आयआयटी-जेईई आणि एनईईटी परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांची खरी कहाणी दाखवणारी कोटा फॅक्टरी ही वेब सीरीज आता तिसरा सीझन घेऊन येत आहे. नुकतीच त्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या सीरिजचा पहिला सीझन २०१९ मध्ये युट्यूबवर आला होता. त्यानंतर या सीरिजची लोकप्रियता लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित केला होता. आणि आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.
Read More
राजस्थानमधील कोटा येथे मशिदीत अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने मौलवीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नसीम खान असे २३ वर्षीय मौलवीचे नाव असून तो मूळचा हरियाणातील पलवलचा रहिवासी आहे. न्यायालयाने नसीमला २१ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीशांनी पीडितेसाठी एक कविताही वाचून दाखवली. ही शिक्षा दि. १३ मार्च रोजी जाहिर केली.
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत धर्मांतर आणि लव्ह जिहादचे षड्यंत्र उघडकीस आल्यानंतर दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. ही शाळा सांगोड शहराजवळील खजुरी सरकारी उच्च माध्यमिक शाळा आहे. शाळेतील हिंदू विद्यार्थिनीच्या ट्रान्सफर लेटरमध्ये (टीसी) 'इस्लाम' लिहिण्यात आल्याचे आणि विद्यार्थिनींना जबरदस्तीने नमाज अदा करण्यास लावल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांना सुरुवात झाली असून येत्या २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. दरम्यान, कोटा येथील काँग्रेस नेते शांति धारीवाल यांना एक महिला विरोध करत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्ह पार्टी आणि नशेचा पदार्थ म्हणून सापाच्या विषाचा वापर केल्याच्या आरोपात सहभागी असलेल्या यूट्यूबर एल्विश यादवला राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी यूपी पोलिसांनी ६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. यातील 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे. 9 जिवंत साप आणि 20 मिलीलिटर विष जप्त केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एल्विश यादव 'बिग बॉस ओटीटी' चा विजेता आहे.
कोटक महिंद्रा बँकेने सोनाटा फायनान्सच्या ५३७ कोटी रुपयांच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. खासगी क्षेत्रातील या बँकेने यावर्षी १० फेब्रुवारी रोजी सोनाटा विकत घेण्याचा इरादा जाहीर केला होता
बीएलएस इंटरनॅशनलची उपकंपनी असलेल्या बीएलएस ई-सर्व्हिसेसने भारतभरात वित्तीय सेवांचा विस्तार करण्याच्या आपल्या मोहिमेतील एक लक्षणीय टप्पा गाठल्याची घोषणा केली आहे.कंपनीने भारताच्या काही प्रमुख बँकिंग संस्थांपैकी एक कोटक महिंद्राबरोबर मास्टर बिझनेस करस्पॉन्डन्ट अॅग्रीमेंट केले आहे.ही परिवर्तनकारी भागीदारी वित्तीय परिदृश्याची नव्याने व्याख्या करण्यासाठी व समावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यास सज्ज आहे.
राजस्थानातील कोटा येथील 'कोचिंग सेंटर'मध्ये विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला. कमी गुण मिळण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची होणारी घालमेल आणि त्यांना होणारा मानसिक तणाव यातून बाहेर कसे पडावे याबद्दल बराच उहापोह झाला. मात्र, विद्यार्थ्यांची बाजू नेमकी काय? त्यांना होणाऱ्या तणावातून मुक्त होण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल परखडपणे चर्चा झाली नाही. अखेरचे खापरही विद्यार्थ्यांवरच फोडण्यात आले. मोबाईल, इंटरनेट आणि एआय कुत्रिम बुद्धीमत्ता या युगात प्रत्येक गोष्टीवर उपाय शोधण्यात आपण यशस्वी झ
राजस्थानमधील कोटा शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय. कमी गुण मिळण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची होणारी घालमेल, त्यातून त्यांना होणारा मानसिक तणाव, यातून बाहेर कसे पडावे, याबद्दल बराच उहापोह झाला. मात्र, विद्यार्थ्यांची बाजू नेमकी काय? त्यांना होणार्या तणावातून मुक्त होण्यासाठी काय करावे लागेल, याबद्दल परखडपणे फारशी चर्चा झाली नाही. तसेच मानसिक तणावासारख्या गंभीर विषयावर आजही मोकळेपणाने संवाद होत नाही. या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने ‘शहीद
दि. १० सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून जगभरात ओळखला जातो. त्यानिमित्ताने सध्या भारतात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या राजस्थानमधील कोटा शहरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नाने अतिशय गंभीर स्वरुप प्राप्त केले आहे. त्या पाश्वर्भूमीवर या आत्महत्यांमागची कारणमीमांसा आणि उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
अचानक कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष उदय कोटक यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने सगळ्यांचेच डोळे उंचावले. अत्यंत कष्टाने ही बँक त्यांनी उभी केली. आजच्या घडीला मार्केट value नुसार ३ क्रमांकाची बँक ही ओळखली जाते. १९८५ साली १०००० रुपयांच्या भांडवलात उदय कोटक यांनी ३ कर्मचाऱ्यांसह ही बँक सुरू केली होती. आज बँकेची उलाढाल ३०० कोटी किंवा त्याहून अधिक आहे. विश्वास गुणवत्ता या मूलभूत तत्वावर स्थापन झालेली ही बँक आताची Corporate प्रकारच्या सुविधा देणारी बँक,कंपनी आहे.
प्रसिद्ध कोटक महिंद्रा बँकेची मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी १ सप्टेंबरला आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. बँकेकडून एक्सचेंज मार्केटला यासंबंधीची माहिती आज कळवली आहे.
उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पक्षादेश आल्यास आपण तुरुंगवारीही करायला तयार आहोत, तसेच निवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षनेतृत्वही इच्छुक आहे, अशी पुडी राऊतांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत सोडली. मात्र, ज्या मतादार ईशान्य मुंबईतील मतदार संघावर संजय राऊत दावा करत आहेत तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि भाजपची बूथरचना यांचा विचार करता हा किल्ला अभ्येद्य आहे. 5,14,599 इतक्या मतांसह विजय मिळवला. संजय दिना पाटलांना २
सर्वांना वृद्धापकाळाचे जीवन काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सुसह्य व्हावे म्हणून ‘नॅशनल पेन्शन योजना’ केंद्र सरकारनेकार्यान्वित केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ही सरकार चालवत असलेली अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणे, हा एक ‘स्मार्ट’ आर्थिक निर्णय आहे, जो तुम्हाला वयाच्या साठीनंतर फायदेशीर ठरू शकतो. ६० वर्षे होईपर्यंत यात गुंतवणूक करावी लागते. त्याविषयी सविस्तर...
हिंदू विरोधी गरळ ओकणाऱ्या तन्मय भटची कोटक महिंद्रा बँकेच्या अँड कँम्पेनमधून हाकलपट्टी करण्यात आली आहे. ट्विटर वापरकर्त्यांनी तन्मय भटचे जुने ट्विट समोर आणले आणि अशा व्यक्तीला जाहिरातीचा चेहरा बनवल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेची खिल्ली उडवली. या ट्विटमध्ये तन्मय मुलींवरील बलात्कार आणि गणपतीच्या मूर्तीची खिल्ली उडवत होता. हे ट्विट १ वर्ष जुने आहेत. कॉमेडियनच्या जुन्या जोक्सवर आक्षेप घेत अनेकांनी ट्विटरवर कोटक बँकेला टॅग करत ही मोहीम मागे घेण्याची मागणी केली. बँकेने अखेर भट यांना जाहिरातीतून काढून टाकले आणि लोका
भाजपच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ : श्याम सावंत
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचे वडिल किशोरभाई कोटक यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या सादरीकरणामध्ये अडचणी निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे
“महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत बहुसंख्याक हिंदूंना नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारची भूमिका अतिशय संशयास्पद आहे. त्यामुळे या हिंसाचारास कारणीभूत असलेल्या ‘रझा अकादमी’ आणि ‘पीएफआय’ या देशविरोधी संस्थांवर बंदी घालण्यात यावी,” अशी मागणी उत्तर-पूर्व मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी बुधवारी लोकसभेत केली.
अमरावती, नांदेड आणि अन्य जिल्ह्यात हिंसाचार माजविणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घालावी, अशी मागणी भाजप खासदार मनोज कोटक यांनी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार, गृहखातं आणि पोलीस यांच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्न विचारल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात बहुसंख्यांक हिंदूंना नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत.
खा.मनोज कोटक यांचा मलिकांवर घणाघात
या दिवाळीत भारतीय समान घेऊन त्याला प्रसारित करूया' असे आवाहन ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी केले आहे.
खासदार मनोज कोटक यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 'कोविश्रम' या पुस्तकाचे सादरीकरण केले.
रेल्वे स्थानक येथे सन्माननीय खासदार श्री. मनोजभाई कोटकजी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नागरिकांचे वॅक्सीनचे दोन डोस पुर्ण झाले आहेत.त्यांना रेल्वे प्रवासात परवानगी देण्याबाबत स्वाक्षरी अभियान कार्यकुशल नगरसेविका सौ. समिता विनोद कांबळे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले.
कोटक यांची औषधनिर्मिती कंपनीसोबत बैठक राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. वाढती रुग्णसंख्या व त्या रुग्ण्संख्येला पुरवल्या जात असलेल्या वैद्यकीय सेवा यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. एका बाजूला कोरोना व दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक औषधांची दिवसेंदिवस भासणारी कमतरता, यामुळे सर्वसामान्य या दुहीत भरडला जात आहे.
