दरवर्षी ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ (OUP) वर्षाच्या शेवटी एका शब्दाची त्या वर्षात सगळ्यात वापरला जाणाऱ्या शब्दाची किंवा त्या वर्षी विशेष ठरलेल्या शब्दाची ‘ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर’ (oxford word of the year) म्हणून निवड करते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २०२४ चा ‘ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर’ म्हणून 'ब्रेन रॉट' (Brain rot) या शब्दाची घोषणा केली आहे.
Read More
काश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या सोशलमिडिया प्लॅटफॉर्मवरून 'ऑक्सफर्ड युनियन'चे आमंत्रण नाकारल्याचे सांगितले आहे. इंग्लंडच्या या ऑक्सफर्डने त्यांना एका वादविवादाच्या चर्चासत्रात काश्मीरच्या स्वातंत्र्यावर बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र हा कार्यक्रम भारत आणि काश्मीरविरोधी भूमिका घेत असून अशा वादविवादांचे आयोजन करणे म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान असल्याचे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे. निमंत्रण नाकारण्याबाबत त्यांनी एक पत्रही लिहिले आहे. (Vivek Agnihot
संवाद माध्यम सेवा, पांचजन्य फाउंडेशन, स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे व न्यूज भारती सहआयोजित अ हिंदू इन ऑक्सफर्ड पुस्तकाचे प्रकाशन स्वा. वीर सावरकर अध्यासन केंद्र येथे प्रमुख अतिथी लेखिका शेफाली वैद्य यांच्या हस्ते संपन्न होत आहे. यावेळी पुस्तकाच्या लेखिकरश्मी सामंत तसेच अध्यक्ष प्रदीप रावत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
मार्च 2020 पासून संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या ‘कोविड`च्या महामारीशी झुंजत होते. यातून सावरत असताना या वर्षाच्या सुरुवातीला आलेला कोरोनाचा नवीन ‘व्हेरिएंट` ‘ओमिक्रॉन`मुळे काही दिवस संपूर्ण जगावर चिंतेचे काळे ढग होते. सुर्दैवाने 2021 मध्ये भारतासहित जगातील अनेक देशांमध्ये झालेल्या वेगवान लसीकरणामुळे ‘ओमिक्रॉन`च्या संकंटातून बाहेर पडलो. कोरोनामुळे अस्ताव्यस्त झालेले जग काही दिवसात सुरळीत होत असताना आता पुन्हा एकदा नवीनच प्रकारच्या विषाणूमुळे जग संकट सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या विषाणूचे ना
भारताची जगात ओळख एक ‘संपन्न राष्ट्र’ अशीच होती.भारताचे हे स्थान ब्रिटिशांच्या आगमनाने कालौघात मागे पडले. २०व्या शतकात महराष्ट्रातच नव्हे, तर भारतात पुणे शहराने आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याने अनेकांना अचंबित केले. त्यामुळेच पुणे विद्येचे माहेरघर म्हणून नावारूपास आले. ‘युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन’मार्फत पुण्यात भारतातील पहिले कार्यालय नुकतेच साकारण्यात आले आहे
“भारत महात्मा गांधींची भूमी आहे, त्यामुळे वंशभेदाकडे दुर्लक्ष कधीही केले जाणार नाही. ब्रिटनमध्ये बहुसंख्येने भारतीय राहतात आणि त्या देशासोबत भारताचे घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे योग्य वेळी हा मुद्दा अतिशय स्पष्टपणे मांडला जाईल,” असे प्रतिपादन देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवार, दि. १५ मार्च रोजी संसदेत केले.
वंशभेदाविरोधात कठोर भूमिका घेण्याचा संदेश भारताने ब्रिटनला दिला आहे
कोरोनालस सर्वसामान्यांसाठी साठी ही लस कधी उपलब्ध होणार? यासंदर्भात एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. भारतात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. मोदी सरकारमार्फत कोरोना लस दिली जाते आहे.
'आत्मनिर्भर' या शब्दाला ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या यादीत जाण्याचा बहुमान मिळाला आहे. ऑक्सफर्डच्या भाषा विभागाने 'आत्मनिर्भर' या शब्दाला २०२० या वर्षातील हिंदी भाषेच्या विशेष शब्दाचा मान दिला आहे. भाषातज्ज्ञांच्या समितीने या शब्दाची निवड केली आहे. भाषातज्ज्ञ कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांचा या समितीत समावेश होता. गेल्या वर्षभरात लोकांच्या भावना, एकंदरीत स्थितीची माहिती देणाऱ्या, सांस्कृतिक महत्त्व सांगणाऱ्या शब्दाची ऑक्सफर्डकडून हिंदी शब्द म्हणून निवड केली जाते.
वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाला प्रतिबंध करणारी लस आगामी काही आठवड्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यामुळे भारतीयांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. कोरोनावर लस यावी यासाठी जागतिक व्यासपीठावरदेखील यापूर्वी अहोरात्र प्रयत्न करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनाही अधूनमधून कोरोनावाढीचे संकेत देत असते. २०२० या वर्षातील साधारण आठ ते नऊ महिने कोरोनाच्या सावटाखाली गेले. कोरोनाचा प्रभाव नियंत्रित आणण्यासाठी लस हा एक महत्त्वाचा पर्याय आहे.
केईएम आणि नायरमध्ये ३२० जणांवर होणार चाचणी!
भारतीयांना कुठलीही किंमत द्यावी लागणार नसल्याचा पूनावाला यांचा दावा!
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स संशोधन संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या जगातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत भारतातील १०, तर महाराष्ट्रातील नागपूर या उपराजधानीला बहुमान मिळाला. त्यानिमित्ताने ‘संत्रानगरी’ ते ‘स्मार्ट’ शहर ठरलेल्या नागपूर शहरातील विकासप्रवाहाचा घेतलेला हा आढावा...
जगात सर्वाधिक गतिमान विकास करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताने स्थान मिळवले आहे. ऑक्सफर्ड इकॉनोमिक्सच्या जागतिक संशोधन अहवालानुसार, भारत २०१९ ते २०३५ या वर्षापर्यंत झपाट्याने विकास करेल.