दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अशातच आता आम आदमी पक्ष मतपेटीच्या राजकारणासाठी जातीजातींमध्ये वैमान्सय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या प्रचाराच्या दरम्यान आम आदमी पक्षाने असा दावा केला की केंद्रातील भाजप सरकारने जाणीवपूर्वक जाट समुदायाचे नाव ओबीसींच्या यादी समाविष्ट केलेले नाही. केजरीवाल यांच्या याच दाव्याचे खंडन करत भाजपने म्हटले की केजरीवाल हे जनतेची दिशाभूल करीत आहेत. गेल्या १० वर्षात दिल्लीच्या विधानसभेत या बद्दल कुठल्याही प्रकारची झालेली नाही.
Read More
राजकारण नाही तर विकासासाठी जातगणनेस पाठींबा असल्याचे सांगत अ.भा.प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा ( RSS ) ची भूमिका मांडली. राहुल गांधी मात्र संघ आणि भाजपचा जातगणनेत विरोध असल्याचा खोटा प्रचार करतायत. काँग्रेस जातगणनेचा मुद्दा घेऊन केवळ राजकारण करतंय का? पाहा संपूर्ण व्हिडिओ...
आज शेअर बाजारात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निफ्टी, सेन्सेक्स उसळला आहे. काल विशेष सत्रातील मार्केट वधारल्यानंतर आजच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क इंडायसेस (निर्देशांकात) पुन्हा एकदा भरघोस वाढ झाली आहे. निफ्टी ५० , २७.२० अंशाने वाढत २२४०५.६० पातळीवर पोहोचला आहे. बीएससी सेन्सेक्समध्ये ६६.१४ अंशाने वाढत ७३८७२.२९ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टीतील सेक्टोरल ( क्षेत्रीय) निर्देशांकात देखील चांगली वाढ पहायला मिळाली आहे. बँक निफ्टीत १५८.६० पातळीने (०.३४ %) ने वाढ होत ४७४५६.१० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी फायनान्स सेवा निर्देश
“आमच्या विरोधात काहीही नकारात्मक बोलू नका. तुम्ही आमचे (TMC) नुकसान केल्यास, मी तुमचे हात कापून टाकीन. तुम्ही आमच्या नेत्याकडून (ममता बॅनर्जी) तुमच्या पत्नीच्या नावाने भत्ता घेत आहात. सा***, तुम्ही वृद्धापकाळ पेन्शन घेत आहात, तांदूळ घेत आहात, जमिनीचे पैसे घेत आहात. तुम्ही सर्व काही घेत आहात आणि मत दुसऱ्याला देत आहात? मी तुम्हाला सोडणार नाही.'' असे वादग्रस्त आणि मतदारांना धमकी देणारे वक्तव्य तृणमुल काँग्रेस नेते जतिलेश्वर मंडल यांनी केले आहे.
