देशांतर्गत जहाजबांधणी पुरवठा उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी किनारपट्टीवरील राज्यांशी चर्चा केली जात आहे. महाराष्ट्राला ७२० किमीपेक्षा अधिक लांबीची किनारपट्टी असून जेएनपीटी आणि मुंबईसारखी महत्त्वाची बंदरे येथे आहेत. हा उद्योग राज्याच्या सर्वांगीण विकासाला बळ देईल, असे म्हणता येते.
Read More