नुकतीच २३ ऑगस्ट रोजी भारताची चांद्रयान-३ मोहिम यशस्वीरित्या पार पडली आहे. याबद्दल देशभरात जल्लोश साजरा होत असतानाच मोहिमेत सहभागी इस्त्रोतील वैज्ञानिकांचेही जोरदार कौतुक होत आहे. याच मोहिमेत रायगडच्या सुपुत्राचाही सहभाग आहे.
Read More