“ओ भाई, इंडिया कसा जिंकला, तर त्यांच्या एका एका खेळाडूसोबत दोन दोन पंडित होते. एकूण २२ पंडित होते. त्यांनी जादूटोणा केला. बताओ तभी तो जादूटोणा करून ‘इंडिया’ जिंकला. पंडितांना घेऊन पाकिस्तानमध्ये आले असते, तर त्यांचे बिंग फुटले असते. म्हणून तर इंडियाच्या क्रिकेटर्सनी पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला.” समाजमाध्यमांवर सध्या व्हायरल झालेला पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींचा हा व्हिडिओ पाहून भयंकर करमणूक झाली. १९४७ साली भारतापासून फुटून पाकिस्तानने काय मिळवले? तर २०२५ साली हे असे अगाध अज्ञान वाटणारी पाकिस्तानची जाहिल प
Read More