Anil Navgane

लोकसभेनंतर राज्यातील 'या' प्रमुख प्रकल्पांना गती

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. तसेच राज्यातील विकासात आण

Read More

मी मुख्यमंत्री असताना सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं- उद्धव ठाकरे

नांदेड, नागपूर, संभाजीनगर रुग्णालयातून मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया येत आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत नांदेड प्रकरणावरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही आम्ही कोरोनाचा सामना केला. मी मुख्यमंत्री असताना सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. राज्याच्या जनतेला विश्वास देणारं आज कुणीच नाही. जाहिराती करायला पैसे आहेत, रुग्णांसाठी पैसे नाहीत? असा सवाल ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

Read More

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ : परिपूर्ती वेगवान महाराष्ट्राच्या स्वप्नाची!

प्रत्येक राज्याची प्रगती आणि सर्वांगीण विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांच्या स्थितीवर आणि एकंदर परिस्थितीवर अवलंबून असतो. राज्य वेगाने पुढे जाण्यासाठी आणि राज्याचा आर्थिक विकास साधण्यासाठी वाहतूक, दळणवळणाची साधने आणि पायाभूत प्रकल्पांची स्थिती उत्तम असणे गरजेचे असते. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले गतीचे एक चाक इतर चाकांसोबत वेगाने धावत असून या प्रकल्पांमुळे ’वेगवान महाराष्ट्राच्या स्वप्नाची परिपूर्ती’ झाली आहे, असे म्हणता येईल. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गेल्या क

Read More

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सुरू होणार विमानतळांची कामे! फडणवीसांची घोषणा

राज्यात विमानतळ सुरु करण्याच्या योजनांची माहीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिली आहे. मुंबईतील विमानतळाला दोन धावपट्ट्या असल्या तरी एकावेळी एकच धावपट्टी वापरता येते. त्यामुळे विमान उड्डाणांवर मर्यादा येत असते. त्यामुळे नवीमुंबईतील विमानतळाचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला होता. आता नवीमुंबईच्या विमानतळाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्ट्या देखील तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे फायनल कोटींग लवकरच होईल आणि टर्मिनलचे कामही अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण हो

Read More

पदयात्रा- बाईक रॅली-३०० रुपये भारत जोडोचं रेटकार्ड!

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाही होण्यासाठी चक्क पैसे वाटले जात असल्याचा आरोप एका सहभागी कार्यकर्त्यानं केला आहे. यातील तरुणाच्या म्हणण्यानुसार, भारत जोडो यात्रेत सहभाही होण्यासाठी तसेच विविध कामांसाठी पैसे दिले आहेत, असं या तरुणाचं म्हणणं आहे. तरुणाने स्वतः याबद्दल खुलासा केलेला आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या सोशल मीडियावर दाखविले जात असताना प्रत्यक्षात मात्र, अशी पोलखोल सहभागी तरुणानेच केल्याने याबद्दल वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. या व्ही

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121