भारतीय संगीत, वाद्य, तालशास्त्र आणि भारतीय पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देणार्या स्वोजस बिलुरकर यांच्याविषयी...
Read More
राशिदभाई हे रामपूर सहसवान घराण्याचे असून, इनायत हुसेन खाँ साहेब यांचे ते पणतू होते. फार कष्टाने, मेहनतीने आणि रियाजाने राशिद भाईंनी त्यांना मिळालेली विद्या आणि ज्ञान टिकवले आणि त्यांच्या गायकीतून अनेक श्रोत्यांना भारतीय राग संगीतातला आत्मिक आनंद प्रदान केला. (sportify app) वरती दहा लाखांहून अधिक वेळा प्रत्येक महिन्यात राशिद भाईंना ऐकले जाते, म्हणून मला असे वाटते की, ते कालच्या प्राचीन संगीतापासून ते आजचे प्रायोगिक भारतीय संगीत लीलया हाताळणारे, एक सामर्थ्यशाली कलाकार होते.
योगभाषेत मानवांना ‘क्षिप्त’ असे म्हटले आहे. सर्वांत खालची ज्ञानावस्था म्हणजे मूढ अवस्था होय. नंतरची ‘क्षिप्त’ म्हणजे मर्यादित शक्तीची. त्यानंतर साधकांची अवस्था म्हणजे ‘विक्षिप्त’ अवस्था होय. म्हणूनच आमच्यासारखा जो वागत नाही, त्याला आम्ही ‘विक्षिप्तात’ काढीत असतो.
घराण्यात कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसताना संगीत क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणार्या नाशिकच्या प्रसाद गोखले यांच्याविषयी...
फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात, जिथेजिथे गाणे आहे तिथे तिथे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव आहे.
भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात रविवार सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या.
विमाने आणि विमानतळांवर भारतीय संगीत वाजविण्यात यावे, अशी मागणी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून करण्यात आली होती. त्या मागणीस केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अलीकडच्या काळात गझल समृद्ध केली कविवर्य सुरेश भट यांनी