औरंगजेबाच्या थडग्यावरून राज्यात सुरु असलेल्या वादाला सोमवारी नागपुरात हिंसक वळण लागले. महाल परिसरात दोन गटात तणाव वाढला आणि काही वेळातच हिंसाचार उसळला. अगदी हंसपुरीपर्यंत तो रात्री पोहोचल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे. आतापर्यंत ६० ते ६५ हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. Nagpur Violence Accused Arrested
Read More
(Devendra Fadnavis) स्वयंपुनर्विकास नाही, हा तर आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण ‘श्वेतांबरा’चे उद्घाटन केले आहे. श्वेतांबरा चे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितले, तेव्हा खर्या अर्थाने स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते, हे माझ्या लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकते. तसेच सगळ्यात महत्त्वाचे जर काही असेल, तर आत्मनिर्भरता आली,” असा विश्वास मु
उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस) आणि वन विभागाच्या 'कांदळवन प्रतिष्ठान'मध्ये सामंजस्य करार झाला आहे. (thane creek mudflat)
population jihad भाजप नेते सुवेंद्र अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस नेत्याने सिद्दीकुल्ला चौधरी यांचा चीनला येणाऱ्या धोक्याचा सामना करण्यासाठी उपाय म्हणून लोकसंख्या वाढीच्या माध्यमातून लोकसंख्या जिहादला प्रोत्सहान केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेृतृत्वाखाली पश्चिम बंगाल सरकारमधील कॅबिनेट मंत्री, सिद्दीकुल्लाह यांनी हम दो हमारे चार या लोकसंख्या वाढीच्या माध्यमातून लोकसंख्या जिहादचा प्रसार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सत्तापिपासू मविआचा पराभव निश्चीतपणे होईल असा विश्वास व्यक्त केला आहे चारकोप मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार योगेश सागर ( Yogesh Sagar ) यांनी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लिहिलेल्या कविता, गझल, अभंग, अखंड, ओवो, छक्कड, शाहिरी, रुबाया. हायकू, चारोळी, भारुड, पोवाडा, लोकगीते इत्यादी सर्व काव्य प्रकारचे संकलन करून महामानव विश्वकाव्य दर्शन हा काव्यसंग्रह मोठ्या प्रमाणावर एकत्रित करुन संपादित करून ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच हा ग्रंथ कोणत्या एका भाषेत नसून अनेक भाषांतील मजकूर यात संकलित केला जाणार आहे. विविध भाषेतील काव्य निर्माण केलेले असल्यास त्याची प्रत पाठविण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे य
‘इलेक्ट्रिक’ चारचाकी वाहने सध्या इतर इंधनांवर चालणार्या चारचाकींपेक्षा बरीच महाग पडतात. केंद्र सरकारला परदेशी चलन वाचावे, तसेच प्रदूषणाला आळा बसावा म्हणून इतर इंधनांवर चालणार्या वाहनांपेक्षा ‘इलेक्ट्रिक’ गाड्या जास्तीत जास्त रस्त्यावर याव्यात, असे वाटते व त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तेव्हा या वाहनांच्या किमती, इंधनाची होणारी बचत, विमा तरतुदी यांची माहिती घेणारा हा लेख...
महाराष्ट्राला समर्थ स्त्री व्यक्तिरेखांची सशक्त परंपरा फार पूर्वीपासून लाभली आहे. स्त्रीच्या मनाचा थांग लावता येत नाही, तिची दुःखं जशी वेगळी तशीच तिची सुखं सुद्धा अनाकलनीय. या अशाच इतरांसारख्या चारचौघी. प्रत्येकीची स्वप्न वेगळी, प्रत्येकीची कथा वेगळी आणि जगही वेगळं. पण एकमेकींसोबतचं नातं मात्र एकदम घट्ट.
'जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट'च्या (जेएनपीटी) अधिपत्याखालील सर्व कांदळवन जमीन वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या बाबतच्या कागदपत्रांची पूर्तता तथा हस्तांतरण करार मंगळवारी दि. १३ सप्टेंबर रोजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर, २०१८ रोजी कांदळवन आच्छादित सर्व सरकारी जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र तब्बल चार वर्षानंतर मंगळवारी दि. १३ सप्टेंबर रोजी हे हस्तांतरण पार
हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील एका कारखान्यात बुधवारी दि. ३ ऑगस्ट रोजी टाकी साफ करताना विषारी वायू घेतल्याने उत्तर प्रदेशातील चार कामगारांचा मृत्यू झाला. तर दोन बेशुद्ध पडले, असे पोलिसांनी सांगितले. बेशुद्ध पडलेल्या दोन कामगारांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते झज्जरच्या बहादूरगडच्या रोहाड येथील औद्योगिक परिसरात असलेल्या युनिटमध्ये कचरा टाकी साफ करत होते. हा कारखाना वाहनांसाठी गॅस किट बनवतो, असे पोलिसांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात चारगावमध्ये एका गोठ्यात वाघ शिरल्यामुळे गावात गोंधळ उडाला. रविवारी दि. १० रोजी दुपारी चारच्या सुमारास संजय लाखे यांच्या गोठ्यात वाघ शिरला. त्यांनी त्वरित वन विभागाला कळवले. वन विभागाने घटनास्थळी पोचून वाघाला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातून आसरा शोधत वाघ गावात आला असल्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेकडून खेळाची मैदाने बांधण्यात आली होती. मात्र, आता त्याचा वापर गाड्या पार्किंगसाठी तसेच कचरा टाकण्यासाठी होत असून याकडे मुंबई महापालिका दुर्लक्ष करत असल्याची तक्रार कांदिवलीतील चारकोप येथील स्थानिकांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना केली.
आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्र महापराक्रमी तर आहेतच. त्यांच्या पुढे उभे राहायला काळालाही भीती वाटते. पण, एवढ्याने त्याचे वर्णन होत नाही. विश्वातील जे जे काही उत्तम गुण आहेत, ते सारे रामाच्या ठिकाणी एकवटले आहेत. पराक्रम, चारित्र्यसंपन्नता, न्यायप्रियता, भक्तांचे रक्षण, दुष्टदुर्जनांचा संहार हे गुण रामाला पाहता क्षणीच जाणवतात. समर्थांच्या काळी म्लेंच्छांच्या विध्वंसक कारवायांमुळे सर्वत्र हिंदू समाजाची वाताहत झालेली होती.
स्वातंत्र्यसूर्यासाठी सौभाग्याची समाप्ती करणारी वीरांगना म्हणजे नीरा आर्य. हे वीरांगने, आमच्या चामडीचे जोडे शिवून तुला घातले, तरी तुझे ऋण आम्ही फेडू शकत नाही. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर हैदराबादच्या चारमिनारसमोर फुले विकून तुला जगावे लागले. तुझी झोपडी सरकारी जागेत आहे म्हणून तोडली गेली, याची आम्हाला थोडीही खंत वाटली नाही. खरंच आम्ही स्वतःला माणूस म्हणून घेऊ शकतो का?
कांदिवली पश्चिममधील चारकोप विभागातील सह्याद्रीनगर येथील नागरिक विकास रखडल्याने येथील रहिवासी संतप्त झाले आहेत.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंड चार धाम देवस्थानम बोर्ड विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. देवस्थानम व्यवस्थापन कायदा आणि मंडळाबाबत पुजारी आणि पंडितांच्या मनात अनेक शंका होत्या. त्यामुळे हे बोर्ड विसर्जित करण्याची मागणी त्यांनी केली होती. ज्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत होते. त्याच्या निर्णयासाठी एक उच्चस्तरीय समिती आणि मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती, त्याव्दारे आता हे चार धाम देवस्थानम बोर्ड अस्तित्वात नसल्याची घोषणा करण्यात आली आहे.
खा.गोपाळ शेट्टींसह अनेकांची उपस्थिती
सर्वोच्च न्यायालयाने चारधाम महामार्ग विकास प्रकल्पास हिरवा झेंडा दाखविला असून रस्ते साडेपाच मीटर रूंद करण्यासदेखील परवानगी दिली आहे. मात्र, या खटल्यावरून देशातील अशा ‘एनजीओं’चा खरा चेहरा समोर आला आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात जामीन मिळाला आहे.
प्रशांत म्हात्रे यांच्या उपक्रमाचे पोलीसांकडूनही कौतूक
नाशिक जिल्ह्यातील पाच वनवासी भागापैकी दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघ हा एक महत्त्वाचा वनवासीबहुल मतदारसंघ समजला जातो.
प्रत्येक घराला इंटरनेटशी जोडण्यासाठी केंद्र सरकारतर्फे संकल्प केला जाणार असून सीम कार्ड घेण्याइतके ब्रॉडबॅण्ड सेवा घेणे सोपे होणार आहे.
चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे, प्रतिजनावर आता ९० रुपयांऐवजी शंभर रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजना उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हैदराबादची शान असलेल्या चारमिनारचा काही भाग कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
‘नाना पालकर यांनी आपल्या जीवनात जे काही कार्य केले ते काही त्यांच्यावर भविष्यात असे स्मृती, गौरव कार्यक्रम व्हावेत, यासाठी नाही. ते कार्य त्यांनी समाजासाठी केले.
शहरातील विस्तारीत भागात रविवारी मध्यरात्री तब्बल चार घरफोड्या झाल्याने शहरात खळबळ उडाली असून शहरवासीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.