केरळ क्रिकेट असोसिएशनने माजी भारतीय गोलंदाज एस. श्रीसंतवर ३ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई श्रीसंतने असोसिएशनवर केलेल्या टीकेमुळे करण्यात आली आहे.
Read More
Kerala High Court ने मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या कन्या वीणा यांना नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित आहे. या प्रकरणाशी संबंधित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात सीबीआयने तपासाची मागणी केली आहे.
देशात नुकताच वक्फ कायदा (Waqf Amendment Act) संसदेत पारित करण्यात आला आहे. याचा फायदा गरीब मुस्लिम आणि महिलांनाही होणार आहे. अशातच आता केरळातील मुनंबममध्ये मंगळवारी १५ एप्रिल २०२५ रोजी भाजपद्वारे थॅक्यू मोदी या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उद्घाटनाआधी केरळातील कोच्चीमध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुनंबमधील लोकांना आश्वासन दिले की, वक्फ कायद्यामुळे लोकांच्या संघर्षातील मुनंबमधील लोकांच्या संघर्षाचा शेवट होणार असल्याचे किरेन रिजिजू म्हणाले.
( Bahadur Ammi ) केरळच्या कट्टरपंथी मुस्लीम समुदायांमध्ये एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. ज्या महिला रुग्णालयात न जाता बाळाला घरातच जन्म देतात, त्या महिलांना हे लोक ‘बहादूर महिला’ म्हणून सन्मानित करतात. पण, अशा प्रकारे बहादुरी दाखवणार्या पाच हजारांपेक्षा जास्त महिला गेल्या पाच वर्षांत केरळमध्ये मृत्युमुखी पडल्या. आसमाही या बहादुरीची बळी ठरली. पाचव्या मुलाला घरात जन्म देताना आसमाला भयंकर रक्तस्राव झाला. पण, तिच्या पतीने सिराजउद्दीनने तिला दवाखान्यात नेले नाही. शेवटी अतिरक्तस्राव होऊन अत्यंतिक वेदनेने ती हकनाक म
Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ हा ब
Kerala केरळमधील श्री नारायण धर्म परिपालन या पक्षाचे सरचिटणीस वल्लापल्ली नटेसन यांनी मुस्लिम बहुसंख्य मलप्पुरम हा एक पूर्णपणे वेगळा देश असल्याचे वक्तव्याने केरळातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या जिभेला हाड नसल्यासारखे वक्तव्य केले आहे. केरळातील मुस्लिमबहुल असणारा भागाला विभक्त ठेवत दुसरा देश घोषित करा, असे वक्तव्य नटेसन यांनी केले होते.
( Udta Kerala displeasure of the Communists ) ‘लव्ह जिहाद’विरोधात पहिल्यांदा आवाज उठवणार्या केरळमध्ये आता ‘ड्रग्ज जिहाद’नेही उच्छाद मांडला आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेमध्ये, खरेदी-व्रिकी गुन्ह्यांमध्ये केरळचा पहिला क्रमांक आहे. अभ्यासकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक ठिकाण किंवा महाविद्यालये तर सोडाच, शाळांमध्येही ड्रग्जने थैमान घातले आहे. ‘उडता पंजाब’ नव्हे, तर ‘उडता केरळ’ ही दुःखद जाणीव करून देणारा हा लेख.
Waqf Amendment Bill passed संसदेत नुकतेच वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्यामुळे देशभरात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचे दिसून येत आहे. केरळातील काही नेत्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात आणखी काही महत्त्वाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे वक्फदुरुस्ती विधेयक हे पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे.
कम्युनिस्ट पक्षांनी आजवर जी अयोग्य धोरणे राबविली, त्याच्या परिणामस्वरुप केरळ हे आज देशातील सर्वाधिक महागाईने उच्चांक गाठलेले राज्य म्हणून समोर आले आहे. अर्थशून्य कारभारात सुधारणांऐवजी आपल्या चुकांचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा धडाकाच लावलेल्या, अशा या सर्वाधिक साक्षर राज्याचे भवितव्य म्हणूनच अंधकारमय!
Bangladeshis भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, बंगळुरूप्रमाणेच आता घुसखोरी करणारे बांगलादेशी निमशहरीकरणातही घुसखोरी करत आहेत. अशातच आता केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यात २ बांगलादेशी अवैध घुसखोरी करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. पोलिसांना त्यांना २० मार्च रोजी आपल्या ताब्यात घेतले आहे.
