(Kunal Kamra) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याच्याविरुद्ध केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. शोदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
Read More
(Kunal Kamra) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शोदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याच प्रकरणी शनिवारी ५ एप्रिल रोजी त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याच्याविरुद्ध केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्याच्या याचिकेवर मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी तातडीची सुनावणी होणार आहे. मात्र, अंतरिम संरक्षणासाठी कामरा याने संबंधित
प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ह्या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
Kunal Kamra स्टँडअप कॉमेडियन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ती गरळ ओकत आहेत. मागे काही दिवसाआंधी रणवीर अलाहाबादियाने खालच्या पातळीचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कमराने सध्याच्या राज्य सरकारवर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर एका कवितेच्या माध्यमातून विडंबन पद्धतीचा वापर चांगलंच टोकलं आहे. यामुळेछ आता कुणाल कामरा हा चांगलाच गोत्यात आला आहे.
काल दिवसभर स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर आपण सगळ्यांनीच ऐकले. हे गाणे व्हायरल झाल्यावर अपेक्षित ती जळजळीत प्रतिक्रियाही शिवसेनेकडून आलीच. पण, त्यानंतर महाराष्ट्रात कशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते, इथे कशी हिटलरशाही आहे, कलाकारांना, त्यांच्या विनोदी कलेला कशी किंमत नाही वगैरे प्रतिक्रिया ठाकरे गटासह विरोधकांच्या तोंडून बाहेर पडल्या. आता असेच एखादे टीकात्मक गाणे उद्धव ठाकरेंवर कॉमेडीच्या नावाखाली क
(Anjali Damania) स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यातच मुंबईतील खार येथील कुणालच्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत आपले परखड मत व्यक्त केले आहे.
ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स या चि
रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त प्रकरणानंतर पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील निर्बंधांचा आणि स्वयंनियमनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तसेच अश्लीलतेचे नेमके निकष कोणते? अशा प्रकारांना कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीतून कसा आळा घालता येईल? आणि समाज म्हणून आपली नेमकी जबाबदारी काय? यांसारख्या मुद्द्यांचा प्रकर्षाने ऊहापोह करणारा हा लेख...
(Pranit More Assault Case) स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याला सोलापूरात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सोलापूरात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहाडियावर विनोद केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटाने कार्यक्रम संपल्यावर त्याच्यावर हल्ला करत मारहाण केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरेच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्टद्वारे देण्यात आली होती. अशातच आता याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
उद्या दि. २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ‘नियोजित राष्ट्राध्यक्ष’ डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) हे अधिकृतपणे ‘व्हाईट हाऊस’मध्ये शपथबद्ध होतील. पण, ट्रम्प यांच्यासाठी हा आगामी चार वर्षांचा काळ सर्वार्थाने खडतर ठरणार आहे. अमेरिकेची ढासळती अर्थव्यवस्था, शिगेला पोहोचलेली बेरोजगारी, वाढती घुसखोरी, जागतिक युद्धे आणि हवामान बदलाचे व्यापक परिणाम रोखण्याचे मोठे आव्हान ट्रम्प प्रशासनाची अगदी पहिल्या दिवसापासूनच परीक्षा पाहणारे असेल. तेव्हा, निवडणुकीत आश्वासित केल्याप्रमाणे अमेरिकेला सर्वार्थाने ‘ग्रेट’ बनवण्याची स्वप्न
अभिनेता अक्षय कुमार याने आजवर विनोदी, प्रेमपट, अॅक्शन, हॉरर-कॉमेडी अशा विविध विषयांवर आधारित चित्रपटांत कामं केली आहेत. अलीकडेच सिंघम अगेन, 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'सरफिरा, 'खेल खेल में' अशा चित्रपटांत तो झळकला होता. याशिवाय, मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिवर्समधील स्त्री २ चित्रपटात तो विशेष भूमिकेत झळकल्यामुळे त्याचा कॅमिओ प्रेक्षकांना विशेष भावला होता. स्त्री ३ मध्ये अक्षय कुमार दिसणार का अशा चर्चा सुरु झाल्या असताना दिग्दर्शक दिनेश विजान यांनी अक्षय कुमारचा उल्लेख हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा 'थानोस' असा
नव्या वर्षात विविध विषयांवर आधारित मराठी, हिंदी, तामिळ, कन्नड भाषांमधील चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. 2025 साली काही नवे चित्रपट, तर काही चित्रपटांचे ‘सीक्वेल्स’ भेटीला येणार आहेत. या वर्षात नवे कोणते चित्रपट येणार, याकडे लक्ष वेधण्यापूर्वी जरा भूतकाळात डोकावूया. 2024 हे वर्ष खर्या अर्थाने ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटांनी गाजवले. ‘स्त्री 2’, ‘मुंज्या’ या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावरच घेतले. ‘मॅडॉक फिल्म्स’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक आणि ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपट अधिक आ
हिंदी चित्रपटसृष्टीतील खिलाडी अक्षय कुमार गेले अनेक वर्ष त्याच्या विविधांगी अभिनयाचे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अक्षयने प्रेक्षकांना कधी हसवलं आहे तर कधी रडवलं आहे. तर ‘भूल भूलैय्या’ सारख्या हॉरर कॉमेडी चित्रपटातून अक्षयने प्रेक्षकांना हसवले आणि घाबरवले देखील. आता पुन्हा एकदा अक्षय प्रेक्षकांना घाबरवण्यास सज्ज झाला असून दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या आगामी 'भूत बंगला' चित्रपटात दिसणार आहे.
