परळच्या पोस्टगल्ली परिसरातील हिंदू तरुणांवर भ्याड हल्ला करणाऱ्या कट्टरपंथींविरोधात राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) बुधवारी चांगलेच आक्रमक झाले. हिंदूंवर हल्ले कराल, तर याद राखा, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास कुचराई करणाऱ्या भोईवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले.
Read More
भिवंडी तालुक्यातील कारीवली गाव येथील मित्तल इंटरप्राइजेस या कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तब्बल १२ हजार जिलेटीन कांड्या आणि ३ हजार ८ इलेक्ट्रीक डिटोनेटर्सच्या स्फोटकाचा साठा सोमवारी रात्री जप्त केला.