वंगभूमीतील दोन बांगला रामायणे (1)
Shriram Panchali पश्चिम बंगालची भूमी म्हणजे साहित्य, संगीत, कलेचे माहेर आहे. बंगाली भाषेला फार मोठी देदीप्यमान साहित्य परंपरा आहे. ‘गीत गोविंद’ लिहिणारे कवी जयदेव, मालाधर बसु, विप्रदास, विजयगुप्त, चंडीदास, चैतन्य प्रभु, लोचनदास, रवींद्रनाथ टागोर अशी कवी-महाकवींची थोर परंपरा हे बांगला भाषेचे वैभव आहे. या कवींच्या मांदियाळीमधील 14 शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला, कृत्तिवास ओझा यास ‘आदि महाकवी’ म्हणून ओळखले जाते. या थोर पंडित महाकवीचे रामायण, ‘कृत्तिवास रामायण’, ‘श्रीरामपांचाली’ अशा विविध नावाने विख्यात आहे. बंगाल
Read More