Some Muslim women were seen they are so fond of Pakistan, then why do they live in India The Indian government needs to take action against these पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवू नये, म्हणून भारतातच भारतीयांशी भांडण-वाद करणार्या काही मुस्लीम महिला दिसल्या. कोण आहेत या? यांना पाकिस्तानचा इतका पुळका आहे, तर त्या भारतात का राहतात? या महिलांवर भारत सरकारने तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. पदरातले निखारे नव्हे, तर देशाला पोखरणार्या मानवीरूपातील वाळवी आहेत या बायका! असे हे लोक!
Read More
(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स
दमास्कस : सीरियातील बशर-अल-असद सरकारला देशातील बंडखोर गटांनी आव्हान दिले आहे. शनिवार, दि. ७ डिसेंबर रोजी दक्षिणेकडील दारा शहरावर त्यांनी ताबा मिळवला. मागील काही दिवसांमधील बंडखोरांनी कब्जा केलेले हे तिसरे शहर आहे. मध्य-पूर्वेतील देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे आता बशर-अल-असद यांच्यासाठी वाढता धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सीरियातील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल चिंतित भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांसाठी रात्री उशिरा एक सूचना जारी केली आहे. “पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांनी सीरियाला ( Syria ) जाणे पूर्णपणे टाळ
भटके-विमुक्त समाजाला कलंकित करणारा ‘गुन्हेगार जाती कायदा’ आजच्याच दिवशी म्हणजे दि. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने मागे घेतला. म्हणूनच आजचा दिवस हा ‘विमुक्त दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भटके-विमुक्त समाजासमोरील आव्हाने आणि भटके-विमुक्त विकास परिषदेचे कार्य यांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताच्या वित्तीय तूटीत तुलनेने घट झाली आहे. सरकारच्या अपेक्षित निकालाहून वित्तीय तूटीत मार्च २०२४ पर्यंत घट झाली. सरकारने १७.३५ ट्रिलियन रुपयांचे भाकीत केले होते त्यापेक्षा वित्तीय तूटीत घट झाल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.
जीएसटी प्रणाली २०१७ मध्ये लागू केल्यानंतर प्रथमच जीएसटी संकलनात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. प्रथमच सरकारने संग्रहणात केलेल्या जीएसटीत २.१० लाख कोटींपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ एप्रिल महिन्यातील असून मार्चमध्ये जीएसटी (Goods and Sales Tax) १.७८ लाख कोटी होता. इयर ऑन इयर बेसिसवर जीएसटीत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.घरगुती व्यवहारात झालेली वाढ आणि आयातीत केलेले व्यवहार यामुळे मुख्यतः ही वाढ झाली आहे.
पहिल्या शंभर दिवसांत मोदी सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेण्याचे ठरवले आहे. सत्तेत परतल्यावर 'मिशन १००' यामध्ये आता ई कॉमर्स क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये भारतातील ई कॉमर्स निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा योजना बद्ध प्रयत्न सरकारकडून करण्यात येणार आहे. वित्त मंत्रालय आरबीआय व इतर नियामक मंडळांच्या सहकार्याने पहिल्या १०० दिवसात इ कॉमर्स क्षेत्रातील उलाढाल वाढवण्यासाठी सरकारने काही विशेष योजना केल्या आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक अंशी सुगीचे दिवस आलेले असतानाच देशाची 'ब्रेन' संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निती आयोग सदस्य अरविंद विरमानी यांनी मोठे विधान केले आहे.क्रुड तेलाच्या चढे भाव, ' क्लायमेट चेंज ' सारख्या अस्थिरतेच्या परिस्थितीतही भारत ६.५ टक्के विकासदराने भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २४ मध्ये पुढे जाईल असे भाकीत विरमानी यांनी गुरुवारी केले आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली असून अनेकांना याकरिता ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून अनेक पदांकरिता जाहिरात काढण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरु झाली असून अंतिम तारीख १६ ऑगस्ट असणार आहे. तसेच, याकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.ippbonline.com या अधिकृत बेवसाईटवर करु शकता.
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेंने नोटांच्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. तसेच दोन हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरपूर्वी बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरबीआयच्या निर्णयामुळे दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. दरम्यान, २०१६ साली झालेल्या नोटाबंदीनंतर २ हजाराच्या नोटा चलनात आल्या होत्या.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ने जाहीर केले आहे की ते लहान वयातच मुलांना कर साक्षरतेबद्दल शिकवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची नवीन पद्धत अवलंबत आहे.
रशिया कडून भारताला स्वस्त दरात खनिज तेल विकत घेण्याचा प्रस्ताव देण्यात आली आहे अशी माहिती समोर येत आहे. या व्यवहारासाठी भारतीय चलन रुपया आणि रशियाचे चलन रुबल यांच्यातील विनिमयाचा दर ठरवण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत
भारत सरकारने ह्युंदाई काश्मीरच्या ट्विट प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भारतातील कोरियन राजदूताला बोलवून घेऊन या प्रकरणाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट केली
राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी महावीर जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
ग्रामविकास, शिक्षण क्षेत्रातील कार्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर
इराणवर नोव्हेंबरमध्ये लागू होणाऱ्या निर्बंधांमुळेच इंधनदरवाढीची भीती असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.
विमानांचा युद्धात वापर झाला, त्याला शंभर वर्षे उलटून गेली आहेत. ‘मिग’ आणि ‘सुखोई’च्या पाठोपाठ भारतीय हवाई दलात आता ‘राफेल झुंजी’ विमान येणार आहे. नुकताच ८ ऑक्टोबरला वायुसेना दिवस पार पडला आहे. त्यानिमित्ताने...
युपीए सरकारने यापूर्वी केलेल्या करारांपेक्षा मोदी सरकारचा राफेल करार उपयुक्त असल्याचे वक्तव्य भारतीय वायुसेनेचे उप-प्रमुख एअर मार्शल रघुनाथ नंबियार यांनी केले.