कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने संपूर्ण जगाला कोरोना लशींचा पुरवठा केला. तशाच प्रकारे, भारताने जगाला टीबीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले असून लवकरच 'भारत बायोटेक'ने मेड इन इंडिया (स्वदेशी) टीबीवरील लशींचे उत्पादन करणार आहे. दरम्यान, कोविड काळात स्वदेशी लसनिर्मितीमध्ये अग्रणी राहिलेली कंपनी भारत बायोटेक देशांतर्गत ४ हजार कोटींची गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे.
Read More