कॉमेडियन सुनील पाल यांनी आपल्या विनोदी अभिनय शैलीने सगळ्यांनाच खळखळून हसवले होते. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी कामं केली आहेत. मात्र, सध्या सुनील पाल त्यांच्या कामामुळे नव्हे तर वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. सुनील पाल यांच्या पत्नीने त्यांच्या बेपत्ता होण्याची ३ डिसेंबर २०२४ रोजी तक्रार केली होती. मात्र आता या घटनेसंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. बेपत्ता झालेले सुनील पाल २४ तासांमध्ये सापडले असून त्यांचे पोलिसांशी बोलणे झाल्याची माहिती देखील पाल यांच्या पत्नीने दिली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज (२६ ऑक्टोबर) जयंती. मराठी असो किंवा हिंदी अनेक सुपरहिट चित्रपट लक्ष्मीकांत यांनी दिले. आज जरी ते जगात नसले तरीही त्यांचा चाहता वर्ग आजही त्यांची आठवण काढल्याशिवाय राहात नाही. आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसवले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
सध्या चित्रपट असो किंवा वेबसीरीज भयपट आणि हॉरर कॉमेडी कलाकृतींना प्रेक्षक विशेष पसंती देताना दिसत आहेत. अशातच आता 'पौर्णिमेचा फेरा’ ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत 'पौर्णिमेचा फेरा' ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर ही वेबसिरीज झळकली आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याचा आज २३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. आणि त्याचे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना विशेष सरप्राईज दिलं आहे. प्रभास लवकरच 'द राजा साब' या चित्रपटातून हटके भूमिकेत भेटीला येणार असून आज त्याने दमदार पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २ या हॉर-कॉमेडी चित्रपटाची जादू प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतरही कायम आहे. दररोज बॉक्स ऑफिसवर स्त्री २ चित्रपट नवे इतिहास रचताना दिसत आहे. स्त्री २ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून चित्रपटाने जगभरातही भरपूर कमाई केली आहे. 'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ४३ दिवस झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर कमाईची गाडी थांबतच नाही आहे. विशेष म्हणजे स्त्री २ हा चित्रपट केवळ या वर्षातीलच सर्वात मोठा हिट ठरला नसून हिंदी चित्रपट
‘समाजाचे आपण देणे लागतो’ या भूमिकेतून जगणाऱ्या रत्नांचा ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ देऊन सन्मान करण्यासाठी अद्वैत थिएटर या नाट्यसंस्थेचे निर्माते राहुल भंडारे ह्यांनी ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. अद्वैत थिएटर संस्था १८ वर्षे रंगभूमीवर सक्रीय कार्यरत असून आजवर दर्जेदार २६ नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. अद्वैत थिएटर संस्थेकडून समाजातील प्रतिष्ठित आणि विविध क्षेत्रात प्रगती करत असताना सोबत सामाजिक बांधिलकी जपत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्याचे आयोजले
हिंदी बिग बॉसचा विजेता मुनव्वर फारुकी याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी तो दिल्लीत गेला असता त्याला ही धमकी देण्यात आली असून तो तातडीने मुंबईला रवाना झाला आहे, दरम्यान, शनिवारी दिल्लीतल्या इनडोअर स्टेडियम आणि सूर्या हॉटेल या ठिकाणी ही घटना घडली.