वजन कमी व्हावे, आपण बारीक दिसावे यासाठी केरळच्या कन्नूरमधील कुथुपरंबा येथील श्रीनंदा ही १८ वर्षांची तरुणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने विशेष डाएट प्लॅन अवलंबत होती. तिच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, वजन वाढू नये यासाठी डाएट प्लॅननुसार ती जेवायचीदेखील नाही आणि खूप व्यायाम करायची. जेवण सोडल्यामुळे ती पुरती अशक्त झाली होती. त्यासाठी तिला थालास्सेरी येथील रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा नुकताच मृत्यू झाला. वजन कमी करण्याच्या नादात आणखीन एक तरुणी अशीच हकनाक मेली.
Kerala मधील कोचीमध्ये वनिता मित्रम वसतिगृहातील रेडिओ जॉकी ऐश्वर्या मिथिलीने आत्महत्या केली. शुक्रवारी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री तिच्या खोलीत तिचा मृतदेह आढळला होता.
देशात महाकुंभमेळ्याने धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवले असताना, देहरादून येथे मात्र क्रीडासंस्कृतीचे दर्शनही अनुभवायला मिळाले. देहरादून येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडामहोत्सवामुळे, देशातील क्रीडासंस्कृती तसेच या स्पर्धेला उपस्थित असलेल्या, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यामुळे सरकारची क्रीडासंस्कृतीविषयी असलेली वचनबद्धताही अधोरेखित झाली.
Kerala सत्ताधारी सीपीआयची विद्यार्थी संघटना असलेल्या एसएफआयच्या सात सदस्यांनी तिरूअनंतपुरममध्ये एका सरकारी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. या सात जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शेवटी पापाचा घडा भरला. काही लोकांना काही काळ तुम्ही फसवू शकता, परंतु सर्व लोकांना सर्व काळ फसविता येत नाही. अब्राहम लिंकन यांचे हे वाक्य कुर्हाडीचे पाते बनून केजरीवाल यांच्या मानेवर पडले आहे. केजरीवाल प्रवृत्ती सांगते की, मतदारराजा तू सदैव जागा राहा. भूलथापांना फसू नकोस आणि स्वतःचा नाश करून घेऊ नकोस! म्हणून आपण विचार केला पाहिजे की, एक केजरीवाल पुरे झाले, आता दुसरा केजरीवाल निर्माण होऊ द्यायचा नाही.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘सीपीएस’ या संस्थेच्या अहवालामधून, एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये केरळ राज्यातील मुस्लीम समुदायामधील जन्मदर हा कमालीचा वाढलेला असून, हिंदू आणि ख्रिश्चनांचा जन्मदर सातत्याने घटत आहे. तसेच मृत्युदरामध्येही मुस्लीम धर्मीयांचा दर हा हिंदू ( Hindu Popolation ) आणि ख्रिश्चन यांच्यापेक्षा कमीच आहे.
अनुसूचित जाती जमातीच्या न्यायालयाचे विशेष न्यायाधीश रामविलास सिंह यांनी एका ख्रिस्ती जोडप्याला ५ वर्षे तुरूंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ख्रिस्ती धर्मांतरण प्रकरणावर उत्तर प्रदेशातील धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत शिक्षा असल्याची माहिती समोर आली आहे. ख्रिस्ती धर्मातरणास जबरदस्ती करणाऱ्यांचे नाव हे पती जोश आणि पत्नी सिजा असे नाव होते. या प्रकरणात शिजाला १८ जानेवारीला तुरुंगात तर जोसला २२जानेवारीला तुरुंगात पाठवण्यात आले.
AI technology केरळ पोलिसांनी एआय या तंत्रज्ञानाचा (AI technology) वापर करत एका महिलेच्या आणि तान्ह्या बाळाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. महिला ही केवळ १९ वर्षांची असून लहान बाळ हे १७ दिवसांचे होते. मिळालेल्या अहवालानुसार, २००६ मध्ये एक महिला आणि तिची १७ दिवसांचे दोन जुळी नवजात अर्भक मारली गेल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली.
