"बॉर्डर: देशभक्तीची शौर्यगाथा गाण्यांतून उलगडताना" |Maha MTB
Read More
भजन गायिका शहनाज अख्तर यांनी उत्तर प्रदेशातील बांदा येथे आयोजित बांदा महोत्सवात सादर केलेल्या भक्तीगीतांनी अनेकांची मने जिंकली. मात्र यानंतर जे घडले ते अनेकांना भारावून टाकणारे होते. शहनाज यांनी आपली कहाणी सर्वांसमोर मांडली, ज्यात आयुष्यभर त्यांना कशाप्रकारे कट्टरपंथींच्या त्रासाला सामोरे जावे लागले, याबाबत सांगितले. Shehnaaz Akhtar faces trouble from extremists
माघ शु.दशमी ही मराठी संस्कृतीच्या जिव्हाळाची तिथी कारण मराठी संस्कृतीचा व वारसाच्या अविभाज्य भाग म्हणजे वारी आहे. पंढरपूरच्या तीन वा-या फार महत्वाच्या. पहिली आषाढी, दुसरी कार्तिकी व तिसरी माघी या माघीवारीचे महत्त्व म्हणजे संतश्रेष्ठ तुकोबारायांना या माघातील शुद्ध दशमीस गुरूपोदेश झाल्याची समस्त श्रद्धावंत भाविकांची तशीच परंपरेची श्रद्धा आहे. अशा या पवित्र तिथीस तीर्थस्वरुप पू.गार्गीताई नारायण चरणी विलीन झाल्या ही घटना ईश्वरीइच्छा असणार असे म्हणावे लागेल. ज्ञानयुक्त भक्ती आणि गुरुभक्तीचा परमोच्च आदर्श म्हणजे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ‘गाज फाऊंडेशन’ आणि ‘सावी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘संस्कार भारती, रायगड जिल्हा’ यांच्या सहयोगाने ‘संगम शक्ती-भक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राज्यातील जनतेने महायुती सरकारला दिलेल्या बहुमतामुळे आता राज्यातील विकासकामे आणि प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीने प्रचारादरम्यान अनेक प्रकल्पांना आपण ब्रेक लावणार, अशा घोषणा केल्या होत्या. मात्र, राज्यातील नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग, सिंदखेड राजा ते शेगाव भक्तिपीठ महामार्ग, ‘वाढवण बंदर प्रकल्प’, ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प’, ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’ यांसारख्या प्रकल्पांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कला आणि भक्तीचे दर्शन घडवणारे ‘भक्ति: ‘द आर्ट ऑफ कृष्णा’ प्रदर्शननीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (एनएमएसीसी) कला आणि भक्ती यांचे दर्शन घडवणाऱ्या ‘भक्ति: ‘द आर्ट ऑफ कृष्णा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवीकरण कामे सुरू असून लवकरच पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होतील, अशी माहिती सहायक आयुक्त डी विभाग शरद उघडे यांनी दिली.
कालचा दिवस हा शिकागोमधील विठ्ठलभक्तांसाठी एक पर्वणीचा होता. अमेरिकेत प्रथमच विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना झाली. हा सोहळा शिकागो परिसरातील मोठ्या संख्येने आलेल्या अबालवृद्धांच्या उपस्थितीत भक्तीभावात पार पाडला. शिकागोच्या कालिबारी मंदिरात महाराष्ट्राचे आद्यदैवत, वारकरी संप्रदायाचे कुलदैवत आणि अवघ्या विश्वाची माऊली असलेल्या विठूमाऊलींची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा झाली.
(व:) तुम्हां सर्वांचे (प्रपा) पाणवठे (समानी) एकसमान असोत. तुम्हां सर्वजणांची (अन्नभाग:) भोजनव्यवस्था (सह) एकसारखी राहो. मी (व:) तुम्हांस (समाने) एकसमान अशा (योक्त्रे सह) जुशी, त्याच्याशी संयुक्त दोरीशी (युनज्मि) जोडत आहे. (इव) ज्याप्रमाणे (अरा:) चाकाचे आरे (अभित: ) चोहीबाजूंनी (नाभिम्) नाभीच्या धुर्यांचा, केंद्रबिंदूचा आधार घेतात, त्याप्रमाणे (सम्यञ्च:)सर्वजण मिळून (अग्निम्) प्रकाशस्वरूप परमेश्वराला (सपर्यत) भजावे, उपासना करावी.Vasudhaiva Kutumbakam
Richa Chadda apologized to the army ; बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यावेळी त्यांनी भारतीय लष्करावर आक्षेपार्ह ट्विट करून वाद निर्माण केला आहे. एका वादग्रस्त ट्वटमुळे ऋचावर सर्वत्र टीका होत असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, अभिनेत्रीने हे ट्विट डिलीट करत माफी मागितली आहे.