मनोज कोटक यांच्या पत्राला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद लसीकरणाचा सुरू असलेला गोंधळ आणि तुटवडा तसेच लसीकरण केंद्रांवर पोहोचण्यासाठी मुंबईकरांना करावी लागणारी कसरत टाळावी म्हणून खासदार मनोज कोटक यांनी महापालिका आयुक्तांकडे घरपोच लस मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीही त्यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत सोसायट्या व वस्त्यांवर लसीकरण मोहिमेची तयारी दर्शवली आहे. लसीकरण मोहिम आणखी तीव्र व्हावी यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही चहल यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
गेल्या ६ दिवसांमध्ये ४ रुग्णालयांमध्ये घडले आगी आणि ऑक्सिजन संबधित प्रकार
बुलेट ट्रेनविषयी शिवसेनेची दुटप्पी भूमिका समोर आली आहे
‘सेवा परमो धर्म:’, ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हा आयुष्याचा संकल्प मानून राजकारणातही १०० टक्के समाजकारण करणारे सेवाव्रती म्हणजे खा. मनोज कोटक. कोरोनाकाळात कोरोनाच्या भीतीने भलेभले घरी बसले. या काळात कोरोनामुळे ईशान्य मुंबईच्या रंजलेल्या गांजलेल्यांची दिवसरात्र सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. मनोज कोटक यांनी मेहनत आणि समाजनिष्ठेची पराकाष्ठा केली. त्यांनी कोविड काळात केलेल्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा...
आशियातील सर्वात श्रीमंत बँकर अशी ओळख असणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि सीईओ उदय कोटक यांनी परकीय गुंतवणूकदारांना साद घातली आहे. भारतात गुंतवणूक करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय डिजिटल कंज्युमर सेगमेंटच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला हवी. कोरोना महामारीमुळे हेच क्षेत्र सर्वात जास्त शक्तीशाली बनत चालले आहे, असे ते म्हणाले.
३० ते ४० जणांना नदी पार करवणारी बोट बुडाल्याने ७ जणांचा बुडून मृत्यू, अजुही १० जण बेपत्ता
पंजाब नॅशनल बँकने १ जुलैपासून बँक बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. आता या बँकेत बचत खात्यावर जास्तीत जास्त ३.२५ टक्के व्याज मिळेल. ५० लाखापर्यंत बँलेन्सवर ३ टक्के तर ५० लाखांवरील बॅलेन्सवर ३.२५ टक्के व्याज देण्यात येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेनेही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक मनोज कोटक भारतीय जनता पक्षाचे गटनेते होते. मात्र, २०१९च्या लोकसभेत ते खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी तातडीने गटनेतेपदाचा राजीनामा देऊन दुसर्या अभ्यासू नगरसेवकाला संधी द्यायला हवी होती.
जनतेला कळले की, सध्या कोण मानसिक धक्क्यातून जात आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आणि संवेदनशीलसुद्धा आहे. आघाडी सरकार बनवताना संजय राऊत उबग येईल, इतके डावपेच खेळले. हे महाराष्ट्राने हतबल होऊनच पाहिले.
उत्कल जागृती सेवा संघ या संस्थेच्या वतीने रविवार, ४ ऑगस्ट रोजी ‘शहिदों को नमन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुलवामा येथील हल्ला तसेच अन्य हल्ल्यांमध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
ईशान्य मुंबई या मतदारसंघामध्ये कधीही सलग एका पक्षाचा खासदार निवडून आला नाही. पण, यंदा या मतदारसंघाने हे सूत्र साफ नाकारले आणि इथे पुन्हा भाजपचाच खासदार निवडून आला. र प्रत्यक्ष निवडणूक निकाल वगैरेंच्या आधीही वादळी चर्चेत हा लोकसभा मतदारसंघ होता.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात घाटकोपर ते मुलुंड या मुंबईतील पूर्व उपनगरांचा भाग मोडतो. या भागात अनेक प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळलेले आहे.
दक्षिण मुंबईतील कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभा उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठींबा देणाऱ्या उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांना विश्व हिंदू परिषदेच्या विश्व विभागाचे कार्याध्यक्ष अशोक चौगुले यांनी खुले पत्र लिहीत थेट सवाल विचारला आहे.
मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला आहे.
ईशान्य मुंबईचा गड महायुती कायम राखणार
भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना वगळून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना संधी देण्यात येत आहे.
तिहेरी तलाक विधेयकाबाबतची काँग्रेस पक्षाची आणि त्यांच्या नेत्यांची भूमिका पाहिली की वाटते, यापेक्षा ते काही वेगळे करूच शकत नाहीत.