“काही मंदिरांमध्ये पुरूषांना शर्ट काढूनच प्रवेश दिला जातो, ही प्रथा समाप्त व्हायला हवी,” असे मत शिवगिरी मठाचे प्रमुख स्वामी सच्चिदानंद यांनी नुकतेच मांडले. यावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही प्रथा बंद व्हायला हवी म्हणत, त्यांच्या मागणीला अनुमोदनही दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या समर्थनाने केरळचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. केरळमधील या नव्या विवादामागे आणि कम्युनिस्ट पक्षाच्या पिनराई विजयन यांच्या विधानामागे नेमके काय शिजते आहे, याचा मागोवा घेणारा हा लेख...
Christmas सणानिमित्त केरळ येथे १५२ कोटींहून अधिक किंमतीचे मद्य विकले गेले असल्याचे वृत्त आहे. यावरून केरळ येथे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्म असल्याचे दिसून येते. नाताळ सणानिमित्त २४ डिसेंबर २०२४ रोजी ९७ कोटींहून अधिक रूपयांचे मद्य विकले गेले होते. तर नाताळ सणादिवशी २५ डिसेंबर २०२४ रोजी ५५ कोटी रुपयांचे मद्य विकले गेल्याची माहिती समोर आली आहे.
केरळ मधील वायनाड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जात आहे. त्याच बालेकिल्यात आता वक्फचे वर्चस्व बघायला मिळते आहे. वायनाड मधील तळपुझा या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. यामुळे सबंध परिसारात एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये एकूणच भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रियांका गांधी वाड्रा यांना राजकारणात आणण्यासाठी खटपट करत असताना, केरळ मध्ये मात्र आता एक नवीनच पेच उभा राहिला आहे. केरळचे मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनाराई विजयन यांनी ७ नोव्हेंबर रोजी वायनाड येथे पार पडणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत जमात-ए-इस्लामीच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता काँग्रेसचे सेक्युलॅरीझम कुठे गेलं ? असे म्हणत पिनारयी विजयन यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
केरळ येथे मलप्पुरम जिल्ह्यात अली हुसैन नावाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Sexul Assault Minor Girl) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिला वेफर्स देण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कारा केला. पोलिसांनी अली हुसैनला अटक करण्यात आली असून हुसैनची चौकशी करण्यात आली आहे.
Pager Blast लेबनॉन येथे झालेल्या पेजर स्फोटाचे कनेक्शन हे देशातील केरळ येथे असलेल्या मूळ निवासींसोबत जोडण्यात आले आहे. याप्रकरणात नॉर्वेस्थित रिन्सन जोस या भारतीय कुटुंबीयांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. याप्रकरणी आता केरळ पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच याप्रकरणातील निवासीच्या कुटुंबीयांनी याबाबत आपला जबाब नोंदवला आहे.
(Nipah virus) “केरळमधील मलप्पुरम् मध्ये २४ वर्षीय तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्याला निपाह विषाणूची लागण झाली होती,” अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. त्या म्हणाल्या, “मलप्पुरम् येथील एका तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय होता. दि. ९ सप्टेंबर रोजी तरुणाच्या मृत्यू झाला. त्याला निपाह विषाणू संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. मृत तरुण हा शिक्षणासाठी बंगळुरु येथे राहात होता. त्याने भेट दिलेल्या ठिकाणांची ओळख पटवण्याचा प्रयत्
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने यंदा गणेशोत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपात लोकप्रिय केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा हे कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दरवर्षी या वाद्य वादनाने गणरायाला अभिवादन केले जाते.
मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाल्याची कहाणी आता घराघरात पोहचणार आहे. कारण केरळ सरकारने इयत्ता ९वीच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकात मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या जीवनावर आधारित एका धड्याचा समावेश केला आहे. ‘द सागा ऑफ द टिफिन कॅरिअर’ असा हा धडा ह्युग आणि कॉलीन गँट्झर यांनी लिहला आहे. त्यामुळे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय शिक्षणात मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या कामाची माहिती सांगणारा धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री द
Kerala Story कट्टरपंथींनी हिंदू मुलीला घरातून उचलून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला इस्लाम धर्मांतरण करण्यास भाग पाडल्याची घटना उत्तर प्रदेशातील बागपात येथे घडली आहे. रिझवान, रेशू आणि वसीम या तिघांनी बालात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी पीडितेला धर्मांतरण करण्यास जबरदस्ती केली असल्याची माहिती या घटनेद्वारे अधोरेखित झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. तर रिझवानला १ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
Conversion हिंदू महिला आणि मुलींना फुस लावून लव्ह जिहादला बळी पाडण्याचे काम कट्टरपंथी करत आहेत. अशीच घटना उत्तर प्रदेशातील मेऱठ येथे घडली आहे. हिंदू मुलीच्या आईला कट्टरपंथी युवतीने धर्मपरिवर्तन करण्यासाठ दबाव आणला गेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणात कट्टरपंथी तरूणी आरोपीचे आरजू सलमानी असे नाव आहे. आरोपी आरजू सलमानी ही सरकारी नोकरी करणाऱ्या हिंदू मुलीला काश्मीर आणि केरळ येथे जाण्यासाठी दबाव टाकत होती. हा प्रकार काही दिवसांत उघडकीस आला.
