पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या आर्थिक मागासवर्गीय घटकांना जे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आज वैध ठरला आहे. ज्यांना आरक्षण नाही किंवा अल्पसंख्यांक समाजातील गोरगरीब आहेत, त्यांनाही या दहा टक्क्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे, असेही ते म्हणाले. भविष्यात आजच्या निकालाचा अभ्यास करुन मग पुढील आरक्षणाबद्दलही त्या त्या पद्धतीने न्यायालयात रणनिती ठरविली जाईल, असे सूचक विधानही फडणवीस यांनी केले.
Read More