Place

कलम ३७० पुनर्स्थापित करण्यास जम्मू काश्मीरच्या प्रस्तावास विधानसभेत मंजुरी!

( Restoration of Article 370 ) केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर तिथे १० वर्षांनी पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाल्याने त्यांनी नवीन सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेने बुधवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी केंद्रशासित प्रदेशाचा विशेष दर्जा देणारे कलम ३७० पुनर्स्थापित करण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यास सांगणाऱ्या ठरावास मंजुरी दिली आहे. विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पीपल्स डेमोक्रॅ

Read More

धक्कादायक! ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाला आखाती देशांमध्ये बंदी

जम्मू- काश्मिरमधून स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षांनी ‘कलम ३७०’ हटवण्यात मोदी सरकार यशस्वी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचा संपुर्ण इतिहास आदित्य जांभळे दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मात्र, एक धक्कादायक बाब अशी ही ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट आखाती देशांमध्ये दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. एका महत्वाच्या आणि राजकीय दृष्ट्या महत्वपुर्ण असणाऱ्या या विषयावरील चित्रपटाला हा मोठा धक्का आहे.

Read More

‘आर्टिकल ३७०’ चा ७५ वर्षांचा इतिहास!.. जाणून घ्या कसा आहे चित्रपट

५ ऑगस्ट २०१९ हा सर्व भारतीय नागरिकांसाठी सोनेरी दिवस होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षांनी जम्मू-काश्मिरमधून ‘कलम ३७०’ हटवण्याचा ऐतिहासिक आणि अतिशय महत्वपुर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेर्तृत्वात घेण्यात आला. १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाला अनेक अडचणींचा सामाना करावा लागला. यामध्ये तत्कालीन राजकीय नेर्तृत्वाकडून काही चुका देखील झाल्या. त्यापैकीच एक मोठी चुक म्हणजे ‘कलम ३७०’. कलम ३७० मुळे देशाचा अभिन्न अंग आणि भारताचा मुकुट असलेलं जम्मू-काश्मिर भारतात एकिकृत होऊ शकले नाही. त

Read More

‘कलम ३७०’ हटवण्यापुर्वी जम्मू-काश्मिरच्या राज्यपालांची फॅक्स मशिन खरंच बंद पडलं होतं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या. मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी एक महत्वपुर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. या निर्णय होता जम्मू- काश्मिरमधूल कलम ३७० हटवण्याचा. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मिरमधून कलम ३७० हटवण्यात आले. ही संबंध घटना काय होती? हा निर्णय कसा घेतला गेला आणि त्यासाठी काय प्रयत्न केले गेले या सर्व गोष्टी आदित्य जांभळ दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित 'आर्टिकल ३७०' या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून यात दाखवलेल्या सर्व घटना सत्य आ

Read More

‘आर्टिकल ३७०’ने मोडीत काढला ‘द कश्मिर फाइल्स’चा रेकॉर्ड; पहिल्याच दिवशी जमवला कोटींचा गल्ला

जम्मू-काश्मिरमधून ‘कलम३७० हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सर्व सत्य घटनांची बांधणी आर्टिकल ३७० या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी मांडली आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी तर या चित्रपटाचे कौतुक केलेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विशेष कौतुक केले होते. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने द कश्मिर फाईल्स चित्रपटाचा देखील रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

Read More

'आर्टिकल ३७०' सारखे चित्रपट केंद्रातील सरकारला निवडणूक जिंकण्यासाठी गरजेचे नाही - आदित्य धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ साली काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवून नवा इतिहास रचला होता. हाच इतिहास मोठ्या पडद्यावर ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अभिनेत्री यामी गौतम हिची या चित्रपटात प्रमुख भूमिका असून सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाचे लेखन आदित्य जांभळे आणि दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धार यांनी म्हटले की, "केंद्रातील सध्याच्या सरकारला 'आर्टिकल ३७०' सारख्या चित्रपटांची निवडणूकीत जिंकण्यासाठी

Read More

'आर्टिकल ३७०' मध्ये यामी गौतम सोबत झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता

अभिनेत्री यामी गौतम तिच्या विविधांगी भूमिकांसाठी नक्कीच प्रसिद्ध आहे. आजवर तिने साकारलेल्या भूमिका ती फार विचारपूर्वक निवडते हे तिच्या चित्रपटांवरुन नक्कीच जाणवून येते. नुकताच तिच्या आगामी ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांचे लक्ष नक्कीच वेधून घेणार यात शंका नाही, मात्र, यात एक मराठमोळा चेहरा देखील चर्चेत येत आहे. अभिनेता वैभव तत्ववादी याने यापुर्वी देखील अनेक हिंदी चित्रपट, वेब मालिकांमध्ये दिसला होता. आता पुन्हा एकदा ‘आर्टिकल ३७०’ मध्ये तो वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे

Read More

‘कलम ३७०’ हटविण्याचा ७० वर्षांचा लढा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना समर्पक आदरांजली!

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ संसदेने २०१९ साली रद्दबातल ठरविले. मात्र, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्याचा निकाल नुकताच लागला. न्यायालयाने हे कलम रद्दबातल ठरविण्यावर शिक्कामोर्तब केल्याने, हे कलम आता इतिहासजमा झाले आहे. हे कलम रद्द व्हावे, अशी भूमिका गेली सात दशके प्रथम जनसंघ आणि नंतर भाजपने सातत्याने मांडली होती आणि त्यासाठी संघर्षही केला होता. या संघर्षाचा प्रारंभबिंदू म्हणजे जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेला सत्याग्रह...

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121