‘अधारणीय शारीरिक वेग’ या लेखमालेच्या श्रृंखलेतील पुढील वेग हा उद्गार आहे. उद्गार याचा अर्थ ढेकर. ढेकर जेव्हा येते, तेव्हा ते थांबवू नये. आजच्या लेखातून ढेकर या संवेदनेबद्दल अधिक जाणून घेऊया.
Read More
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने सोमवारी सांगितले की, “महानगरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकासाठी सुमारे ७५ टक्के उत्खनन काम पूर्ण झाले आहे.”
Inconceivable physical speed शारीरिक संवेदना, वेग यांचे जेव्हा प्रकटीकरण होते, तेव्हा ते वेग शरीरातून बाहेर उत्सर्जित होणे गरजेचे असते. मागील पाच लेखांमधून विविध अधारणीय शारीरिक वेगांबद्दल आपण वाचले. या श्रृंखलेतील पुढील वेग म्हणजे छर्दि. याला बोली भाषेत उलटी असे म्हणतात. आज उलटी ही संवेदना उत्पन्न होण्याची कारणे व तो वेग रोखला, थांबविला, तर होणारे अपाय यांबद्दल विस्तर जाणून घेऊया...
आज जगाचा वेग झपाट्याने वाढतो आहे, त्याबरोबरच माणसाचा श्वासदेखील कोंडला जातो आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे कामाचे तास वाढले, आकांक्षापूर्तीचा अट्टहासही वाढला. या सगळ्यात माणसाचे समाधान सहज हरवलेले दिसून येते. जगभरातल्या लाखो तरुणांना ( Youth ) ही समस्या समजतच नाही. ‘जास्त काम म्हणजे, जास्त यश’ हे एक सूत्र, सातत्याने मानवी मनावर बिंबवले गेले. त्यामुळे सतत यशस्वी होण्याचे व्यसन लागलेल्या उद्योगपती आणि व्यावसायिकांच्या मनात थांबण्याचा विचारच येत नाही. या सगळ्यात प्रत्यक्ष काम करणार्या तरुणांवर काय परिणाम हो
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एनएचएसआरसीएलच्या माध्यमातून रेल्वे अहोरात्र काम करत आहे. नुकताच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील NH-48 वर २१० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
हे नवे वर्ष रेल्वे प्रवाशांना जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे. केंद्र सरकारने याआधीच देशभरातील रेल्वे प्रवाशांकरता, कमी आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासात आसन व्यवस्था ( chair car) असलेल्या वंदे भारत रेल्वे गाड्यांमधून जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव घेण्याची सुविधा यशस्वीरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांद्वारे शयनयान (स्लीपर) आरामदायी सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे.
काही दिवसांपूर्वी नौदलाच्या स्पीड बोटीने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटादरम्यान प्रवासी ‘नीलकमल’ बोटीला धडक ( Boat Accident ) दिल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघातात प्रवासी वाहतुकीच्या बोटीला जलसमाधी मिळाली आणि या बोटीतील दहा प्रवासी आणि तीन नौदल कर्मचारी अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोष होता तो नौदलाच्या स्पीड बोटीचा. त्यानिमित्ताने या अपघातामागचे कारण आणि असे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई बंदरापासून काही अंतरावर गेट वे ऑफ इंडिया येथे एलिफन्टाला जाणारी प्रवासी फेरी बोट एका स्पीड बोटने दिलेल्या धडकेमुळे ( Boat Accident ) उलटली...आत्ता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीतील ८५ प्रवाशांपैकी ७५ जणांना वाचविण्यास यश आले आहे. आत्तापर्यन्त १२ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय तर हा आकडा आणखी वाढू शकतो, अनेक जण बेपत्ता असल्याचीही शंका आहे....खरंतर एक मृत्यूही याघटनेतील मोठी जीवितहानी आहे. मात्र याघटनेने मुंबई बंदरात यापूर्वी जयंती, तुकाराम आणि रामदास बोटींना झालेल्या दुर्दैवी अपघातांच्या कटू आ
राजस्थानमध्ये देशातील पहिला ट्रेन ट्रायल ट्रॅक जवळपास तयार झाला आहे. भारतीय रेल्वे सातत्याने आपल्या कार्यप्रणाली आणि सुविधांना अद्यावत करत आहे. रेल्वे पायाभूत सुविधा वाढवत असताना सर्व सुविधांनी युक्त रोलिंग स्टॉक निर्मितीमध्येही भारत जागतिक स्पर्धेत उतरला आहे. अशावेळी अद्ययावत रोलिंग रोलिंग स्टॉकची चाचणी घेण्याची सुविधा विकसित करण्यासाठी राजस्थानमध्ये एक समर्पित रेल्वे चाचणी ट्रॅक बांधला जात आहे. हा ट्रॅक डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल.
