भारताच्या नकाशावर उगवत्या सूर्याच्या दिशेला असणाऱ्या पूर्वांचलमध्ये काश्मीरसारखी समस्या निर्माण होऊन हा प्रदेशदेखील विविध विवंचना आणि समस्या यांनी ग्रासला जाऊ नये यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दूरदृष्टीचा विचार केला आणि आपल्या येथील कार्याचा आदर्श वस्तुपाठ आजमितीस समाजासमोर उभा केला आहे.
Read More