१ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी करकपातीची घोषणा करुन सर्वसामान्य मध्यम वर्गाला सुखद धक्का दिला. त्याच्या पाठोपाठ भारतीय रिझर्व्ह बँकेनेही रेपो दरांत ०.२५ टक्क्यांची कपात करत सर्वसामान्यांना अजून एक दिलासा दिला
Read More
देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे. ज्याचा मोठा फटका बँकांच्या कर्जदारांना बसला आहे. ३० सप्टेंबरच्या पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने आपले व्याजदर वाढीचेच धोरण कायम ठेवत ०.५ टक्यांनी व्याजदर वाढवले होते. त्यामुळे आता रेपो रेट ५.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा परिणाम आता दिसायला लागला आहे. सर्व सरकारी आणि खासगी बँकांनी सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज ही सर्व कर्ज महागली आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरण समितीची बैठक या ३० सप्टेंबरला होणार आहे. जगातील सर्वच प्रमुख देशांच्या केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढीचे धोरण स्वीकारल्यामुळे भारतात आता होणाऱ्या या पतधोरण समितीच्या बैठकीत नक्की काय निर्णय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भारतीय बाजारातही महागाईचा आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत व्याजदर वाढीचेच धोरण स्वीकारले होते पण आता सलग चौथ्यांदा व्याजदर वाढ होणार का? यावर सर्वच आर्थिक जगताची पुढची धोरणे अवलंबून असणार आहेत
रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेकडून सलग दहाव्यांदा व्याजदरात काहीही बदल करण्यात आलेला नाहीये
रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक येत्या आठवड्यात होणार आहे. या बैठकीत व्याजदर 'जैसे थे' राहण्याची शक्यता आहे.
व्याजदरात कपात नाही; रेपोरेटही कायम
रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट ६ टक्क्यांवरून ५.७५ टक्क्यांवर आला
महागाई सावरत असली तरीही रिझर्व्ह बॅंकेंने व्याजदर स्थिर ठेवत पतधोरणात फेरबदल करण्यास नकार दिला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बंद होताना तब्बल ७९२ अंकांनी घसरला.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली सहा सदस्यीय पतधोरण आढावा बैठक शुक्रवारी संपली.