सशक्त भारत शांत आणि सुरक्षित विश्वाचा मार्ग प्रशस्त करतोय. भारत बळ आणि बदल या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन चालला आहे. ‘को अति भारः समर्थानां’ म्हणजे जो समर्थ आहे, त्याला अतिभाराचा काहीही फरक पडत नाही. हिंद महासागर आणि अरबी समुद्रात नौसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या युद्ध सरावामुळे चीन आणि पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
राजस्थानमधील कन्हैयालाल खून प्रकरणानंतर आता शिंपी सोहनलाल जाटव यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याला मिळालेल्या पत्रात त्याने दुकान रिकामे केले नाही तर त्याच्यावर बॉम्बस्फोट केला जाईल, असे म्हटले आहे. हे पत्र पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नावाने पाठवण्यात आले आहे. हे प्रकरण अलवरमधील पोलीस स्टेशन हद्दीतील चिकणी गावचे आहे. याप्रकरणी सोहनलाल याने गुरुवारी (७ डिसेंबर २०२३) गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत त्याने म्हटले आहे की, 13 नोव्हेंबर रोजी त्यांना पोस्टाने पत्र आले होते, ज्यामध्ये त्यांना दुकान
लोणीजवळील ममदापूर गावात 7 डिसेंबर रोजी गोरक्षांवर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी 16 जणांवर गुन्हा दाखल केला. गोवंशाची कत्तल करताना पकडलेल्या आरोपींना पोलिसांनी बोलावल्यानंतर आरोपींनी स्थानिक हिंदूंवर हल्ला केला. आरोपींनी तलवारी आणि लोखंडी रॉडचा वापर करून हिंदू गोरक्षांवर हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केली. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मनोरंजनाला कोणत्याही भाषेचे बंधन आता उरले नाही आहे. म्हणजे विविध भाषिक कलाकार अन्य भाषेतील मनोरंजनसृष्टीत उत्तम काम करताना दिसत आहेत. नुकताच ज्येष्ट नाटककार विजय तेंडूलकर यांच्या 'पाहिजे जातीचे' या नाटकावर आधारित चित्रपट 'पाहिजे जातीचे' प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड दिग्दर्शक कब्बडी नरेंद्र बाबू यांनी केले होते. इतकेच नाही तर या चित्रपटाला संगीत बंगाली भाषिक संगीतकार अन्वेशा हिने दिले आहे. कन्नडा, बंगाली, हिंदी अशा विविध भाषांमध्ये तिने आपल्या संगीताची जादू दाखवली आहे. याच निमित्ताने अन्वेशा
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक जोड्या या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशीच एक लोकप्रिय नवरा-बायकोची जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. प्रिया आणि उमेश तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर ‘जर तरची गोष्ट’ हे नवं कोरं नाटक घेऊन आले आहेत. आजच्या तरुण पिढीसाठी हे खास नाटक असून या नाटकाचा शुभारंभ आज, शनिवार, दि. ५ ऑगस्टपासून होणार आहे. यानिमित्ताने प्रिया-उमेशसोबत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...
प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे शिक्षण आणि जातीय संस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘पाहिजे जातीचे’ या नाटकावर आधारित पाहिजे जातीचे हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड दिग्दर्शक कब्बडी नरेंद्र बाबू यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सोहळ्यदरम्यान विजय तेंडूलकरांच्या पाहिजे जातीचे या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग कन्नडमध्ये केल्याची माहिती दिग्दर्शक कब्बडी बाबू यांनी दिली. आणि तेव्हापासूनच या नाटकावर चित्रपट करावा हे डोक्य
Vijay Tad ) : जत तालुक्यातील भाजप नगरसेवक विजय ताड यांची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे. नगरसेवक ताड यांच्या वाहनावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून ही हत्या करण्यात आली आहे. विजय शिवराज ताड यांच्या वाहनावर सुरुवातीला गोळीबार झाला. त्यानंतर ते गाडीतून निसटून पळण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि डोक्यात दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. भाजप नगरसेवक ताड यांच्या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. इनोव्हा गाडीतून जात असताना हल्लेखोरांनी गाठले. या प्रक
नाभ्यार्थितो जलधरोपि जलं ददाति। संतः स्वयं परहितेषु कृताभियोगाः॥ कोणी मागितल्यावाचूनच मेघ जल-पाणी देतात, त्याचप्रमाणे संत स्वतःच परहितामध्ये तत्पर असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जतरा टाना भगत, ज्यांनी अहिंसक आंदोलनाद्वारे वनवासींच्या हितासाठी स्वातंत्र्य आंदोलनात इंग्रजांविरूद्ध रान उठवलं.
ओंकार भोजने पहिल्यांदाच निवेदकाच्या भूमिकेत
सावरकर संस्थेने केलेला सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध हे जातीयवाद वाद संपविण्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे. ज्या दिवशी समाजातील जातीभेद नष्ट होईल तो देशासाठी सर्वोत्तम दिवस असेल, असे प्रतिपादन सावरकर अभ्यासक आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी येथे केले.
