शिक्षण पूर्ण झालेल्या अगदी पहिल्या टप्प्यात म्हणजेच पदवी-पदव्युत्तर असणार्या नव्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळी इच्छा-आकांक्षा असते. मोठी स्वप्ने असतात. त्यांच्यामध्ये नवे व मोठे काही करण्याचा आत्मविश्वास असतो. मात्र, त्याचवेळी त्यांना मोठ्या स्पर्धेसह आव्हानांना तोंड द्यावे लागते. स्पर्धेत केवळ टिकाव धरणेच पुरेसे नसते, तर स्पर्धेमध्ये इतर अनेकांना मात देत आपले अव्वलपण सिद्ध करावे लागते. हे करणे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पलीकडचे असते. अशावेळी संबंधित विद्यार्थ्यांची इच्छा व प्रयत्नांना त्यांचे पालक, मार्गदर्शक
Read More