...
मुंबईतील आरबीआयने आयोजित केलेल्या कार्यक्रमात युसीबी( Urban Cooperative Bank) च्या संचालकांना उद्देशून बोलताना अर्बन कॉ ऑपरेटिव्ह बँकेवरील एनपीए संदर्भात आपली ' समाधानकारक ' नसल्याची नाराजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी व्यक्त केली आहे.या बँकांना शक्तिकांता दास यांनी गव्हर्नन्स स्टँडर्ड्स वर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः एनपीए ( Non Performing Assests) ८.७ टक्यांवर गेला असताना त्यांनी हे वक्तव्य केले. क्रेडिट रिस्क, गव्हर्नन्स या विषयावर भर देण्याचा सल्ला दिला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबई व पुण्यातील गणेश मंडळांच्या भेटीकरिता येणार आहेत. यावेळी ते मुंबईतील लालबागचा राजा आणि केशवजी नाईक चाळीतील गणपतीचे दर्शन घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचेही ते दर्शन घेतील.
१९ सप्टेंबर रोजी झालेल्या गणेशोत्सवामुळे सर्वत्र एक वेगळाच उत्साह पाहण्यास मिळत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींसाठी करण्यात आलेली आरास पाहून अगदी मन प्रसन्न होत आहे.
भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी ब्रॅण्ड पेटीएमची मालक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) ने मुंबईतील १४ गणेश मंडळांसोबत सहयोग केला आहे.या सहयोगांतर्गत गणेशभक्तांना गणेशोत्सवादरम्यान पेटीएम क्यूआर कोड स्कॅन करत मंदिर ट्रस्टला दान करण्यास प्रेरित करण्यात आले आहे.
देवांमध्ये सर्वात लाडका देव म्हणून श्री गणेशाला ओळखले जाते. श्रीगणेशाची अनेक रूपे आहेत. महाराष्ट्रातील अष्टविनायक हे जगभर प्रसिद्ध आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात गणपती बाप्पाची अनेक नवसाची देवस्थळे आहेत. श्री गणेशाची जशी अनेक रूपे आहेत तशी त्याची अनेक नावेही आहेत. श्रीगणेशाची तब्बल १०८ नावे आहेत. या नावाचे अर्थही जाणुन घेऊया
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाल्याची पाहायला मिळत आहे. वातावरणही हर्षमय झाले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बुधवार, दि. २० सप्टेंबर रोजी सरसंघचालकांनी सायनच्या किंग्स सर्कल येथील 'जी.एस.बी सेवा मंडळ'च्या गणरायाचे दर्शन घेतले. दरम्यान त्यांच्याकडून एक हवनदेखील (गणहोम) यावेळी करण्यात आले. विशेष म्हणजे जी.एस.बी सेवा मंडळातर्फे त्यांची नारळांनी 'तुला'ही करण्यात
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरु झाला असून सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी बाप्पाचा आगमन सोहळा सुरु झाला आहे. गणेशचतुर्थीनिमित्त सर्वत्र मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान पुणे आणि गणपती यांचे विशेष नाते आहे. पुण्यातील गणपतीचे आकर्षण केवळ राज्य किंवा देशातीलच नव्हे तर विदेशातील भक्तांना देखील असते. त्यामुळे आज आपण पुण्यातील पाच मानाच्या गणपतीची माहिती आपण घेणार आहोत.