भारताचा हजारो वर्षांचा देदीप्यमान इतिहास हा गौरवाचा, अभिमानाचा विषय आहे. इथल्या दगडादगडाला इतिहास आहे. मातीचा प्रत्येक कण त्या इतिहासाचा साक्षीदार आहे. भारतात विविध काळात, विविध प्रदेशांत विविध राजवंश राज्य करून गेले. भारतीय इतिहासाकडे एकाच दृष्टीने, एकच एक प्रदेश डोळ्यांसमोर ठेवून इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, तर ती इतिहासाशी, इतिहास मांडणी शास्त्राशी प्रतारणा होईल. हाच भारताचा इतिहास म्हणून जो मांडण्यात आला आहे, पाठ्यक्रमात आहे तो असाच एकांगी आहे. इतिहास, मांडणी ही जणू काही आपली मक्तेदारी आहे, याप्रमाणे
Read More
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा अर्थात आषाढस्य प्रथम दिवसे! संपूर्ण साहित्यजगतात केवळ कालिदास हा असा एकमेव कवी आहे की, ज्याच्या काव्यातील एका रचनेमुळे तो दिवस त्या कवीच्या नावे ओळखला जाऊ लागला. कालिदासाच्या उत्तमोत्तम काव्यरत्नातील ‘मेघदूत’ हे एक रत्न. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताचा थोडक्यात आस्वाद या लेखातून घेऊया...
मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता
जनरल हरबक्षसिंगांनी खरोखरच स्वतःच्या हाताने मांडीत गोळी घुसलेल्या मेजर मेघच्या खांद्यावर पदोन्नतीचा तारा लावला. पुढे १९६६ मध्ये ‘मेघदूत फोर्स’ला नववी ‘पॅराशूट कमांडो बटालियन’ असं अधिकृत नाव देण्यात आलं.
ले. जनरल पी. एन. हून यांचे निधन
आज ‘महाकवी कालिदास दिन.’ कालिदासाची जन्मतिथी उपलब्ध नाही, पण मेघदूतातल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे कालिदास या तिथीशी एवढा जोडला गेला की, ‘आषाढ प्रतिपदा’ हा दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो.