( PM Narendra Modi appeal to investors from the Waves platform ) भारताच्या प्रत्येक गल्लीत एक कथा दडलेली आहे. इथल्या पर्वतांमध्ये संगीत आहे, इथल्या नद्या कायम गुणगुणत असतात. भारताकडे सांस्कृतिक खजिना आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती, एकता आणि अखंडतेचा मिलाफ आमच्या परंपरेत आहे. आमच्याकडे जगाला देण्यासाठी हर तर्हेचा कॉन्टेन्ट (आशय) आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे, 'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड' हे स्वप्न साकार करण्याची", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वेव्हज'च्या व्यासपीठावरून जगभरातील गुंतवणू
Read More
मुंबई : कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज ( Climate Change ) वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ही विकासाच्या मुद्द्यांबरोबरच ‘व्होट जिहाद’ विरुद्ध ‘मतांचे धर्मयुद्ध’ अशी प्रकर्षाने दिसून आली. त्यानिमित्ताने अलीकडच्या काळात देशभरात घडलेल्या काही घटनांवर नजर टाकली असता, हिंदूंची सामाजिक-राजकीय परिघातील एकता, हिंदूंचे हिंदुत्ववादी पक्षांना उत्स्फूर्त मतदान का आवश्यक आहे, त्याची प्रचिती यावी. अशाच हिंदू एकतेचा गजर अधोरेखित करणार्या वर्तमानातील घटनांचे हे प्रतिबिंब...
(Prakash Ambedkar) एकीकडे सज्जाद नोमानींनी मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीला मतदान करावं असं व्होट जिहादचे जाहीर आव्हान केले आहे. तर दुसरीकडे "तुमचं मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचित ला द्या", असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला केले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. मोहम्मद पैगंबर बिलाचे कायद्यात रुपांतर करायचे असेल तर मुस्लिम बांधवांनी वंचितला मतदान करावं असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला साद घातली आहे.
मी, मैत्रेय दादाश्रीजी, मैत्रीबोध परिवाराच्या वतीने, 'तरुण भारत' सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने आम्हाला आज आमंत्रित केल्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. काही आध्यात्मिक मर्यादा असल्यामुळे स्वतः प्रत्यक्ष हजर राहता आले नाही, त्याबद्दल क्षमा असावी. परंतु आजचा विषय हा सद्य वेळेस अनुरूप आणि अतिशय महत्त्वाचा असल्याकारणाने, आपले मत मांडण्यापासुन स्वतःला रोखता आले नाही.
"मुंबईकरांनी आणि देशातील सर्व नागरिकांनी आपापले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा करून घ्यावी, नाव नसेल तर नोंदणी करावी. येत्या निवडणुकीत मतदान अवश्य करावे", असे आवाहन सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते जीतेंद्र यांनी केले. त्याचबरोबर आपण प्रत्येक निवडणुकीत मतदान करतो, हे देखील जीतेंद्र यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशात आवर्जून नमूद केले आहे.
भारतीय नौदलातील माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेवर पुनर्विचार करण्यासाठी भारताकडून कतारमधील न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या 'आझादी का अम्रित महोत्सव ' उत्सवाचा एक भाग म्हणून, दि. १७ सप्टेंबर रोजी देशाच्या संपूर्ण किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इको मित्रम्' या ॲपद्वारे स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांना या मोहिमेसाठी नोंदणी करता येईल. भारत सरकारच्या वतीने यंदा दि. ३ जुलै ते दि. १७ सेप्टेंबर दरम्यान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ७५ दिवस चालणाऱ्या मोहिमेस रविवार दि. ०३ जुलै पासून सुरुवात झाली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांनी नुकतेच न्यायालयीन वेळांबाबत केलेले एक विधान चर्चेत आले. ते म्हणाले की, “जर शाळा सकाळी ७ वाजता सुरू होऊ शकतात, तर मग न्यायालय सकाळी ९ वाजता चालू होण्यासाठी काय अडचण आहे?” तेव्हा न्यायमूर्ती लळीत यांनी केलेल्या मतप्रदर्शनाच्या निमित्ताने न्यायालयीन प्रक्रियेतील आव्हाने आणि न्यायव्यवस्थेतील एकूणच सुधारणांची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
सार्वजनिक गणेस मंडळांसाठी विद्युत महामंडाळाने नवीन नियमावलीचे आदेस दिले आहेत. सार्वजनिक गणेस उत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात विद्युत जोडणी करण्याचे आवाहन केले आहे. या विद्युत जोडणीचे दर घरगुती विज दराप्रमाणे असतील. गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता जास्च असल्याने संभाव्य धोके टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे स्ल्ला महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
खासदार संभाजी राजेंचे मराठा समाजाला आवाहन
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज पुणे येथील संजीवन हॉस्पिटल येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
सरकार योग्य वेळी लसीकरणाची माहिती देईल
कोरोना महामारी काळात मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी सुब्रमण्यम स्वामींचे आवाहन!
प्रामाणिकपणे प्राप्तीकर भरणार्या नागरिकांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ ही नवीन व्यवस्थेचा शुभारंभ करुन प्राप्तीकर नियमात तीन मोठ्या सुधारणा सुचविल्या. यामुळे कर संकलनात अधिक पारदर्शकता येईल तसेच नागरिक उत्पन्न न लपविता कराची योग्य रक्क्म भरण्यास उपुक्त होतील.
देशवासीयांकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद!
अभिनेता अक्षय कुमारकडून नागरिकांना आवाहन
राज्यसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा शनिवारी राजकीय वर्तुळात रंगली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांना शांतता राखण्याचे आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करत आहे, संघासाठी समाज हित नेहमीच सर्वतोपरी राहिले आहे
गीता दिव्यांग असल्यामुळे ऐकू आणि बोलू शकत नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना शोधणे कठीण होत आहे, त्यामुळे आई-वडिलांनी पुढे यावे, तसेच लोकांनी यात मदत करावी