पणजी : जम्मू-काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या ‘कलम ३७०’चा ( Article 370 ) स्वातंत्र्यानंतरचा ७५ वर्षांचा इतिहास आदित्य धर निर्मित आणि आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. नुकताच हा चित्रपट गोवा येथील ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य जांभळे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला.
Read More
जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. ‘आर्टिकल ३७०’ (Article 370) या चित्रपटात स्वातंत्र्यापासूनचा ७५ वर्षांचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या (Article 370) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली असून जागतिक स्तरावर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटगृह गाजवल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.
जम्मू- काश्मिरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० (Article 370) चा स्वातंत्र्यानंतरचा ७५ वर्षांचा इतिहास 'आर्टिकल ३७०' (Article 370) या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी अडीच तासात संपुर्ण इतिहास उत्कृष्ट मांडला असल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक. २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या (Article 370) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
जम्मू- काश्मिरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० (Article 370) चा स्वातंत्र्यानंतरचा ७५ वर्षांचा इतिहास 'आर्टिकल ३७०' (Article 370) या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी अडीच तासात संपुर्ण इतिहास उत्कृष्ट मांडला असल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक. २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या (Article 370) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असून लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे.
जम्मू-काश्मिरमधून ‘कलम३७० हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सर्व सत्य घटनांची बांधणी 'आर्टिकल ३७०' या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी मांडली आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी तर या चित्रपटाचे कौतुक केलेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विशेष कौतुक केले होते. आत्तापर्यंत या चित्रपटाने ३४.७१ कोटींची कमाई केली आहे.
५ ऑगस्ट २०१९ हा सर्व भारतीय नागरिकांसाठी सोनेरी दिवस होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षांनी जम्मू-काश्मिरमधून ‘कलम ३७०’ हटवण्याचा ऐतिहासिक आणि अतिशय महत्वपुर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेर्तृत्वात घेण्यात आला. १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाला अनेक अडचणींचा सामाना करावा लागला. यामध्ये तत्कालीन राजकीय नेर्तृत्वाकडून काही चुका देखील झाल्या. त्यापैकीच एक मोठी चुक म्हणजे ‘कलम ३७०’. कलम ३७० मुळे देशाचा अभिन्न अंग आणि भारताचा मुकुट असलेलं जम्मू-काश्मिर भारतात एकिकृत होऊ शकले नाही. त