हिंदी बिग बॉस १८ चा विजेता आणि कथित स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने कोकणी माणसांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. मुनव्वरने कोकणी माणसाविषयी अपशब्द वापरले असून सामान्य माणसांसह राजकीय नेत्यांनी देखी त्याची चांगलीच कानउघाडणी केली आहे. यात भाजप पक्षाच्या नेत्यांनी तर त्याला थेट पाकिस्तानमध्ये पाठवण्याची धमकी दिली होती. सर्व स्तरांतून विरोधी आणि टीका झाल्यानंतर आता मुनव्वरने कोकणवासियांची व्हिडिओच्या माध्यमातून जाहिर माफी मागितली आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वरने गेल्या आठवड्यात एक शो केला होता. त्यामध्
हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते राजपाल यादव मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांची कोट्यवधींची मालमत्ता बँकेने जप्त केल्याचे सांगितले जात आहे. राजपाल यादव अता पता लापता हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि त्या चित्रपटाची निर्मिती पत्नी राधा यादव यांनी केली होती.
मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते आमि विनोदवीर विजय कदम यांचे आज दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. गेले काही दिवस ते कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत होते. पण अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली असून त्यांनी जगाचा निरोप घेतला. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज ओशिवरा स्मशानभूमी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा गंधार असं कुटुंब आहे.
मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा 'मुंज्या' हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी पार करत नवा इतिहास देखील रचला. यानंतर त्यांचा 'काकुडा' हा चित्रपट आहा जिओ सिनेमा या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला असून या हॉरर-कॉमेडी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान, सोनाक्षीने पहिल्यांदाच आदित्य यांच्यासोबत काम केले असून मराठी दिग्दर्शकासोबत काम करण्याचं महत्वाचं कारण तिने सांगितलं आहे.
‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांनी ‘अल्याड पल्याड’ वर भरभरून प्रेम केले. याच प्रेमामुळे निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर व दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. आजच या चित्रपटाचे पोस्टर सोशल माध्यमावर पोस्ट करत 'अल्याड पल्याड’ चा सिक्वेल अर्थात 'अल्याड पल्याड २’ ची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेचा अल्याड पल्याड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याशिवाय सध्या हिंदी सिनेसृष्टीत तो आपलं प्रस्थ निर्माण करत आहे. पण त्याच्या या कार्यक्रमावार हिंदी आणि मराठीतले प्रेक्षक बरेच नाराज असल्याचं चित्र आहे.पण हे सगळं प्रेक्षकांचं प्रेम असल्याचं म्हणत गौरवने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलर्सना गोड शब्दांत उत्तर दिलं आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा हिंदी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींच्या पुढे यशस्वी कमाई केली आहे. हिंदीतील पहिलाच हॉरर-कॉमेडी सुपरहिट झाल्यानंतर आदित्य सरपोतदार आणखी एक हॉरर-कॉमेडी चित्रपट भेटीला घेऊन येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा आदित्य आणि रितेश देशमुख यांची जोडी जमणार असे म्हटले जात होते आता त्यांच्या या आगामी चित्रपटावर आदित्य सरपोतदार यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना शिक्कामोर्तब केला आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा हिंदी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींच्या पुढे यशस्वी कमाई केली आहे. मुंज्या चित्रपटातील चेटुकवाडीबद्दल आदित्य सरपोतदार यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित झाला. कोकणातील जुन्या परंपरेवर आधारित या चित्रपटाचे कथानक असून हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई केली असून २० कोटींचा टप्पा पार केला आहे.
हिंदीसह अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायात आपली नवी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. बऱ्याच मराठी कलाकारांचे स्वत:चे कपड्यांचे, कॉसमेटिक्सचे ब्रॅन्ड आहेत किंवा मग हॉटेल व्यवसायात येत आपली अनोखी ओळख निर्माण करत आहेत. कॉमेडी क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने देखील काही दिवसांपुर्वी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘द बिग फिश एन्ड कंपनी’ हे हॉटेल खवय़्यांसाठी सुरु केले. पण मुळात स्वत: श्रेया (Shreya Bugade) किती चांगला स्वयंपाक करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येऊच शक
येत्या ८ ऑगस्टला दादा कोंडके यांची ९१ वी जयंती आहे. याच निमित्ताने दादांच्या गाजलेल्या चित्रपटांची मेजवानी झी टॉकीजने प्रेक्षकांसाठी आणली आहे. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या दादांच्या चित्रपटांनी तर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाच, पण त्यांच्या गाण्यांनी देखील सत्तरचा काळ गाजवला. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक दादांच्या चित्रपटांशी जोडला गेला. आजच्या तरूणाईलाही दादांच्या चित्रपटातील इरसाल विनोद हवाहवासा वाटतो.
मराठी चित्रपटांचे कथानक कायमच प्रेक्षकांना कसे बाधून ठेवता येईल याचा विचार करत बांधले जाते. प्रेमपट किंवा ऐतिहासक पट जितके प्रेक्षकांच्या मनाला भावतात तितकाच भयपट प्रेक्षकांची पसंती मिळवतोच. असाच एक धमाल विनोदी भयपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुस्साट या नव्या विनोदी भयपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अव्वल विनोदी कलाकार सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब एकत्रित येत प्रेक्षकांना हसवणार आहेत.
