स्वा. सावरकरांच्या बाबतीत विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध, ज्यात न्यायालयाने सावरकरांना ‘दोषमुक्त’ म्हटले होते, त्याविरोधात सरकारने कधीही अपिल केले नाही, त्यामुळे कपूर आयोगाचा सावरकरांविषयीचा निष्कर्ष निरर्थक ठरतो.
Read More