महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या लेहमधील त्रिशूल युद्ध संग्रहालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात झाले. 'राज्य सरकारने या कामासाठी ३ कोटींचा निधी दिला असून येत्या काळात आवश्यकता पडली तर तो निधीही दिला जाईल. युद्ध संग्रहालयाच्या कामासोबत महाराष्ट्र जोडला जाणे आमच्यासाठी भाग्याचे आहे," अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
Read More
भारताविरुद्ध सायबर युद्धासाठी पाकिस्तानी आयएसपीआरमध्ये हजारो तरुणांची भरती
१ नोव्हेंबर, १९४८ ला रणगाड्यांचे गोळे सरळ रेषेत (वक्राकार नव्हे), शत्रूच्या मोर्चांवर आदळू लागले आणि एक वर्षभर रेंगाळत चाललेल्या युद्धाचं सगळं पारडंच फिरलं. शत्रूला माघार घेण्याशिवाय गत्यंतरच राहिलं नाही. १ जानेवारी, १९४९ ला युद्धबंदी झाली. या बातम्यांनी संपूर्ण पाश्चिमात्य जग, तिथले जाणते सेनापती, युद्धतज्ज्ञ, युद्ध वार्ताहर अक्षरश: हादरले. १३ हजार फूट उंचीवर रणगाडे नेले? कोणी? काल स्वतंत्र झालेल्या भारताने? आणि कोण हा वेडा सेनापती? त्याचं नाव मेजर जनरल थिमय्या म्हणे! हद्द झाली बुवा! असे वेडे निर्माण होतात
बांगलादेशसारख्या विकसनशील देशात स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर पहिल्या महिला मेजर जनरल बनणाऱ्या डॉ. सुसाने गिती यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास