(Jodhpur Love Jihad Case) राजस्थान येथील जोधपूरमधून लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली निष्पाप हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटना एकामागून एक उघडकीस येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी २० एप्रिल रोजी जोधपूरच्या खांडा फालसा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' हे नाव वापरत हिंदू असल्याचे भासवत एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती.
Read More
Land jihad मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील व्हीव्हीआयपी परिसरात सरकारी निवासस्थानी दोन कबरींचे बांधकाम करण्यात आले होते.महत्त्वाची बाब अशी की, ही जागा माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि तमाम आयएएस ते सरकारी निवासस्थानांपासून फक्त १ किमी अंतरावर आहे. मात्र, संबंधित प्रकरणाची माहिती अद्यापही कोणत्याच अधिकाऱ्याला मिळाली नव्हती. हे प्रकरण समोर आल्यानंतर हिंदू संघटनांनी संबंधित प्रकरणास लँड जिहाद असे नाव दिले आहे.
Hanuman Jayanti मध्यप्रदेशातील गुना शहरातील हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यावर अधिकाऱ्यांनी रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी माहिती दिली आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कर्नलगंज येथे असलेल्या मशिदीच्या भोवताली घडली आहे. सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी सध्या
Waqf Amendment Bill पारित केल्यानंतर देशभारतील मुस्लिमांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. तसेच विरोधकांनी वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली. मात्र या विधेयकामुळे काही चांगल्या बाबी घडू लागल्या आहेत. मध्य प्रदेशातील पन्ना येथील अवैध जमिनीवर बांधण्यात आलेल्या मदरशांवर प्रशासनाने कारवाई करण्याआधीच हातोडा घालण्यात आला. संबंधित मदरशावर आज ना उद्या सरकारने पाडण्याचा निर्णय निश्चित केला होता.
Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे
‘सहकार बिना नहीं उद्धार’ या वचनाला जागत नागरिकांच्या गरजा भागवून ‘डोंबिवली मध्यवर्ती सहकार भांडार’ या संस्थेला विकासाकडे नेण्याचे काम नि:स्वार्थीपणे आजवर कार्यकत्यांनी केले. त्यांच्या या कार्यावर आजच्या ‘जागतिक ग्राहक दिना’च्या निमित्ताने प्रकाश टाकणारा हा लेख...
Converted मध्य प्रदेशात एका नवजात हिंदू बाळाचे धर्मांतर झाल्याचे प्रकरण आता समोर आले आहे, आईच्या मृत्यूनंतर एका मुस्लिम महिलेने नवजात अर्भकाला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला. सागर जिल्हा रुग्णालयाच्या मदतीने नवजात बाळ दत्तक घेण्यात आले आणि त्यानंतर त्या बाळाचे धर्मांतर करण्यात आले. या प्रकरणातील खुलाशानंतर बाल कल्याण समिती आणि हिंदू संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.
Waqf Board मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराने पुन्हा एकदा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावेळी कट्टरपंथीने हिंदूबहुल भागात असलेल्या गावांमध्ये हिंदू देवी देवतांवर दावा केला आहे. एवढेच नाहीतर त्यानी गावात असेलल्या शिवलिंगावरही आपली मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. वक्फ बोर्डाने ग्रामस्थांना नोटीशी पाठवून म्हटले की, जे लोग संबंधित जागेवर वास्तव्य करत आहेत ती जागा वक्फ बोर्डाची आहे. त्यांनी ती जागा रिकामी करावी, असा दावा केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 'आप'ला पाणी पाजत कमळ फुलले. त्यामुळे आता आपच्या उतरत्या कळेला प्रारंभ झाला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. अशातच आता मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरातील आम आदमी पक्षाच्या कार्यालयास कुलूप लावण्यात आले आहे. गेली काही महिने वीज बिल भरले नसल्याने आता आप च्या कार्यलयाला कुलूप लावण्यात आले आहे.
Ranu Mansuri Honeytrap मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. ज्यात रानू मन्सूरी नावाच्या कट्टरपंथी महिलेने एका नेत्याला आपल्या जाळ्यात ओढले आहे. याप्रकरणामध्ये महिलेने रोख रक्कम आणि धनादेशाद्वारे वसुली केली आहे. रानू मन्सूरी अशी खरी ओळख लपवत तिने मधु नावाने बनावट कागदपत्रे बनवत हिंदू तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. याप्रकरणात सोमवारी १३ जानेवारी २०२५ रोजी रानू मन्सूरीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
मध्य प्रदेशातील उज्जैनमधून लव्ह जिहादची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकाश गुप्ता या बनावट हिंदू आयडीवर हॉटेलमध्ये थांबलेल्या एका मुस्लीम तरूणाला हिंदू संघटनांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. मोहम्मद सैफ अहमद असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. हॉटेलमध्ये त्याच्यासोबत एक हिंदू तरुणीही आढळली, जी मूळची भिलाईची आहे. पोलिसांनी सैफ अहमदविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ही घटना शनिवारी दिनांक ४ जानेवारी रोजी होती.
मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात, पिथमपूर येथे विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावू नये यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करीत होते. अशातच यातील काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न करत स्वताच्या अंगावर तेल ओतून घेतले. एका क्षणात भडका उडाला आणि ३ आंदोलनकर्त्यांनी पेट घेतला. सुदैवाने या आंदोलनात कुठलीही जीवीतहानी झालेली नाही, भाजलेल्या आंदोलनकर्त्यांवर नजीकच्या रूगणालयात उपचार सुरू आहे.
भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या भोपाळच्या विषारी वायू गळतीला ४० वर्ष लोटली. या वायु गळतीमुळे २५ हजारांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर दुसऱ्या बाजूला हजारो लोकांच्या जीवनावर या वायुगळतीमुळे विपरीत परिणाम होऊन, त्यांना शारिरीक अपंगत्वाला सामोरं जावे लागले. यानंतर आता ३७७ टन विषारी कचरा भोपाळ येथील युनियन कारबाईडच्या कारखान्यातून पिथमपूर येथे हलवला जणार आहे, जिथे टप्प्यांमध्ये या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये जय बजरंग आखाडा येथे हनुमंतांच्या मूर्तीची विटंबना केली. यानंतर हिंदूंनी आखाड्यात भिंतींवर मुस्लिमांचा प्रवेश पूर्णपणे निषिद्ध केला आहे. परिणाम कहीही होऊ शकतात, असे लिहून इशारा दिला आहे. त्यानंतर संबंधित परिसरात तणाव पसरला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते नुकताच पायाभरणी झालेला केन-बेतवा नदीजोड प्रकल्प ( River Link Project ) मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागातील लाखो लोकांसाठी वरदान ठरणार आहे. पण, लाखो लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी आणणारा हा प्रकल्प अखेरीस मार्गी लागला, ही समाधानाची बाब. पण, त्याचा शुभारंभ होण्यास एवढा विलंब का झाला, याचाही विचार व्हायला हवा.
(PM Narendra Modi) माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या १००व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २५ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन – बेटवा नदी जोडप्रकल्पासह विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
Love Jihad मध्य प्रदेशातील जबलपूर येथे लव्ह जिहादचे (Love Jihad) प्रकरण घडले आहे. एका कट्टरपंथी युवकाने ओळख लपवून वंचित महिलेवर बलात्कार केला. एका कट्टरपंथींनी वधु-वर सुचक मंडळाच्या संकेतस्थळाचा वापर करत एका वंचित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर त्याने संबंधित महिलेवर अनेकदा बलात्कार केला. नंतर तिच्यासोबत विवाह करण्याचे अमिषही दाखवण्यात आले होते. याप्रकरणी आता पीडितेने एफआरआय दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
Illegal Construction मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील तासगंज येथील कोटा येथे असलेल्या रामजानकी मंदिराच्या सुमारे ९ विविध जागांवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. आता हे अतिक्रमण हटवण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत या जमिनीवर १०० कोटी एवढा खर्चांएवढी बांदलेली भिंत आणि इतर बेकायदा बांधकामे शनिवारी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी बुलडोजझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.
Hindus मध्य प्रदेशातील बरहानपूर येथील बाबा नवनाथांच्या समाधीवर काही कट्टरपंथींनी दगडफेक केली. यामुळे हिंसाचाराला पाठबळ मिळाले असून गोळीबारही करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र आता हिंदूंनी याप्रकरणी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नवनाथ महाराज यांच्या समाधीवर कब्जा करणाऱ्यांना हिंदूंनी आरसा दाखवत कट्टरपंथींचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न केला आहे.
Bomb Attack मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका वंचित असलेल्या कुटुंबाने त्यांच्या घरासमोर स्थलांतराचे पोस्टर चिकटवले आहेत. पोस्टरमध्ये मुस्लिम छळ हे स्थलांतराचे कारण सांगण्यात आले आहे. एका जुन्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी काही कट्टरपंथींकडून पीडितांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शादाब असे एका मुख्य आरोपीचे नाव असून त्यांच्या घरावर सुतळी बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता रविवारी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून हिंदू संघटनांच्या निषेधानंतर पोलिसांनी ७ आरोपींवर
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनसुार फैजल निसार उर्फ फैजान पोलीस ठाण्यात पोहोचत भारतमातेचा जयघोष केला. 'पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद'च्या घोषणा देणाऱ्या फैजानला उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. तसेच, दर महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी पोलीस स्टेशन गाठत तिरंग्याला २१ वेळा सलामी द्यावी लागेल आणि ‘भारत माता की जय’ म्हणावे लागेल, अशी अट घातली होती.
मध्य प्रदेशात उच्च न्यायालयाने पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देणाऱ्या एका व्यक्तीला काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्याने एका महिन्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यात यावे आणि २१ वेळा राष्ट्रध्वजाला वंदन करावे, जर त्याने असे केले तरच त्याला जामीन दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले.
( Sanjay Raut ) मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना योजने’विषयी दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेना उबाठाचे खा. संजय राऊत यांच्याविरोधात मध्यप्रदेश पोलिसांनी बुधवारी एफआयआर नोंदवला. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अखिल पटेल यांनी दिली आहे.
खोटा नरेटीव्ह पसरवल्यामुळे उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहिण योजना बंद पडली असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. ही अफवा पसरवल्याबद्दल त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता ऐन निवडणूकीच्या तोंडावर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Ratlam मध्य प्रदेशातील रतलाम महापालिकेने नरात्रौत्सवात दुकानांवर दुकानदारांची खरी नावे लिहिण्याची सूचना दिली आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी स्वागत केले, मात्र दुसरीकडे काही कट्टरपंथींनी निर्णयास विरोध दर्शवला आहे. त्यांनी या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली आहे.
Indian Railway मध्य प्रदेशातील बरहानपूर येथे रेल्वे रूळावर तब्बल १० डिटोनेटर्स आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. भारतीय लष्करांचे सैनिक आणि अधिकारी ज्या ट्रेनमधून प्रवास करत होते. यावेळी रेल्वे रूळावर धावणाऱ्या रेल्वेचा अपघात करण्याचा कट रचण्यात आला होता. यासाठी डिटोनेटर्स रेल्वे रूळाखाली ठेवण्यात आले होते. याप्रकरणी आता आरोपी साबीरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना १८ सप्टेंबर रोजी घडली होती.
Stone Pelting ईद मिलादुन्नीच्या मिरवणुकीत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे हनुमान मंदिरावर दगडफेक (Stone Pelting) करण्यात आली आहे. यामुळे याभागात हिंसाचार झाला आहे. मिरवणुकीत हनुमान मंदिरावर केलेल्या दगडफेकीत एक भाविकाला जबर मार बसला असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी आता हिंदू एकटवले असून त्यांनी हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसेचे पठण करायला सुरूवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडली आहे.
नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या भागात मांस आणि मद्य विक्री होणार नाही, असा आदेश मध्य प्रदेश सरकारने काढला आहे. नदीकिनारी असलेल्या शहरे आणि गावांमध्ये आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी मांस, मद्यविक्री थांबवावे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले आहे.
Waqf Board मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकतीच वक्फ बोर्डाप्रकरणी सुनावणी केली. यावेळी मध्य प्रदेशचे न्यायमुर्ती गुरूपाल सिंह अहलूवालिया यांनी संबंधित वक्फ बोर्डाच्या वकिलांना चांगलेच फटकारले आहे. ते म्हणाले की, "उद्या जर आपल्या मनात आले तर आपण ताजमहल, लाल किल्ला हा भारत वक्फ बोर्डचा असल्याचा दावा कराल", असे म्हणत त्यांनी वक्फ बोर्डाच्या वकिलांना सुनावले. वक्फ बोर्डाच्या संपत्तीप्रकरणी संबंधित वकिलांना कोणतीही ठोस माहिती दिली नसल्याने गुरूपाल यांनी फटकारले.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तीन ख्रिश्चन महिलांनी गरीब झोपडपट्ट्यांमध्ये फिरून लोकांना धर्मांतर करण्यासाठी पैशांचे अमिष दाखवल्याची घटना समोर आली आहे. ख्रिश्चन होण्याच्या बदल्यात लोकांना २० लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. यासह आणखी अनेक आश्वासने देण्यात आली. या महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये गुफरान नावाच्या तरूणाने एका अल्पवयीन विद्यार्थ्यानीची चाकूने भोसकून हत्या केली. गुफरानने अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर वार केले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलीला दुसऱ्या मुलासोबत पाहून गुफरानला राग आला, त्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. गुफरानला पोलिसांनी अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. ही संपूर्ण घटना लव्ह जिहादवर आधारित 'द केरळ स्टोरी' चित्रपटासारखी आहे. यामध्ये एका मुलीने तिच्या हिंदू मैत्रिणीला तिच्या धर्मातील मुलाशी मैत्री करायला लावली. यानंतर मुलाने मुलीला धमकावून पैसे उकळण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला.
मध्य प्रदेशातील गुनामध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपली ओळख लपवून आरोपीने एका २० वर्षीय तरुणीशी मैत्री करून तब्बल दीड वर्ष तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी आरोपी अर्शदने या मुलीचा अश्लिल व्हिडिओही बनवला आणि या व्हिडिओद्वारे धमकी देऊन त्याने अनेकवेळा बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याने मुलीवर अत्याचार केला आणि तिचा धर्म बदलून मुस्लिम होण्यासाठी दबाव आणला. तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्याच्या सादलपूरमध्ये शाहरुखने रोहित असल्याचे सांगून एका तरुणीशी मैत्री केली. दरम्यान तरुणीवर धर्मांतर करून निकाह करण्याची जबरदस्ती ही शाहरुखने केली. त्यावेळी पीडितेने पोलिस स्टेशनमध्ये शाहरुखविरोधात एफआयआर दाखल केली. ज्यामुळे शाहरुख आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. येथे तरुणाने आपली खरी ओळख लपवून एका महिलेचे ११ वर्षे शारीरिक शोषण केले. तो स्वत:ला हिंदू म्हणवून घेत होता. त्याचे रहस्य उघड झाल्यावर त्याने महिलेवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबावही टाकला. तसे न केल्यास महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील रतलाममधील जावरा भागातील भगवान जगन्नाथ मंदिरा परिसरात दि. १४ जून रोजी गायीचे कापलेले शीर सापडले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलकांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याता इशारा दिला. ज्यानंतर लोकांची संतप्त प्रतिक्रिया पाहून पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांची घरे उद्धवस्त केली आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ ची निवडणुकीची अर्धी मतमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, एनडीए ३०० चा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. तर इंडी आघाडीने आतापर्यंत २२९ जागांवर आघाडी मिळवली आहे. लोकसभा निवडणूक २०२४
इंदौर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांचा विक्रमी मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. शंकर लालवानी यांना तब्बल ११ लाख ७५ हजार मते मिळवित आपला गड राखला आहे. दरम्यान, इंदौर लोकसभा मतदारसंघात नोटालादेखील जनतेने पसंती दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मोईन शेख नावाच्या व्यक्तीने एका महिलेचे लैंगिक शोषण केले आणि तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे. धर्मांतर न केल्यास मोईनने महिलेच्या मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
देशात व्होट जिहाद हवा की रामराज्य हवे, हे ठरविण्याची ही अतिशय महत्त्वाची लोकसभा निवडणूक आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेश येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज भारत इतिहासाच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. भारतात व्होट जिहाद सुरू राहणार की रामराज्य सुरू राहणार हे मतदारांनी ठरवायचे आहे. काँग्रेस तुष्टीकरणाच्या दलदलीत इतकी बुडाली आहे की तिला दुसरे
देशभरातील अन्य राज्यांसह मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा ढिसाळपणा दिसून येत आहे. इंदूर या राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराने आपला अर्ज नुकताच मागे घेतला. एवढेच नव्हे, तर त्याने भाजपमध्येही प्रवेश केला. या उदाहरणाद्वारे काँग्रेस राज्यात किती गांभीर्याने निवडणूक लढत आहे, हेच दिसून येते.
