इतिहास संशोधक, लेखक, व्याख्याते निनाद बेडेकर यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम इतिहासाच्या पाऊलखुणा, पांचजन्य फाउंडेशन आणि रावसाहेब ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात, या वर्षीचा, पहिला 'शिवभूषण कै. निनादराव बेडेकर स्मृती पुरस्कार' वितरित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. उदय कुलकर्णी यांचे नाव सर्वानुमते पुढे आले. समारंभपूर्वक त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून
Read More
समर्थांचे ‘कवित्वनिरुपण’ समर्थांचे अवलोकन चौफेर असल्याने असल्याने त्यांनी या समासात कवित्वाचे तीन-चार प्रकार सांगितले आहेत आणि कवित्व प्रकारांची नावे स्वामींनी स्वतः दिलेली आहेत.
वन्यजीवांच्या संरक्षित वनक्षेत्राबाहेरील वाढत्या पाऊलखुणा या त्यांच्यासोबत मानवी अस्तित्वासाठीही घातक ठरणार्या आहेत.
कल्याण शहराला ‘ऐतिहासिक शहर’ म्हणून संबोधले जाते. या शहराच्या ऐतिहासिक खुणा काहिशा पुसट झाल्या आहेत. मात्र, वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा एक ऐतिहासिक वारसा आजही आपली साक्ष देत कल्याणमध्ये पाय रोवून उभा आहे. ‘ग्लोबलायझेशन’च्या या जमान्यात आपल्यात नवेपण अंगी घेऊन जुन्या आठवणी जपत कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय, कल्याण गेले दीड शतक कल्याणमध्ये कार्यरत आहे.
आपल्याला सर्वसाधारणपणे उत्पत्ती, स्थिती आणि संहार एवढीच विश्वाची ओळख असते. या जगातील दिसणारी, अनुभवाला येणारी प्रत्येक वस्तू विघटनशील असते हे आपण पाहिले. वस्तूचे विघटन होते म्हणजे ती नाश पावते, असे आपण समजतो. परंतु, परब्रह्म अविनाशी असते. ते पूर्वी होते, आता आहे आणि विश्वसंहारानंतरही तसेच राहणार आहे. त्यात काहीही बदल संभवत नाही.
या सृष्टीत शाश्वत आणि अशाश्वत अशा दोनच गोष्टी आहेत. आपण सर्वजण अशाश्वत गोष्टी आजूबाजूला घेऊन जगत असतो. फक्त परब्रह्म हे शाश्वत आहे, निश्चल आहे. त्याव्यतिरिक्त दृश्य जगात दिसणार्या इतर सर्व गोष्टी या मायोपाधिक असल्याने त्या अशाश्वत म्हणजे चंचल आहेत. दासबोधाच्या सुरुवातीस समर्थांनी या ग्रंथात काय सांगितले आहे, हे सांगताना, ’बहुधा अध्यात्मनिरोपण । निरोपिले’ असे म्हटले आहे. हे ‘अध्यात्म निरोपण’ म्हणजेच ब्रह्म निरूपण दासबोधात शेवटपर्यंत स्वामींनी सांगितले आहे. त्यामुळे दासबोधाच्या अभ्यासकाला या ब्रह्मवादाची माह
दासबोध दशक २.१ या समासातील काही मूर्खलक्षणे आपण पाहिलीत. हा मूर्खपणा टाकून दिला, तर निश्चितपणे व्यावहारिक शहाणपण येते. त्यासाठी शहाण्याने ही मूर्खांची लक्षणे नेहमी लक्षपूर्वक ऐकावीत. त्याने त्यांच्या ठिकाणी चातुर्य येईल, असे समर्थ सुचवतात.
दासबोधाच्या सुरुवातीस समर्थांनी पहिला समास प्रास्ताविक स्वरूपाचा लिहिला आहे.
कृष्णेच्या खोर्यात आल्यावर आपला संप्रदाय वाढविण्यासाठी समर्थांनी मसूर हे ठिकाण निवडण्यात मोठे औचित्य दाखवले होते.