भारताच्या PRAGATI चा जगभरात डंका!
Read More
नवी दिल्ली : ‘ऑक्सफर्ड युनियन’ने ( Oxford union ) भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर भाष्य करताना आंतरराष्ट्रीय संकेतांचे उल्लंघन केले आहे. दि. १४ नोव्हेंबर रोजी ‘काश्मीरचे स्वातंत्र्य’ या वादग्रस्त विषयावर मतप्रदर्शन करण्यासाठी पाकिस्तानचे मुज्जमिल अय्युब ठाकूर यांना आमंत्रण दिले आहे.
विदेशातील शिक्षणाचे पूर्वीपासूनच भारतीयांना आकर्षण राहिले असून, आजही पदव्युत्तर व उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा ओढा अमेरिका, युके, ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडे दिसतो. त्यानिमित्ताने यामागची नेमकी कारणे, विद्यार्थी-पालकांची मानसिकता यांचा उहापोह करणारा हा लेख...
मलेरियावरील दुसऱ्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजूरी मिळाली आहे. ऑक्सफोर्ड आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही लस (R21/मॅट्रिक्स-M) तयार केली आहे. दरम्यान, मलेरिया रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली ही दुसरी लस असून याआधी जागतिक आरोग्य संघटनेने २०२१ मध्ये मलेरियाच्या RTS,S/AS01 या लशीला मंजूरी दिली होती. त्यामुळे आता जगात मलेरियावर दोन लशी उपलब्ध झाल्या आहेत.
कल्पना करा, आपलं केवळ घरदार नव्हे, तर हा प्रांत, हा देश सोडून उच्च शिक्षणासाठी सर्वसामान्य घरातील एक तरुणी ब्रिटनमधील नामवंत ‘ऑक्सफर्ड’ संस्थेत आपल्या आवडत्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी कौशल्याच्या बळावर यशस्वी वाटचाल करते. पण, तिच्या यशावर जळणार्या जळकुकड्या लोकांनी चक्क तिच्या, या यशाच्या वाटेत द्वेष, वंशभेदाच्या तिच्यावरील मानहानीकारक अश्लाघ्य आरोपांसह आणि केवळ ती हिंदू आहे म्हणून तिचा मानसिक छळ करावा, तिला बदनाम करावं आणि तिला यशापासून माघार घ्यायला भाग पाडावे, असे तिच्या बाबतीत घडते, तेव्हा त्या अवघ्य
काही दिवसांपुर्वी कर्नाटकातील उडुपी येथे 'नेत्र ज्योती कॉलेज'च्या ३ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आल्याची बातमी समाजमाध्यामात प्रसिद्ध झाली. या प्रकरणात काही विशिष्ट समुदायाच्या विद्यार्थिनी कॉलेजच्या वॉशरूममध्ये कॅमेरा बसवले होते. दरम्यान ही घटनेची माहिती मिळताच निषेध व्यक्त करताना हिंदू संघटनांनी सांगितले की, पीडित तरुणी हिंदू समाजातील आहे. तसेच विशिष्ट समुदायातील तीन मुली आपल्या कॉलेजमधील काही मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांच्या समुदायातील मुलींना पाठवत, असे सांगण्यात आले आहे.
जयपाल सिंह मुंडा ही वनवासी समाजातील एक मोठी असामी होऊन गेली. उच्च शिक्षण घेतलेले, वनवासींचे नेते आणि हॉकी या खेळात मेजर ध्यानचंद यांच्यासमवेत भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक संघाचे कप्तानपदही त्यांनी भूषविले होते आणि भारताचे ते पहिले सुवर्ण पदक होते. तेव्हा, नुकत्याच झालेल्या त्यांच्या स्मरण दिनानिमित्त दोन भागांत त्यांचा जीवनपट उलगडण्याचा हा प्रयत्न. त्यातील आजचा पहिला भाग आणि दुसरा भाग पुढील सोमवारी, दि. ४ एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल.
भारताची जगात ओळख एक ‘संपन्न राष्ट्र’ अशीच होती.भारताचे हे स्थान ब्रिटिशांच्या आगमनाने कालौघात मागे पडले. २०व्या शतकात महराष्ट्रातच नव्हे, तर भारतात पुणे शहराने आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याने अनेकांना अचंबित केले. त्यामुळेच पुणे विद्येचे माहेरघर म्हणून नावारूपास आले. ‘युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन’मार्फत पुण्यात भारतातील पहिले कार्यालय नुकतेच साकारण्यात आले आहे
पाकिस्तानी कार्यकर्त्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई (२४) हिने ब्रिटनमध्ये लग्न केले आहे. मलालाने असर नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. मलालाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचे पालकही दिसत आहेत.मलालने लिहिले - आज माझ्या आयुष्यातील एक मौल्यवान दिवस आहे. असर आणि मी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्यासाठी गाठ बांधली आहे. आम्ही बर्मिंगहॅम येथील आमच्या घरी माझ्या कुटुंबासोबत एक छोटा निकाह सोहळा केला. पुढच्या प्रवासासाठी आम्ही पुढे जाण्यास उत्सुक आहोत. आम्हाला तुमच्या शुभेच्
‘टेक्नोसॅव्ही’ पुरुषोत्तम लहानपणी घरातील बिघडलेली उपकरणे उघडून दुरुस्तीचा खटाटोप करण्याच्या अफलातून छंदामुळे पुढे ‘टेक्नोसॅव्ही’ बनलेल्या ठाण्यातील पुरुषोत्तम पाचपांडे यांची यशोगाथा...
