अहिल्यानगर जिल्हा जसा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने चर्चेत आला तसा तो कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा.राम शिंदे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामान्यामुळे...भाजप नेते राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात कांटे की टक्कर झाली.आणि या लढतीत रोहित पवार यांनी निसटता विजय मिळवला...रोहित पवार नेमके कसे तरले ? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून.
Read More
अहिल्यानगर जिल्हा जसा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने चर्चेत आला तसाच कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा.राम शिंदे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामान्यामुळेही चर्चेत आला होता. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार केवळ १२४३ मतांनी विजयी झाले. या निकालांचा अन्वयार्थ घेऊया.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी शुक्रवार दि.१९ रोजी पुणे-मुंबई मार्गावरील कर्जत - लोणावळा विभागाची सर्वसमावेशक मान्सूनपूर्व पाहणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे विचार शिबीर कर्जत येथे आयोजित करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. या पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा ठोकला आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळात आमचाच पक्ष असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
कर्जत येथील विचार शिबीरातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना अनेक नवे गौप्यस्फोट केले असून ते म्हणाले, “काही आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या त्या थांबाव्यात म्हणून हे गेले. आमच्यापैकी काहींनी १९९९ पासून बहुतेक मंत्रीमंडळांत काम केलं आहे.
कर्जत येथील विचार शिबीरातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना अनेक नवे गौप्यस्फोट केले. तसेच, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही, असेदेखील अजित पवार यावेळी म्हणाले.
नगर : नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा लव्ह जिहाद संबंधित केस उघडकीस आली आहे. नगर जिल्ह्यात लव्हजिहाद प्रकरणात आझीम अकील शेख (दुरगाव) याने दलित अनुसूचित जातीच्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण केले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यात जातीने लक्ष घालून हा प्रकार समोर आणला आहे. त्यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. तसेच, किरीट सोमय्या यांनी अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांशी आणि पोलीस अधीक्षकांशी संवाद साधला.
मविआच्या काळात नेत्यांना मंत्रीपद देण्यापूर्वी कर्जतच्या फार्महाऊसवर (Karjat Farmhouse) पोहोचायचे खोके?; नितेश राणेंच्या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ!
कर्जत तालुक्यातील दहिवली गावातील सर्वांत जुनी वास्तू म्हणजे पिंपुटकर सुभेदारांचा वाडा होय. साधारणतः शके 1714 म्हणजे इसवी सन 1792 मध्ये विठ्ठल मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद मिळते. विचार केला असता त्या आधी पिंपुटकर सुभेदार इथे आले आणि त्यांनी निवास केला व दहिवली गावाला व्यापक रूप मिळत गेले. त्याचवेळी विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात पंचायतन आकार घेत होते. याच परिसरात अनेक जुन्या वृक्षांना पार बांधण्यात आले; आजही त्यातील चार पार शाबूत आहेत. तीन पार विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आहेत, तर एक पार हे गुरव आळीतील प
धर्मांध मुस्लिमांकडे एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याची धार्मिक ग्रंथांत सांगितलेली शेकडो कारणे असतात. त्यांची मानसिकताच ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा,’ या नार्याभोवती फिरत असते. विशेष म्हणजे, इस्लामी कट्टरपंथीयांकडून खुदा वा पैगंबराच्या अपमानाच्या नावाखाली जीवंत माणसाला मारून टाकण्याचे प्रकार आजचे नाहीत, तर त्याचा इतिहास इस्लामच्या जन्मापासूनचा आहे.
कर्जत रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर गौरकामत हे गाव आहे. गावाच्या सुरुवातीलाच उजव्या हाताला एक छोटीशी टेकडी आहे. ज्यावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज आहे, हाच तो ‘भिवगड उर्फ भीमगड’! ज्याबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.