उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे दि. १३ जानेवारीपासून अध्यात्माचा भव्य महोत्सव 'महाकुंभ'ला सुरुवात झाली. देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक महाकुंभात आले असून त्रिवेणी संगमात स्नान करण्याता अनुभव घेत आहेत. महाकुंभच्या पहिल्या दिवशी साधारण एक कोटीहून अधिक भाविकांना स्नान केल्याची माहिती होती. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी नागा साधूंसह साधारण ३.५० कोटी भाविकांनी पहिले अमृत स्नान केले. मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभ सुरु झाल्यापासून दि. १६ जानेवारीपर्यंत अवघ्या सहा दिवसांत तब्बल सात कोटींहून अधिक लोकांनी स
Read More
मुंबई : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज ( Prayagraj Mahakumbh ) येथे आजपासून ‘महाकुंभ’ला सुरुवात होत आहे. दि. १३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘महाकुंभ’ होत आहे. यासाठी जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. सुमारे ४० कोटी भाविक प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता आहे. आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले अमृत स्नान होत असून दि. १४ जानेवारी मकर संक्रांती, दि. २९ जानेवारी मौनी अमावस्या, दि. ३ फेब्रुवारी बसंत पंचमी, दि. १२ फेब्रुवारी माघी पौर्णिमा, दि. २६ फेब्रुवारी महाशिवरात्री या अमृत स्नानाच्या एकूण सहा तारखा
कोणतीही वाईट घटना घडली की, “संक्रांती ओढवली“ असे सर्रास म्हटले जाते. पण हे योग्य नाही, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. धनू राशीतून मकर राशीत सूर्याने प्रवेश करणे तसेच या दिवसापासून दिनमान वाढत जाणे, हे वाईट कसे म्हणता येईल ? तिळगूळ देऊन गोड बोलायला शिकविणारा हा दिवस वाईट कसा असू शकेल ? संक्रांतीदेवीने जर या दिवशी दुष्ट राक्षसाला ठार मारले असेल तर ते वाईट कसे असू शकेल ? मकर संक्रांतीचा सण हा अशुभ नाही.तेव्हा,अफवा पसरवू नका. मकर संक्रांती कोणालाही वाईट नसते,असेही सोमण यांनी स्पष्ट क
आदिपुरुष चित्रपटाची मोठ्या उत्साहात दोन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर जनतेने चित्रपटाला कडाडून विरोध दर्शवला होता. १२ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. चित्रपटाला होणार एकंदर विरोध पाहून हा चित्रपट संक्रांतीच्या दिवशी प्रदर्शित न होता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेल्याचे सूत्रांकडून समजते.
संक्रांतीचा ( makar sankranti ) सण साजरा करण्यात प्रचंड विविधता दिसते. पदार्थांमध्ये, गोधनाच्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये आणि खेळांमध्ये ही विविधता दिसते. असे म्हणता येईल की, या सणाचे तत्त्व एक आहे - तीळगूळ, गोसेवा आणि सूर्योपासना आणि भारतभर तेच एक तत्त्व विविध प्रकारांनी प्रकट केले जाते. ही एकातून प्रकट झालेली विविधता आहे आणि खोलात गेले की, वरवर दिसणार्या विविधतेत एकता दिसते.
आज दि. १७ सप्टेंबर ‘विश्वकर्मा जयंती.’ हा कन्या संक्रातीचा दिवस. याच दिवशी भगवान विश्वकर्माचा जन्म झाला. हा दिवस हजारो वर्षांपासून आपल्या देशातील श्रमिक ‘विश्वकर्मा जयंती’ म्हणून साजरा करतात. विश्वकर्माला आपला पूर्वज मानतात. त्यानिमित्ताने...
समर आणि सुमीची पहिली मकर संक्रांत
थंडी ऐन बहरात येऊन गुलाबी होते. धुक्यांच्या लाटा सकाळ कुशीतून उमलायला लागतात. सांज अधिक गहिरी कातर होऊ लागते. पानगळीचे गालिचे रस्त्यांवर पहुडूलागतात अन् हिवाळा भरात येतो. शेकोटी, हुरडा, वांग्याचा लुसलुशीत कोवळेपणा, माघाची थंडी आणि जोडीला संक्रांतीचे तीळवण. एका सृजनोत्सवाची पेशकारी. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला...
'अग्गंबाई सासूबाई'च्या सेटवर मकर संक्रांत सेलिब्रेशन
प्रत्येकाच्या मनात उत्सव फुलायला हवा. तो फुलला की, जीवन आनंदाने फुलेल. संक्रांत म्हणजे नात्यांचा उत्सव! माणूसपणाचा, माणुसकीचा उत्सव! प्रेमाचा आणि स्नेहाचा उत्सव म्हणजे संक्रांत. संपन्नता व समृद्धीचा उत्सव म्हणजे संक्रांत. दानाचा व दातृत्वाचा उत्सव म्हणजे संक्रांत. मना-मनातस्निग्धता, गोडवा निर्माण करत समाजाला सुदृढ करणारा उत्सव.
संक्रांतीपासून प्रयागराजमध्ये सुरु होणाऱ्या कुंभ मेळ्यात एक दिवस आधी आग लागली आहे. या आगीमुळे एकच धावपळ झाली. या आगीत कुंभमेळ्यातील अनेक तंबू जळाले.
रुचियाना गुळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गूळ पूर्णपणे सेंद्रीय आहे. म्हणजेच बाजारात मिळणा-या पिवळ्या किंवा सोनेरी गुळात असतात तसे कोणतेही रासायनिक घटक यात मिसळले जात नाहीत. हा गूळ तयार करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते.
परंपरा जपत कारागिरांची लगबग अंतिम टप्यात