भक्तीशिवाय जगणे हीनदर्जाचे होते. असे दैन्यवाणे जीवन जगण्यात काही अर्थ नसतो. हे अतिमूर्खपणाचे लक्षण आहे. अशा गर्व, ताठा, उद्धट जीवन जगण्याने त्या माणसाचे दुःख दिवसेंदिवस वाढत जाते. भक्तिहीन जीवनात दुर्गंणांचा प्रवेश होऊन एक विलक्षण नैराश्य माणसाच्या वाट्याला येते. यासाठी प्रत्येकाने वेळीच सावध होऊन भगवंतावर, रामावर मोठ्या आदराने प्रेम करण्याचा अभ्यास करावा.
दोन सैन्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आता युद्ध होत नाही. युद्धाची रुपरेषा बदलली आहे. व्यवसाय, उद्योग, समग्र बाजारमूल्य, महसूल, संचालक मंडळाचे नियंत्रण असे त्याचे स्वरूप झाले असून, अहंकार हे युद्धाचे मूळ कारण आहे
आज ‘ज्ञानेश्वरी’ जयंती. ‘ज्ञानेश्वरी’च्या आरंभीचे गणेशाचे मंगलाचरण म्हणजे गणपतीवरचे अर्थगर्भ व नितांतसुंदर असे स्वतंत्र काव्यच आहे! ही गणेशाची निव्वळ स्तुती नाही, तर हे श्रीगणेशाच्या रुपाचे खरे वर्णन आहे. माऊलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयची मूर्ती आहे, अशी कल्पना केली व तिचे वर्णन केले.
उदासीनता हे सर्व आध्यात्मिक तत्त्वांचे सार आहे, असे स्वामी म्हणतात. आध्यात्मिक साधना करणार्याला उदासीनता नीट समजून घ्यावी लागते. त्यांचा अभ्यास करावा लागतो. समर्थ सांगतात, ती उदासीनता म्हणजे नैराश्य, उदासवाणेवाटणे नव्हे. उदासीनता याचा अर्थ विरक्ती म्हणजेच अनासक्ती, असा परमार्थमार्गात घ्यायचा असतो. अनेक भौतिक सुखसोयींच्या साधनांमुळे जगातील विविध गोष्टींची आसक्ती निर्माण होते. जीव त्यात गुंतून पडतो. ही बहिर्मुखता टाळून अभ्यासाने जीवाला अंतर्मुख विचारांकडे वळवले की, अनासक्तीचा पल्ला गाठता येतो. त्यामुळे स्वार्
कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित ‘पूर्णयोगा’ची मांडणी योगी श्रीअरविंदांनी केली. पूर्णयोग तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याचा प्रयत्न करण्यावर भर आहे. आज महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी श्रीअरविंद यांची जयंती. त्यानिमित्त जाणून घेऊया योगी श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानात्मक विचार व पूर्णयोगाविषयी...
परमात्म स्वरूपाचे चिंतन आणि अध्यात्मतत्वांचे चिंतन-मनन करणे खर्या भक्ताला आवडते. त्यात आपल्याला आत्मोद्धाराचा मार्ग सापडेल, याची भक्ताला खात्री असल्याने इतर गोष्टीत तो आपला वेळ फुकट घालवीत नाही. भक्त सर्वाथाने भगवंताचा झाला असल्याने त्याच्या ठिकाणी गर्व, ताठा, ज्ञानाचा वृथा अभिमान निर्माण होत नाही
खरा भक्तही सगुणाची उपासना करतो आणि त्याच्या मनात त्याविषयी भ्रम असत नाही. सगुणोपासनेमागचे तत्त्व त्याने जाणलेले असते, हे ज्ञानीभक्ताचे लक्षण आहे. समर्थांना ज्ञानीभक्त अपेक्षित आहे. त्याचेच वर्णन या ४९व्या श्लोकात आहे. या ज्ञानीभक्ताला कधीही आपल्या भक्तीचा उपासनेचा गर्व अभिमान ताठा असत नाही. त्यामुळे तो भ्रमापासून दूर राहून भगवंताची सगुणोपासना मनोभावे करू शकतो.
