आंध्रप्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत च्या किनाऱ्यावर 'मिचॉन्ग' चक्रीवादळ धडक देणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात त्याचा वेग ताशी ११० किलोमीटर असू शकतो. सध्या ते पश्चिम-मध्य आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनार्यावर आणि लगतच्या उत्तर तामिळनाडूवर घिरट्या घालत आहे.
Read More
वसईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अधून मधून हजेरी लावत काहीशी उसंत घेतल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. अनेक शेतांमध्ये मोठा ट्रॅक्टर , पॉवर टिलर यांच्या आवाजाने शेत शिवार गजबजून गेले आहेत .यंदा सतत पडणाऱ्या पावसामुळे वसईतील आवण्या लांबणीवर पडल्या आहेत .त्यामुळे जमेल तशी आवणी उरकण्याची घाई शेतकरी करू लागले आहेत .यंदा जवळ पास निम्म्या आवण्या उरकत आल्या असून उरलेल्या आवणीसाठी भात खाचरात शेतकरी आणि मजूर यांची लगबग सुरू आहे .
राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ तुकड्या तैनात