भारतातील मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत ६६ हजार ३२६ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण किंमत १ लाख आठ हजार कोटी रुपये इतकी असल्याने प्रकल्पाने सप्टेंबर महिन्यापर्यंत ६१. ४० टक्के इतकी आर्थिक प्रगती साध्य केली आहे. प्रकल्पाच्या एकूण किंमतीमध्ये जमीन अधिग्रहण, बांधकाम आणि रुळांच्या कामांसह इतर खर्चाचा समावेश आहे.
भारतातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. ही हायस्पीड ट्रेन मुंबई या देशाच्या आर्थिक केंद्राला गुजरात राज्यातील अहमदाबादशी जोडण्यात आली आहे. भविष्यात बुलेट ट्रेनचे जाळे अधिक विस्तारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. याच पार्श्वभूमीवर आता या बुलेट ट्रेन स्थानकांच्या परिसरात उत्तम कनेक्टिव्हीटी आणि इतर सेवांशी जोडणी देत स्मार्ट करण्यात येतील. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 'स्मार्ट प्रकल्पां'तर्गत ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट उभारण्यासाठीची योजना जाहीर केली.
महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (एडीआयटी) खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शंभर ओपन फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे, बोईसर आणि विरार बुलेट ट्रेन स्थानकांवर प्रगतीपथावर, नदीवरील पूल आणि डोंगरावरील बोगद्यांची तयारी सुरू असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
भारतातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील शेकडो तरुण तांत्रिक प्रशिक्षण घेऊन रोजगारक्षम झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. महाराष्ट्रातील १३२ प्रकल्पबाधित तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे तरुण आज प्रकल्प स्थळांवर कार्यरत आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घाट क्षेत्रामध्ये वेग मर्यादा वेगळी असून, उर्वरित मार्गावर वेगळी वेग मर्यादा असणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामध्ये कार, बस आणि अवजड वाहनांची संख्या मोठी आहे.
लांब अंतरावरील प्रवासासाठी वेळेची बचत करणाऱ्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, अहमदाबाद-दिल्ली बुलेट ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.
उन्हाळ्यात संपूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये तापमानात सतत वाढ होत आहे. तसेच या प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
कॅप्टन स्पीडी 1872 साली भारतात लखनौ जवळच्या सीतापूर गावी पोलीस सुपरिटेंडेंट म्हणून आला. त्याच्याबरोबर राजपुत्र आलेमायू देखील काही काळ भारतात राहिला होता. पुढे तो इंग्लंडला परतला आणि वयाच्या 19व्या वर्षी ‘प्लूरसी’ने मरण पावला. त्याचा देह दहन करून अस्थि विंडसर कॅसलमध्ये दफन करण्यात आल्या.
कंगाल झालेल्या पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठला असून इंधनाच्या किमतींचा भडका उडाल्याने देशभरात असंतोष वाढत असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधनाचे दर तब्बल १२ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल २२.२० रुपयांनी वाढून २७२ रुपये प्रतिलीटर इतके महाग झाले आहे.‘हायस्पीड डिझेल’च्या किमतीत १७.२० रुपयांनी वाढ केल्याने त्याची किंमत २८० रुपये प्रतिलीटर झाली आहे.
राजुरा विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावर बुधवारी दि. १० ऑगस्ट रोजी पाहटे एका सब अडल्ट वाघाचा मृत देह आढळून आला. पहाटेच्या सुमारास या वाघाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. बल्लारशाह-काझीपेठ सेक्शनवरील राजुरा-कन्हाळगाव दरम्यानच्या रूळाजवळ सुमारे दोन वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला. ही धडक इतकी भीषण होती की वाघाचे शरीर अर्धवट उरले. डोके आणि पाय नाहीसे झाले होते.
भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्ग-३ साठी आठ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन अखेर चाचण्यांसाठी सुसज्ज करण्यात आली आहे. बॅटरी-ऑपरेटेड रेल्वे-कम-रोड शंटरने ही पहिली 8-डब्याची प्रोटोटाइप ट्रेन यशस्वीरित्या सारीपुत नगर येथे तयार केली आहे. आता या ट्रेनची सारीपूत नगर ते मरोळ मरोशी अशी चाचणी येत्या दि. १५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
देशात नुकतेच ५ जी तंत्रज्ञानाचे लिलाव पार पडले. या लीलावांमध्ये दुसरी क्रमांकाची बोली लावणाऱ्या एअरटेल कंपनी आपली ५ जी सेवा येत्या १५ ऑगस्टपासून लाँच करणार आहे. त्यासाठी नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्यांशी एअरटेलने करार देखील केले आहेत
मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने पत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. तसेच तातडीने पदभार स्वीकारावा असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मेट्रो ३ च्या प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून फडणवीस-शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
प्रकाशाला गती असते. गतीमुळेच प्रकाश दिसतो. गती जर कुंठीत झाली, तर शून्यावस्था म्हणजे अप्रकाशावस्था उत्पन्न होत असते. गती सव्य वा अपसव्य नसली की, अंध:कार म्हणजे काळेपणा उत्पन्न होणारच!
सोशल मीडियाला केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर जबाबदार बनवण्यासाठी वेगाने काम सुरू आहे, असे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, अहमदाबाद येथे माध्यमांशी ते बोलत होते. भारत सरकारच्या ‘टेक-डाउन’ नोटिसांविरोधात ट्विटरने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतल्याच्या बाबीबद्दल त्यांची टिप्पणी आली आहे.
एक्सायटल ही देशातील सगळ्यात जलद फायबर ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा देणारी कंपनी आहे. दिल्ली, हैद्राबाद, बँगलोर, अशा शहरांना यशस्वी सेवा पुरवल्या नंतर एक्सायटलने मुंबईमधे सेवा सुरू केली आहे. एक्सायटलने नुकतेच मुंबईकरांसाठी कमी दरात अनलिमिटेड हायस्पीड इंटरनेट प्लॅन लॉन्च केले आहेत. एक्सायटलने मुंबई मधे नवीन ४०० एम बी पी एस अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेट प्लॅन लॉन्च करणार आहे.
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत प्रयत्नशील असते. पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करून कमी किंमतीत जास्त फायदे देण्यासाठी पुन्हा सज्ज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित केले
आपल्या क्षमता जगाला दाखवून द्यायची चीनची नेहमीची खुमखुमी. त्यामुळे अर्थकारणाचा कोणताही विचार न करता चीनने ‘हायस्पीड’ रेल्वे प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. मात्र, आता त्यामुळे कर्जाचा वाढणारा विळखा हा चीनसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.
आठवडाभरात १२०० ते २७००च्या दरम्यान रुग्णसंख्या; रुग्णदुपटीचा कालावधीही ५० दिवसाच्या आत
अनेक दिवसांपासून ५ जी ची प्रतीक्षा होत आहे. देशात अनेक ५ जी स्मार्टफोन विकले जात आहेत. पण ५ जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही. असं असलं तरी ५ जी इंटरनेट स्पीड २०२१ या वर्षामध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच ५ जी नेटवर्कचे स्पेक्ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे.
कांजुरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेवरून वातावरण तापलेले असताना त्याचे पडसाद ठाणे महापालिकेच्या महासभेत उमटलेले दिसून आले. कारण बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने गुंडाळला आहे.
प्रत्येकाची तणावजन्यता ही ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वावर व झुंजण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. काहींना आयुष्यातील कठीण गोष्टी ‘स्पीडब्रेकर’सारख्या वाटतात. त्यावरुन पार करुन गेलं की रस्ता कसा सुकर होतो.
मुंबईतील बेशिस्त वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी वाहतूकविभागाने स्पीड-कॅमेरे लावण्याचा प्रयोग केला होता.