“भारत महात्मा गांधींची भूमी आहे, त्यामुळे वंशभेदाकडे दुर्लक्ष कधीही केले जाणार नाही. ब्रिटनमध्ये बहुसंख्येने भारतीय राहतात आणि त्या देशासोबत भारताचे घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे योग्य वेळी हा मुद्दा अतिशय स्पष्टपणे मांडला जाईल,” असे प्रतिपादन देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवार, दि. १५ मार्च रोजी संसदेत केले.
वंशभेदाविरोधात कठोर भूमिका घेण्याचा संदेश भारताने ब्रिटनला दिला आहे
कोरोनालस सर्वसामान्यांसाठी साठी ही लस कधी उपलब्ध होणार? यासंदर्भात एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. भारतात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. मोदी सरकारमार्फत कोरोना लस दिली जाते आहे.
'आत्मनिर्भर' या शब्दाला ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या यादीत जाण्याचा बहुमान मिळाला आहे. ऑक्सफर्डच्या भाषा विभागाने 'आत्मनिर्भर' या शब्दाला २०२० या वर्षातील हिंदी भाषेच्या विशेष शब्दाचा मान दिला आहे. भाषातज्ज्ञांच्या समितीने या शब्दाची निवड केली आहे. भाषातज्ज्ञ कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांचा या समितीत समावेश होता. गेल्या वर्षभरात लोकांच्या भावना, एकंदरीत स्थितीची माहिती देणाऱ्या, सांस्कृतिक महत्त्व सांगणाऱ्या शब्दाची ऑक्सफर्डकडून हिंदी शब्द म्हणून निवड केली जाते.
रुग्णसंख्या वाढल्याने ब्रिटनच्या निर्णय
वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाला प्रतिबंध करणारी लस आगामी काही आठवड्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यामुळे भारतीयांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. कोरोनावर लस यावी यासाठी जागतिक व्यासपीठावरदेखील यापूर्वी अहोरात्र प्रयत्न करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनाही अधूनमधून कोरोनावाढीचे संकेत देत असते. २०२० या वर्षातील साधारण आठ ते नऊ महिने कोरोनाच्या सावटाखाली गेले. कोरोनाचा प्रभाव नियंत्रित आणण्यासाठी लस हा एक महत्त्वाचा पर्याय आहे.
केईएम आणि नायरमध्ये ३२० जणांवर होणार चाचणी!
भारतीयांना कुठलीही किंमत द्यावी लागणार नसल्याचा पूनावाला यांचा दावा!
‘संविधान’ हा शब्द प्रथम ऑगस्ट २०१९मध्ये चर्चेत आला
नवनवीन तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या शाओमीने खास गॅजेट बाजारात आणले आहे. नव्या गॅजेटद्वारे तुम्ही इंग्रजी भाषा शिकू शकता. 'शाओमी इंग्लिश टिचिंग' हे स्मार्ट असिस्टंटद्वारे कार्यान्वित केले जाते. या गॅजेटची स्क्रीन चार इंची असल्याने हाताळण्यास सुलभ आहे. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे.
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स संशोधन संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या जगातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत भारतातील १०, तर महाराष्ट्रातील नागपूर या उपराजधानीला बहुमान मिळाला. त्यानिमित्ताने ‘संत्रानगरी’ ते ‘स्मार्ट’ शहर ठरलेल्या नागपूर शहरातील विकासप्रवाहाचा घेतलेला हा आढावा...
देशवासियांसाठी आनंददायक व मुंबईकरांसाठी चिंताजनक अशी एक बातमी आहे. जीडीपीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या १०० शहरांमध्ये भारतातील ३ शहरांचा समावेश
जगात सर्वाधिक गतिमान विकास करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताने स्थान मिळवले आहे. ऑक्सफर्ड इकॉनोमिक्सच्या जागतिक संशोधन अहवालानुसार, भारत २०१९ ते २०३५ या वर्षापर्यंत झपाट्याने विकास करेल.