माजी आमदार प्रमोद जठार यांनी विचारला जाब कॅबिनेट मंत्री नारायण राणेंना अटकेसाठी निघालेल्या रत्नागिरी पोलीसांकडे अटक वॉरंटच नाही. पोलीसांवर केवळ दबाव असल्याने अटकेचे नाटक सुरू असल्याची टीका माजी आमदार भाजप नेते प्रमोद जठार यांनी केले. तसेच जन आशीर्वाद यात्रेत कूरघोडी करण्याचा कितीही प्रयत्न राज्य सरकारने केला तरीही ही यात्रा पूर्ण होणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
नाशिक येथे दि. २६ ते २८ मार्च दरम्यान ९४ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ संपन्न होणार आहे. यासाठी नाशिक महानगरपालिका सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी सांगितले. आज संमेलनाच्या कार्यालयात आयडिया वस्तू विशारद विद्यालयाच्या विद्यार्थी यांनी आर्किटेक दिनेश जातेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या रचना आराखड्याचे दूरदृश्य माध्यमाद्वारे सादरीकरण दिले.
‘पानिपत’ प्रदर्शनानंतरही वादात...
नुकतीच घडलेली बनासकाठा जिल्ह्यातील दंतीवाडा तालुक्यातील घटना. या तालुक्यातील 12 गावांतील ठाकोर समाजाने निर्णय घेतला आहे की, अविवाहित तरुणींनी मोबाईल वापरू नये. जर त्यांच्याकडे मोबाईल आढळला तर त्यांच्या आईवडिलांना दोषी ठरवण्यात येईल.
नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारीचा जटील प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील किमान दिड लाख स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे सरकारने रिफायनरी प्रकल्प रद्द करून कोकणी तरूणांच्या पोटावर लाथ मारू नये, असे आवाहन आज सोमवारी भाजपचे माजी आमदार व प्रकल्प समर्थक प्रमोद जठार यांनी केले.
प्रकल्प समर्थक अद्यापही मागणीवर ठाम
पुस्तकांचं गाव, भिलार येथे गावची जत्रा असल्याने, दिनांक १३ ते १५ फेब्रुवारी, २०१९ या कालावधीत पुस्तकांचं गाव हा प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे,
जम्मू काश्मिरमध्ये सुरू असलेले दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन यशस्वी होत आहे. स्थानिक दहशतवाद्यांची माहिती लष्कराला पुरवत असल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्यात लष्कराला यश असल्याची माहिती लष्कर प्रमुख बीपीन रावत यांनी दिली. बुधवारी लष्कराच्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाचा कमांटर नवीन जाट याचा खात्मा करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रीनगर येथील श्री महाराज हरीसिंह रुग्णालयातून पसार झालेला पाकिस्तानातील दहशतवादी नावेद जाटचा बुधवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी खात्मा केला. नावेदने ‘रायझिंग कश्मीर’ या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या केली होती. त्यानंतर सीआरपीएफच्या कॅम्पवरही हल्ला केला होता
दूरदर्शनवरील एका लाइव्ह शो मध्ये सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या प्रा. रिता जतिंदर यांचे आकस्मिक निधन झाले.
विदूषकांच्या धम्माल विनोदी अदाकारीने उपस्थित लहानग्यांमध्ये हास्याचे रंग भरले. तर अन्य सादर झालेल्या नाटकांनीही लहान मुलांसह मोठ्यांनाही खळखळून हसायला लावल्याने, येथे भरलेल्या नाटक जत्रेत लहानग्यांसह उपस्थित रसिक चांगलेच रंगले होते.
मुघल राज्याची स्थापना होण्यापूर्वी बाबर काबूलचा प्रशासक होता. त्याचे वडील उमर शेख मिर्जा फरगणा प्रांताचे प्रशासक होते. उमर शेख मिर्जा हे तैमूरचे पाचवे तर आई चंगेज खानाच्या मंगोल वंशाची १४ वी वंशज होती.