Love jihaad कट्टरपंथी महिलेची मदत घेत हिंदू मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात घडली आहे. दानिश नावाच्या कट्टरपंथी तरूणाने हिंदू मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. जॅकी पठाणच्या घरात हिंदू मुलीला बंद करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. जॅकी पठाणची पत्नी किरण आणि तिचा भाऊ निक्की पठाण यांचीही नावे आहेत. किरणने पोलिसांना याप्रकरणात नवीन माहिती दिली आहे. जॅकीसोबत विवाह करून हिंदू मुलगी कट्टरपंथी झाली. त्यानंतर किरणने त्या मुलीचे मतपरिवर्तन केले असल्याचे सांगितले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ ) अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा केरळमधील पलक्कड येथे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
दि. ३० जुलै रोजी केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली. त्यामुळे जनजीवन आणि दळणवळण देखील विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्य परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून केरळ राज्याला १० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
वायनाड येथील भूस्खलनामुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले असून केरळ सरकारकडून पुनर्वसन करण्यात येत आहे. सरकारकडून भूस्खलन बाधितांसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन प्रक्रिया योजना आखत आहे.
केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे ३ ठिकाणी भूसस्खलन झाले. यामध्ये ४ गावे वाहून गेली आहेत. त्याचबरोबर घरं ,रस्ते आणि वाहने देखील वाहून गेली. तर ढिगाऱ्यांखाली दबून आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना सोमवारी रात्री २ वाजता घडली आहे.
केरळमधील एका चर्चप्रणित शैक्षणिक संस्थेत अचानक काही बुरखाधारी विद्यार्थिनींनी नमाज पठणासाठी स्वतंत्र प्रार्थनाखोलीची मागणी केली. मुख्याध्यापकांनी ही मागणी फेटाळताच या मुलींनी गोंधळ घातला. त्यामुळे पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थांच्या आडून धार्मिक कट्टरतावादाच्या प्रसाराचे षड्यंत्रच चव्हाट्यावर आले आहे.
केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा ‘ओमन चांडी लोकसेवक पुरस्कार’ राहुल गांधी यांना जाहीर झाला. माझेच लोक त्यांची (म्हणजे माझीच) संस्था आणि मलाच पुरस्कार हे पाहण्याचे सौभाग्य सध्या सबंध देशाला राहुल गांधी यांनी दिले आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. ही संपूर्ण घटना लव्ह जिहादवर आधारित 'द केरळ स्टोरी' चित्रपटासारखी आहे. यामध्ये एका मुलीने तिच्या हिंदू मैत्रिणीला तिच्या धर्मातील मुलाशी मैत्री करायला लावली. यानंतर मुलाने मुलीला धमकावून पैसे उकळण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला.
कुवैत येथील कामगार असलेल्या इमारत आग दुर्घटनेत ४५ भारतीयांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृतदेहांना कुवैतहून भारतात आणण्यात आले असून मृतांमध्ये केरळचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. कुवैतहून मृतदेहांना घेऊन निघालेले भारतीय हवाई दलाचे विशेष विमान कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.
केरळमध्ये भाजपने आपले खाते खोलले असून सुरेश गोपी यांनी त्रिशूरमधून दणदणीत विजय मिळविला आहे. गोपी यांना ७४ हजार इतक्या मताधिक्याने विजय मिळाला असून केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये पहिल्यांदा खासदार निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. .
दक्षिण भारतातील केरळ राज्यात प्रथमच भाजपचं कमळ फुललं आहे. ज्येष्ठ मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी हे केरळच्या मध्यभागी असलेल्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत. येथे भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण करणे ही मोठी गोष्ट आहे, कारण आपण त्रिशूर जिल्ह्याबद्दल बोललो तर ते राज्याच्या सुमारे १३ टक्के क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत ९ आहे.