प्रसिद्ध गायिका 'योगिता बोराटे' यांची संगीत क्षेत्रात आघाडीची गायिका म्हणून ओळख आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांनी संगीत कला जोपासली आहे
’भागः भक्तिः‘ म्हणजे भक्त हा परमेश्वराचा भाग होण्याची प्रक्रिया जिच्यामुळे संपन्न होते, ती भक्ती! प्रत्येक मनुष्यास परमात्मप्राप्तीचा लाभ निश्चितपणे मिळवून देणारा भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हटला आहे. भक्तीमध्ये ‘ज्ञान’ आहे. कारण, मी भगवंताचा आहे. हे ज्ञान झाल्याशिवाय जीव भगवंताच्या नादी लागत नाही. भक्तीमध्ये ‘कर्म’ आहे. कारण, भगवंतासाठी काही तरी केल्याशिवाय जीवाला चैनचं पडत नाही. भक्तीत योगदेखील आहे. कारण, भगवंताचे चिंतन करता करता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो.
आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो, स्वातंत्र्यवीर अनेक आहेत. परंतु, विनायक दामोदर सावरकर यांनाच ‘स्वातंत्र्यवीर` असे वैशिष्ट्याने का म्हटले जाते? आजच्या लेखात त्याविषयीचे केलेले हे सविस्तर विवेचन...
परमार्थाची ओळख करून घेताना सुरुवातीच्या काळात माणसाला असे वाटत असते की, या मार्गातील ज्ञानमार्ग, योगमार्ग हे आचरण्यास कठीण आहेत. त्यातल्या त्यात भक्तिमार्ग हा सोपा वाटतो.
उच्च सांस्कृतिक मानवी देहधारणा संयमी, संस्कारपूर्ण जीवनाशिवाय शक्य झालेली नाही. तोच संयमी व सांस्कृतिक वारसा पुढे चालवून आपल्याला मानवी जीवन अधिक सुसंपन्न, चिरकाली बनवायचे आहे. परंतु, उत्क्रांतीच्या धीम्या चालीने चालल्यास जीवांना अधिक काळ लागतो.
ज्ञानवंता हेचि खरे सुख!
देह सुस्थितीत आहे, कार्यक्षम आहे तोपर्यंत या राघवाची म्हणजे भगवंताची भक्ती केली पाहिजे. त्याशिवाय तरणोपाय नाही. देहाची काळजी न करता आणि मृत्यूची भीती न बाळगता परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, हे मनाला सांगावे लागते. राघवाची यांची पुण्यसामग्री साठवली पाहिजे. त्याशिवाय भगवंताची भक्ती करता येणार नाही, असे समर्थांचे सांगणे आहे.
सहा महिन्यांच्या गर्भवती असताना झालेली मारहाण आणि नंतर मृत्यूला दिलेली मात. पाच वर्ष स्वतःला घरातही कोंडून घेतले. अशा या जीवनाशी संघर्ष करत सोलापूरमध्ये जलचळवळ उभारणार्या भक्ती जाधव यांच्याविषयी...
पूर्वापार परंपरेला अनुसरून मनाच्या श्लोकातील पहिला श्लोक हा मंगलाचरणाचा आहे. निर्गुण परमात्म्याचे दृश्य स्वरुप, असा जो श्री गणेश आणि ‘वैखरी’, ‘मध्यमा’, ‘पश्यंती’, ‘परा’ या चारही वाणींच्या रुपात प्रगट होणारी शक्तिशाली शारदा यांना या श्लोकात वंदन केले आहे.