मध्य प्रदेश लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यात भाजपच्या खेळीने इंडी आघाडीला घाम फुटला आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर लोकसभा काँग्रेस उमेदवार अक्षय कांति बम यांनी आपला निवडणूक अर्जच मागे घेतला. निवडणूक अर्ज माघारी घेण्याची आजची अखेरची तारीख होती
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथे अल्फेज खान नावाच्या तरुणाने गुजराती महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. अल्फेझ खान पीडितेला म्हणाला की, तू धर्मांतर केले तरच मी तुझ्याशी लग्न करेल आणि तुझे आयुष्य 'सेट' करेल, कारण माझ्याकडे खूप पैसा आहे."
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये साबीर खानने एका तरुणीसोबत लव्ह जिहाद केल्याची घटना समोर आली आहे. साबीरने आधी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार सुरू केले.एवढेच नाही तर तो पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत असे. साबीरने जबरदस्तीने गोमांस खाऊ घातल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मध्य प्रदेशातील धार येथे असलेल्या भोजशाळेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) कडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार एएसआयने येथे जीपीएस-जीआरएस आणि कार्बन डेटिंगसाठी उत्खनन करत आहे. त्याचा अहवाल दि. २९ एप्रिल २०२४ पर्यंत सादर केला जाऊ शकतो. गुरुवार, दि. १८ एप्रिल सर्वेक्षणाचा २८ वा दिवस आहे. आता असे म्हटले जाते की ४० टक्के काम करताना अनेक हिंदू कलाकृती सापडल्या आहेत. भोजशाळा
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये लव्ह जिहादचे नवे प्रकरण समोर आले असून, अमन नावाच्या तरुणाने एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. लग्नाबाबत बोलताना त्याने धर्मांतराची अट घातली, त्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित तरुणी २१ वर्षांची असून ती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. आर्म्स ऍक्ट प्रकरणात त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदर प्रकरण दोन दशकांहून अधिक काळ प्रलंबित असून यात लालू यादव यांच्या नावाने शस्त्रे खरेदी करण्यात आली होती. तसेच, शस्त्रे वेगवेगळ्या ठिकाणी पुरविण्यात आली होती.
ई-रिक्षावर भगवान रामाचे गाणे वाजवणाऱ्या रिक्षाचालक राहुल व साथीदार सौरभला मारहाण करून दगडफेक करण्याचा प्रकार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात घडला आहे. सागर जिल्ह्यात जातीयवादास खतपाणी घालत हिंसाचार माजविण्याचा प्रयत्न त्याच परिसरात मुस्लीम समाजातील काहीजणांकडून करण्यात आला आहे. यावेळी काहींनी दगडफेकदेखील केल्याचे समोर आले आहे.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात असलेल्या भोजशाळा संकुलाचे एएसआय सर्वेक्षण करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सदर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दरम्यान, या सर्वेक्षणावर कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण केले जात असून देवी सरस्वतीच्या मंदिराचे मशिदीत रुपांतर करण्यात आले आहे.
२१ फेब्रुवारी १९५२ रोजी बांगलादेश (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) मध्ये एक दुखद घटना घडली. पाकिस्तान सरकारने त्यावेळी बंगाली भाषिक लोकसंख्येच्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेकडे दुर्लक्ष करत उर्दूला एकमेव अधिकृत भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात आंदोलने देखील झाली. मात्र शांततापूर्ण निदर्शनास हिंसक वळण लागले, ज्यामुळे अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला ज्यांनी त्यांची मातृभाषा, बांगला हिचे धैर्याने रक्षण केले. त्यामुळे बांगलादेशात हा दिवस भाषा चळवळ शहीद दिन किंवा बांगलादेशमध्ये शहीद दिबा म्हणून ओळखला जातो