(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स
Read More
देशाच्या ईशान्य भागात मोदी सरकारच्या काळात, सकारात्मक बदल दिसून येत आहेत. यामागे सातत्याने, मोदी सरकारचे प्रयत्न कारणीभूत आहेत. याआधीही ईशान्य भारतासाठी निर्णय घेतले गेले, मात्र ते सारेच सुरक्षेच्या दृष्टीने होते. मात्र, मोदी सरकारने घेतलेले निर्णय हे ईशान्य भारताला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या उद्देशाने होते. मोदी सरकारच्या या प्रयत्नांमुळे बदललेल्या ईशान्य भारताचा घेतलेला हा आढावा...
रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांच्या समन्वयाने म्यूल खाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक प्रणाली स्थापन केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सल्लागार समितीला दिली आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (आय4सी) च्या पहिल्या स्थापना दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ केला. यावेळी आय4सी देशाच्या सायबर सुरक्षेचा भक्कम आधारस्तंभ असल्याचे केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले.
त्रिपुरा शांतता करारावर केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स (एटीटीएफ) यांच्यात बुधवारी गृह मंत्रालयात स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा उपस्थित होते.
अंमली पदार्थांची तस्करी नार्को टेररशी जोडली गेली आहे. अंमली पदार्थांपासून मिळणारा पैसा हा देशाच्या सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोका बनला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचे उद्दिष्ट केवळ अंमली पदार्थ आणि व्यक्तींना पकडणे नसून संपूर्ण जाळे नष्ट करण्याचे उद्दिष्ट असावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केले आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीत “व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम” च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीस संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशातील सीमांत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच ‘भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३)’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस- २०२३)’ व ‘भारतीय साक्ष्य (द्वितीय सुधारणा) (बीएस-२०२३)’ अशी तीन विधेयके लोकसभेत सादर केली आणि ती एकमताने मंजूरही झाली आहेत. राष्ट्रपतींनी या विधेयकांना मंजुरीही दिली आहे. त्यामुळे ‘इंडियन पिनल कोड (आयपीसी)’, ‘क्रिमिनल प्रोसिजर कोड (सीआरपीसी)’ आणि ‘इंडियन एव्हिडन्स अॅक्ट’ हे तीनही कायदे आता रद्द झालेले आहेत. त्याऐवजी गेल्या आठ ते दहा हजार वर्षांपासून जपल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. मणिपूरचे राज्यपाल अनुसुईया उईके यांनी गृहमंत्र्यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर ही बैठक झाली. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मणिपूर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
सरकारने सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी मोठी मोहिम उघडली आहे त्याच प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत आहे. अशीच मोठी कारवाई करत सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सायबर क्राईममध्ये वापरले गेलेले मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यास सांगितले आहे.याशिवाय कुठल्याही सायबर क्राईम अथवा यांच्याशी संबंधित असलेल्या मोबाईल नंबरवर बंदी घालण्यास सरकारने सांगितले आहे .
पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासंदर्भात २ एप्रिल २०२१ रोजी राज्याच्या गृहमंत्रालयाला पत्र लिहिले होते. परंतु, राज्य सरकारकडून त्यांना उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची परवानगीच मिळाली नाही. त्यामुळे ललितचा पहिला ड्रग्ज कारखाना सापडल्यानंतर २०२१ मध्ये त्याची एकदाही त्याची चौकशी होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी विधानपरिषदेत केला.
पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ सोमवारी जाहीर करण्यात आले. यासह राज्यातील ३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण ७६ पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे.
धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू होते. ’भारत तोडो’ या मोहिमेचाच तो भाग होता. परंतु, समाजातील सर्व घटकांच्या न्याय्य मागण्यांबाबत संवेदनशील राहून पंतप्रधान मोदी यांचा ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा फडणवीस यांनी प्रत्यक्षात आणली. ’पोलीस मित्र’ ही संकल्पना रुजवून महाराष्ट्रातील सामान्य जनतेला समाजघातक कारवायांविरोधी प्रयत्नांमध्ये हातभार लावायला फडणवीस यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे महिलांविरुद्ध होणारे गुन्हे, अनुसूचित जातीजमातींवर होणारे अत्याचार यात मोठ्या प्रम
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे शुक्रवारी गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिजन २०४७’ च्या अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे हा ‘चिंतन शिबिर’चा उद्देश होता.
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे गेल्या दोन महिन्यात १२० चिनी आयडी बंद करण्यात आले आहेत. याद्वारे खोट्या संदेशांच्या आधारे मालवेअर लिंक्स पाठविण्याचे षडयंत्रदेखील उध्वस्त करण्यात यश आले आहे.
गृह मंत्रालयाने इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला (IRF) बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे. आयआरएफ, देशासाठी धोका असल्याचे घोषीत करून तिच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घातली
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालाअंती सुरू असलेल्या हिंसाचाराच्या तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रालय सरसावला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ४ सदस्यांची एक टीम गठीत करण्यात आली असून ही टीम कोलकात्याला पोहोचली आहे.
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमनदी फुटून आलेल्या संकटाला आता २४ तास उलटले आहेत. उत्तराखंड पोलीसांच्या मते, आत्तापर्यंत २०२ नागरिक बेपत्ता आहेत.
अनलॉक ५.० अंतर्गत केंद्र सरकारने व्हिसावरील निर्बंध शिथील केले आहेत. परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही. इलेक्ट्रॉनिक व्हिसा आणि पर्यटक व्हिसा वगळता सर्व व्हीसा तात्काळ प्रभावाने पूर्ववत करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
आयटीबीपी जवान सांभाळतायत या केंद्राची कमान जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे करून घरी पाठवण्यात भारताने विक्रम केला असतानाच आता जगातील सर्वात मोठ्या कोरोना सेंटरमधून कौतूकास्पद बाबी पुढे येत आहेत. आयटीबीपी जवान या केंद्राची देखभाल करत आहेत, सुदैवाने इथे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही किंवा अद्याप एकाही आरोग्य कर्मचाऱ्याला महामारीची बाधा झालेली नाही... कशी काळजी घेतली जाते वाचा सविस्तर...
१३ मिशनरींचे परकीय चलन परवाने रद्द करण्याचा गृहमंत्रालयाचा ऐतिहासिक निर्णय
सामुहिक आयोजन न करता तंत्रज्ञानाचा वापर करून उत्सव साजरा करा; गृहमंत्रालयाचे आवाहन
गृहमंत्रालयाची विशेष चौकशी समिती गठीत
भारत आणि चीनमध्ये झालेल्या सैन्य कमांडर स्तरावरील बैठकीत सध्या सुरू असलेल्या सीमावादावर कुठलाच तोडगा निघाला नाही.
गृह मंत्रालयाने व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : संकट काळात परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहोत, असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने केली जात आहे. नागरी सामाजिक संघटनांच्या आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून लोकांना घराबाहेर पडायला लागू नये, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. भारतीय लष्कराच्या तुकड्या देखील कोरिनाविरुध्दच्या लढाईत आघाडीवर असून ग्
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करणाऱ्या केंद्र सरकारने आज मोठी घोषणा केली. कोरोना विषाणूची लागण झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत देण्याचे पाऊल आज केंद्र सरकारने उचलले आहे.
'तांत्रिक बिघाडामुळे एनआरसीचा डेटा दिसत नाही. यामध्ये लवकरच सुधारणा केली जाईल.'
केंद्र सरकारचे आज संसद भवनात लेखी उत्तर दिले आहे
देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावे सर्वोच्च नागरी पुरस्काराची निर्मिती केली