केरळला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने २१,२५३ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर केले आहे. शनिवारी एक्स वरील एका पोस्टमध्ये, चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "केरळच्या आर्थिक संकटात मदत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने डिसेंबर २०२४ पर्यंत २१,२५३ कोटी रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले आहे." अशी माहिती दिली.
एका प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे ४०० पेक्षा जास्त भारतीय नाविकांना त्यांच्या कंपन्यांनी, वार्यावर धोकादायक परिस्थितीमध्ये सोडून दिलेले आहे. त्यांना सोडवणे महत्त्वाचे आहे.
कर्नाटकातील हुबळी येथील काँग्रेस नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिच्या हत्येबाबत तिचे वडिलांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. टाईम्स नाऊशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'द केरळ स्टोरी'च्या शैलीत त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. निरंजन हिरेमठ यांनी टाईम्स नाऊला सांगितले – “माझ्याकडे एक गुप्त अहवाल आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की माझ्या मुलीची केरळ स्टोरी शैलीमध्ये हत्या करण्यात आली आहे. हिंदू मुलींना अडकवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे.
राहुल गांधी हे चतुर्थ श्रेणीचे नागरिक असून त्यांची डीएनए चाचणी करण्याची गरज आहे, असा टोला डाव्या आघाडीचे आमदार पी. व्ही. अन्वर यांनी लगावला आहे.
दक्षिण भारतातील केरळ राज्यात डाव्या पक्षांचे अर्थात कम्युनिस्टांचे स्पष्ट वर्चस्व आहे. त्याबरोबरच काँग्रेस पक्षदेखील येथे मजबूत आहे. कारण, गत लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने राज्यातील एकूण २० पैकी सर्वाधिक १५ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे केरळमध्ये भाजपला विजयासाठी दीर्घकाळपासून मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्याचप्रमाणे राज्यात ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ या पक्षाचाही मोठा प्रभाव आहे.
ख्रिश्चनधर्मीय मुला-मुलींनी लव्ह जिहादच्या धोक्याविषयी सावध व्हावे, यासाठी केरळमधील एका चर्चने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. देशातील इस्लामी कट्टरपंथियांकडून लव्ह जिहाद आणि त्याद्वारे दहशतवादी कृत्यांसाठी वापर, हे सत्य द केरल स्टोरी या चित्रपटात मांडण्यात आले आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा यांचे या चित्रपटासाठी देशभरात कौतुकही झाले होते. त्याचवेळी मुस्लिम कट्टकपंथी आणि त्यांच्या समर्थकांकडून चित्रपटास विरोधही झाला होता.
दूरदर्शनवर दि. ५ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८ वाजता ‘द केरळ स्टोरी’ प्रसारित करण्यात येणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट दूरदर्शनवर प्रसारित होणार अशी घोषणा होताचं डावे आणि काँग्रेसजनांनी एका आवाजात विरोध सुरू केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही चित्रपटच्या प्रसारणला विरोध केला आहे. त्यांनी दूरदर्शनच्या निर्णयाचा निषेध केला आहे. काँग्रेस नेते व्हीडी साठेसन यांनीही याप्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
केरळमधील वायनाड मतदारसंघातून भाजपचे के. सुरेंद्रन यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. वायनाडमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी हे विद्यमान खासदार आहेत.केरळमधील वायनाड मतदारसंघ हा यंदा हायप्रोफाईल ठरला आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार राहुल गांधी हे येथून खासदार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारी अर
केरळमध्ये आगामी लोकसभा निवडणूक २०२४ करिता केंद्र सरकारने बंदी घातलेली कट्टर इस्लामिक संघटना पीएफआय संघटनेकडून काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट(युडीएफ)ला पीएफआयकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. पीएफआयचा एक राजकीय गट असून केरळमधील युडीएफला लोकसभेकरिता पाठिंबा देण्यात आला आहे.
नसरीन या २ वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना केरळमधील मलप्पुरम येथे उघडकीस आली आहे. या मारहाणीत तिच्या डोक्यात रक्ताची गुठळी तयार झाली, त्यानंतर तिचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, सदर प्रकरणी मुलीचे वडील फैज याला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.