काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे भारत आणि युनायटेड किंग्डमचे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका (पीआयएल) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने सोमवारी फेटाळली आहे.
Read More
(Allahabad High Court on Sambhal jama Masjid) संभळ येथील जामा मशिदीत रंगकाम करण्याची परवानगी अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी नाकारली असून केवळ साफसफाईची परवानगी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार, दि. ४ मार्च रोजी होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा’स (एएसआय) संभळमधील जामा मशीद संकुल स्वच्छ करण्याचे निर्देश दिले.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे मोठ्या उत्साहात 'महाकुंभ' होत आहे. देश-विदेशातून भाविक मोठ्यासंख्येने याठिकाणी आले आहेत. तथापी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त (तारखेप्रमाणे) महाकुंभ मेळा परिसरातील सेक्टर ६ मध्ये असलेल्या नेत्र कुंभ शिबिरात 'राम मंदिर आंदोलन आणि गोरक्षपीठ' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. दि. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव हे प्रमुख वक्ते असतील. या कार्यक्रमात राम मंदिर आंदोलनाशी संबंधित संघर्ष आण
Jama Masjid case अलाहाबाद उच्च न्यायालयाने संभलच्या जामा मशिदीवर (Jama Masjid case) कनिष्ठ न्यायालयामध्ये दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीला स्थिगीती दिली आहे. उच्च न्यायालयाने बुधवारी ८ जानेवारी २०२५ रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याविरोधात मशिदीच्या समितीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती.
Allahabad High Court पत्नीने स्वच्छेने घराबाहेर पडणे, बुरका परिधान करणे आणि लोकांसोबत मैत्री करणे याला आता पतीप्रति अनैतिक कृत्य मानता येणार नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत तलाकपद्धतीचाही आधार घेता येणार नाही, अशी घोषणा अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. २३ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहणार असल्याच्या जोडप्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने यावर बाष्य केले आहे. यावेळी न्यायालयाने त्यांचे नातेसंबंध संपुष्टात आणले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाह (Hindu Marriage) सोहळ्याविषयी महत्त्वपूर्ण टीपण्णी केली होती. हिंदू विवाह हा सप्तपदीविना (Hindu Marriage Saptapadi) मान्य नाही. फक्त
श्रीकृष्ण जन्मभूमी - शाही इदगाह मशीद वादाच्या संदर्भात मशिदीच्या परिसराची पाहणी करण्यासाठी न्यायालयीन आयुक्त नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली आहे. त्याचवेळी अन्य एका खटल्यास ज्ञानवापीमधील कथित वजुखान्याची स्वच्छता करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
सप्तपदी हा हिंदू विवाहातील एक महत्त्वाचा विधी आहे. यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हिंदू धर्मातील विवाहांमध्ये सप्तपदी ही महत्त्वपूर्ण विधी असून सप्तपदीशिवाय झालेला विवाह हिंदूंमध्ये वैध नसल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : ज्ञानवापी संकुलामधील मशीद परिसराच्या सर्वेक्षणादरम्यान सापडलेली वस्तू शिवलिंग आहे की कारंजी आहे का, याची शास्त्रोक्त तपासणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुस्लिम पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा उल्लेख सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर मुस्लिम पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी केला
भ्रष्ट अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमताने उभे राहिलेले नोएडातील सेक्टर ९३ मधील ट्वीन टॉवर्स अखेर जमीनदोस्त झाले आहेत
राज्यघटना असभ्य शब्दांच्या वापराची परवानगी देत नाही आणि आता प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यावर पुढील कारवाई होणारच. तथापि, यातून फक्त मुमताज मन्सुरीच नव्हे, तर इतरांनीही योग्य तो बोध घेतला पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणारच, अभिव्यक्तिस्वातंत्र्याआड चुकीला माफी मिळणार नाहीच.
नवी दिल्ली : भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान आणि शाही मशिद इदगाह प्रकरणी दखल आठ याचिकांवर मथुरा दिवाणी न्यायालयामध्ये (वरिष्ठ स्तर) ५ आणि १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
यापूर्वीही अनेकदा प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर न्यायालयांनी विविध निकाल आणि निर्णय सुनावले आहेत. परंतु, दुर्देवाने त्या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. नुकताच अलाहाबाद उच्च न्यायालयाने मशिदीत भोंग्यांचा वापर करणे हा मूलभूत अधिकार नाही, असा निकाल दिला. त्यानिमित्ताने भोंग्यांचा एकूणच वाद आणि सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा व्यक्त करणारा हा लेख...
पार्कचे रुपांतर स्मशान भूमीत होताना दिसत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला
श्रद्धेविना केवळ विवाहासाठी केलेले धर्मांतर चुकीचे असून त्याचे मोल शून्यवत आहे, त्याला संवैधानिक मान्यता नाही, असे धर्मांतर नेहमीच दबाव, भीती प्रलोभनातून होते, तसेच त्याने फक्त वैयक्तिक नव्हे तर समाज व देशाचेही नुकसान होते, असे न्यायालयाने म्हटले.
संपूर्ण सुरक्षेसह पिडीतेचे कुटुंबीय लखनौमध्ये
अलाहाबाद उच्च न्यायालयाने साकेत गोखलेची फेटाळली याचिका!
जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताच्या भाळी आणीबाणीच्या रूपाने काळा कलंक लागला होता. विचार, आचार यांचे स्वातंत्र्य नागरिकांच्या जीवनातून हद्दपार करण्यात आले. तेही केवळ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वैयक्तिक अहंकार जोपासणे कामी आणि सत्तालोलुपपनासाठी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांनी अनुभवलेली आणीबाणीची दाहकता आणि नाशिकमध्ये आणीबाणी विरोधी झालेले कार्य, याची आज आणीबाणीला ४५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रमेशदादा गायधनी यांनी आणीबाणी काळातील व्यक्त केलेले अनुभव...
सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्त्वाचे निवाडे दिले. एक निवाडा आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल आहे तर दुसरा प्राचीन आस्थेबद्दल. या दोन्ही निवाड्यांचे व्यापक व दूरगामी परिणाम आहेत. या दोन्ही निवाड्यांवर उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविल्या जाणार आहेत.