महिला सक्षमीकरणाचा वसा घेतलेली ‘स्त्री उद्योगवर्धिनी, मुंबई’ दि. ३१ मार्च रोजी मुंबईतील दादर भागात राहणार्या १४ उद्योजक मैत्रिणी - श्वेता मॅकवान, सुखदा शेटे, अंकिता सकपाळ, रश्मी शानभाग, मीनाक्षी केदस, मनीषा सोळंकी, भक्ती खोत, स्वाती पोळ, नेत्रा नागेश, आरती दिवेकर, मंजिरी गद्रे, विद्या चव्हाण, नेहल सोळंकी, अश्विनी चव्हाण यांनी एकत्र येऊन ‘स्त्री उद्योगवर्धिनी, मुंबई’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्या संस्थेचा परिचय करुन देणारा हा लेख...
येवला : तालुक्यातील पुरणगाव येथील एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात श्रीगणेशाची स्थापना केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे कुटुंब नियमितपणे दरवर्षी गणेशाची स्थापना करत आहे. त्यांचा हा भक्तिभाव सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.
समर्थ रामदासस्वामींनी दासबोधाच्या समास १४.३ मध्ये कवित्वाचे चार प्रकार सांगितले आहेत. मनास येईल ते धीटपणे सांगून बळेच कविता रचली, ते ‘धीटकाव्य’ होय. अनेक ग्रंथ पाहून त्यातील काही भाग पाठ करून त्याप्रमाणे रचना असलेली कविता लिहिणे हे झाले ‘पाठकाव्य.’ सरावाने कुठल्याही विषयावर लगेच कविता रचता येते, असे ‘शीघ्रकवित्व’ आल्यावर मनात येईल, त्याविषयावर लगेच कविता करणे याला ‘धीटपाठ काव्य’ म्हणतात.
शनिवार, दि. ८ मे रोजी सुधा नामजोशी यांचे वयाच्या ९०व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्चचिन्ह उपस्थित करणारे, ‘तुकडे तुकडे गँग’ची भाषा बोलणारे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या अर्थसंकल्पात पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाऐवजी ‘देशभक्ती’चा नारा लावला. तेव्हा, देशभक्तीच्या या ‘केजरीवाल पॅटर्न’चा समाचार घेणारा हा लेख...
क्षत्रियाने कधीही धीर न सोडता, तलवार चालवली तर ‘जय’ अवश्य प्राप्त होतो. समर्थ सांगतात की, जसा तोफेचा गोळा गवताच्या गंजीत निर्भयपणे शिरतो, तसे क्षत्रियाने मुसंडी मारून शत्रूच्या सैन्यात शिरले पाहिजे. अशा रीतीने सैन्यातील प्रत्येकजण उसळून आला, तर शत्रूसैन्याची पर्वा करण्याचे कारण नाही. मर्दाने आपली ताकद, आपला उत्साह न सोडता लढले तर ‘जय’ प्राप्त होतो. समर्थांची ही चढाई करण्याची रणनीती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती. परंतु, समर्थांचा विवेक येथेही दिसून येतो.
दरवर्षी आज दि. ७ डिसेंबर रोजी देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा केली जाते.
रामोपासना ही सर्वांसाठी आवश्यक अट होती. आजही सर्व रामदासी मठांतून रामाची काकड आरती, पूजाअर्चा या गोष्टी कटाक्षाने पाळून रामोपासना सांभाळली जाते, तथापि रामोपासना सांभाळण्यासाठी प्रथम रामाचे दास्य स्वीकारले पाहिजे. समर्थ स्वत:ला रामदास म्हणजे रामाचा दास म्हणवून घेत असत. हे ‘रामदास्य’ कसे असते, त्यासाठी महंतांनी भक्तांनी आचरण ठेवले, हा आजच्या लेखाचा प्रमुख विषय आहे.
लतादिदी आज ९१ वर्षांच्या झाल्या आहेत.
शिवजयंती उत्सवाचा दीर्घ इतिहास आपल्याला अनेकदा ठाऊक नसतो. ‘लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली’ यापलीकडे टिळकप्रेमींनाही फारशी माहिती नसते. सद्यस्थितीतील शिवजयंती उत्सवाचे बदलते रूप बघता टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवामागील त्यांचे हेतू, त्याचे स्वरूप व त्याची फलश्रुती यांचे नव्याने चिंतन करणे महत्त्वाचे वाटते.