विनोदी कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारा विनोदी कलाकार नवीन प्रभाकर एका नव्या व्यासपीठावरुन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल कॉमेडियन आणि ब्लॉगर यश राठी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उत्तराखंडच्या देहराडूनमधील शीला फार्म, नंदा चौकी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यानच त्यांनी कॉमेडीच्या नावाखाली प्रभू रामाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. “जेव्हा येशूने पहिल्यांदा पाण्यावर चालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बुडाला. त्याच्या मित्राने त्याला बाहेर काढले आणि मित्र म्हणाला, येवढा अतिआत्मविश्वास तुला धड चालता येत नाही किमा
झी मराठी वाहिनीवर तब्बल १४ भाग प्रदर्शित झालेला कार्यक्रम म्हणजे फु बाई फू. झी मराठी वाहिनी सतत आपल्या प्रेक्षकांच मनोरंजन वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे करत आली आहे. आता ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झी मराठी पुन्हा एकदा फु बाई फू हा कार्यक्रम घेऊन येत आहे. या कार्यक्रमामध्ये कॉमेडीचे कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी अनेक कलाकार दिसणार आहेत.
सध्या सगळीकडेच स्टॅन्डअप कॉमेडीयन्सची प्रचंड हवा आहे. देशातील तरुणाईला भावणाऱ्या, त्यांच्या विषयांवरचे विनोद खूपच लोकप्रिय होतात. पण याच लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन स्वतःचा अजेंडा पुढे आणण्यासाठी दुसऱ्यांच्या धर्मांची, त्यांच्या पवित्र प्रतीकांची येथेच्छ खिल्ली उडववणे कधीही वाईटच आणि त्याच्या या प्रयत्नांना लोकांनीच हाणून पाडले हा योग दुर्मिळच
अयोध्येच्या रामजन्मभूमीवरील राममंदिराचे ४० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झाले आहे. राममंदिराचे तसेच या मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मंदिराच्या पायाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. या नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिरात भाविकांना श्रीरामाच्या दर्शनाची सुविधा डिसेंबर २०२३ पासून उपलब्ध होईल. २०२४ च्या आधी अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
गेले काही दिवस प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृती संदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यांचे सर्व चाहते, त्यांना बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत
प्रसिद्ध विनोदी अभिनेता आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याचे सर्व चाहते, त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत.
मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता ज्याने आपल्या विनोदबुद्धीने, ओघवत्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खूप हसवले आहे अशा राजु श्रीवास्तवच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला आहे. त्यामुळे त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देशातून नामशेष होऊन सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारतच्या जंगलात पुन्हा चित्ता दिसणार आहे. भारतात 'आफ्रिकन चित्ता' आणण्यासाठी या वर्षी जून महिन्यात भारत आणि नामिबिया यांनी सामंजस्य करार केला. त्या अनुषंगाने हे चित्ते भारताच्या ७५व्या स्वंतंत्र्य दिनानिमित्त दि. १५ ऑगस्टच्या आधी मध्यप्रदेशच्या पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येणार आहेत.
ओंकार भोजने पहिल्यांदाच निवेदकाच्या भूमिकेत
टेन्शन फ्री करणारे भन्नाट नाटक
'मराठी माणसाला कमी लेखायचं नाही!'
अशोक मामांचा ' हा ' गुण तुम्हाला माहित आहे का?
वीर दासचा आज दि. १५ रोजी होणारा कार्यक्रम रद्द झाला आहे. परदेशी दौर्यांवर आपल्या शोद्वारे भारतविरोधी प्रचारासाठी वीर दास कुप्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये कार्यक्रमासाठी जागा मिळणे वीर दास साठी कठीण झाले आहे. वादग्रस्त 'स्टेज कॉमेडियन'च्या विरोधात गुजरातच्या लोकांची जागोजागी निदर्शने सुरू आहेत.
भिजात विनोदी साहित्याच्या प्रवाहात आजचे आघाडीचे लेखक म्हणून डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी ओळखले जातात. ‘गिरकी’, ‘उसंतवाणी’, ‘थट्टा मस्करी’ या त्यांच्या विनोदी साहित्यकृतीनी चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे प्रभृतींची उणीव बर्याच अंशी भरून काढली आहे.
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथे पार पडला. जागतिक स्तरावर सर्वोच्च मल्या जाणर्या या ९४व्या ऑस्कर पुरस्कारसोहळ्याच्या आनंदाच्या क्षणी एक अप्रिय घटना घडली