नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 23 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच, विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील सगळ्या हॉस्पिटलचे फायर ऑडिट त्वरित करा व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.
Read More