सर्वसामान्यांचा मोदींना मिळालेला प्रतिसाद हा इतका अफाट होता की, त्यादिवशी थाळी निनादाने आसमंत निनादून गेले होते. दिव्यांच्या प्रयोगालाही आज देशात असाच प्रतिसाद मिळाला. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण साजरा करण्याची परंपरा असलेल्या या देशात या झारीतल्या शुक्राचार्यांपेक्षा नेतृत्वाचा प्रकाश दाखविणार्यांची विश्वासार्हता अधिक आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशींच्या अभिनयाच्या प्रदीर्घ आणि भरीव कामगिरीबद्दलच २०१८ चासंगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला
आज या चित्रपटातील सर्व प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करेल असे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. जे ऐकल्यावर आपोआपच तुम्ही भारतमातेला वंदन केल्याशिवाय राहणार नाही.
देवाचा अनुभव किंवा आत्मसाक्षात्काराचा अनुभव हा अतींद्रिय असतो. देव हा काही पंचभूतात्मक पदार्थ नाही की ज्यासाठी खूप श्रम करावे लागतील. देव हा या विश्वाचा आधार आहे. त्याच्या सत्तेवर या विश्वाचे व्यापार चालतात. याचे ज्ञान होणे हे खऱ्या अर्थाने देवदर्शन आहे.
दासबोधातील श्रवणभक्तीचे समर्थकृत वर्णन तसेच श्रवणासंबंधी काही शास्त्रीय माहिती आपण मागील लेखात पाहिली. माणसाने पुष्कळ ऐकले, वाचन केले, अभ्यासले आणि त्यातील सार आत्मसात केले की त्याला वाटू लागते, आपण हे दुसऱ्याला सांगितले पाहिजे. या वृत्तीतून श्रवणानंतर कीर्तन हे स्वाभाविकपणे येते. परमेश्वराची भक्ती करण्याचा हा चांगला मार्ग आहे. स्वामींनी म्हटले आहे की, ‘कलौ कीर्तन वरिष्ठ’ म्हणजे या कलियुगात कीर्तनभक्ती श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे ज्या सज्जनांच्या सभेत भगवंतासाठी गायन चालू असते, तेथे भगवंत उभा असतो असे विष्णूं
श्रवणभक्ती ही आपण समजतो तेवढी सोपी गोष्ट नाही. या भक्ती प्रकारासाठी भक्ताने काय जाणून घ्यायला यावे, याची मोठी यादी समर्थांनी दासबोधाच्या दशक चार, समास एकमध्ये दिली आहे. त्या सर्व गोष्टी प्रथम जाणून घेऊन त्यातील सार काय आणि असार काय हे ठरवायचे आणि निश्चित केलेल्या असार गोष्टींचा त्याग करायचा, ही सोपी गोष्ट नाही.
दत्तात्रेय, दिगंबर, गुरूदेव दत्त अशा नामाभिधानाने साकार होतात श्री दत्तगुरू! स्मतृर्गामी स्वरूपापर्यंत घेऊन जाणारे,
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनाला आज चार दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांचे चिंतन आजही ताज्या फुलांप्रमाणे टवटवीत आहेत.
संत सातत्याने काळानुरूप भक्तीचं माहात्म्य कथन करतात. कहाण्यांमधून भक्तीचा हेतू सांगितलेला असतो. कहाण्या कालबाह्य नसून त्यामधील मतितार्थ काढता आला की, प्रपंचामधून परमार्थ साधणं सोपं जातं. ज्ञानदेवांचा ज्ञानमय गणेश तर नामदेवांचा कीर्तनात रंगून नाचणारा गणेश!
स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक व्याख्यांचं स्वरूप बदलायला लागलं. रोज सकाळी प्रार्थना नंतर तास सुरू होत असत. परत शाळा सुटताना शेवटची प्रार्थना, वंदे मातरम् असायचे. यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्या लोकांचा आदर यांसारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या. यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. म्हणूनच स्वतःला विचारा, मी या देशासाठी काय करतो?
माझ्या आयुष्यात अटलजींच्या तीन जाहीरसभा ऐकण्याचा योग आला. त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली, हा माझ्या आयुष्यातील परमभाग्याचा क्षण आहे
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि रामचंद्र प्रतिष्ठानच्यावतीने कारागृहातील बंदिवानांसाठी एक स्तुत्य उपक्रम तो म्हणजे बंदिवानांसाठी स्वा. वि. दा. सावरकरांच्या जीवनविषयावर निबंधस्पर्धा.