अश्व

आयआयटी, आयआयएम प्रमाणेच आयआयसीटी प्रमुख संस्था म्हणून नावारुपाला येईल!

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या (आयआयसीटी) निर्मितीसाठी जागतिक पातळीवरील मनोरंजन संस्थांच्या सहकार्याला तत्वतः पाठिंबा देत हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. ३ मे रोजी या संदर्भात ही चर्चा झाली. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला जाईल, ज्या प्रमाणे आयआयटी आणि आयआयएमचा दर्जा आहे. तत्सम दर्जा हा आयआयसीटीलाही मिळेल, त्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची मा

Read More

धर्मांधांच्या लांगुलचालनाची काँग्रेसने हद्द ओलांडली!

मुघल आणि इस्लामिक राजवटीत ताब्यात घेतलेली मंदिरे परत मिळण्यास प्रतिबंध करणारा कायदा प्रार्थना स्थळ कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट) संदर्भात न्यायालयीन लढाई सुरु आहे. या कायद्याला सुब्रमण्यम स्वामी, अश्विनी उपाध्याय, विष्णू शंकर जैन आणि इतर संघटनांनी हिंदू पक्षाच्या वतीने आव्हान दिले आहे. हिंदू पक्षानेही हा कायदा संसदेत मंजूर करण्यास विरोध केला असून कायद्याच्या बचावासाठी काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील धर्मनिरपेक्षता वाचवण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचे क

Read More

दहा वर्षात रेल्वे पायाभूत सुविधा अद्ययावत

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी भारतीय रेल्वेच्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम आणि उपलब्धींवर प्रकाश टाकला. विविध विषयांवर बोलताना त्यांनी प्रवाशांच्या सुविधा वाढवणे, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणे, सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे यासाठी केलेल्या प्रयत्नांची तपशीलवार माहिती दिली. पायाभूत सुविधांपासून ते नाविन्यपूर्ण रेल्वे सेवांपर्यंत, मंत्र्यांनी देशाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या वचनबद्धतेव

Read More

गती शक्ती विद्यापीठ : भारतीय अभियांत्रिकीला नवे आयाम

गति शक्ती विद्यापीठ (GSV) उच्च शिक्षण क्षेत्रात, विशेषतः वाहतूक, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी एक गेमचेंजर म्हणून उदयास आले आहे. याकडे लक्ष वेधताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले “गति शक्ती विद्यापीठ भारत आणि जगातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून उदयास येणार आहे. संपूर्ण वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ उदयास आले आहे. रेल्वे, विमान वाहतूक, सागरी अभियांत्रिकी, महामार्ग, जहाजबांधणी,

Read More

‘लव्ह जिहाद’, ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘व्होट जिहाद’ देशासमोरील सर्वात मोठ्या समस्या

नाशिक : “आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो. पण, हिंदू धर्मासाठी आपण एक होतो का,” असा परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि इतिहास अभ्यासक राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) यांनी शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी नाशिकरोड येथे आपल्या व्याख्यानात उपस्थित करून उपस्थितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. ‘लव्ह जिहाद’, ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘व्होट जिहाद’ या देशापुढील सर्वांत मोठ्या समस्या असल्याचेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. या समस्यांची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्याला अजूनही समजत नाही, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. ‘अश्वमेध

Read More

पीएम विद्यालक्ष्मी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : ( PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विद्यालक्ष्मी या नवीन केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे. याद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत, दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी, शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त, गॅरेंटर फ्री कर्ज मिळविण्यास पात्र असेल. ही योजना एका

Read More

भारत-जपान यांच्यात बुलेट ट्रेन संदर्भात महत्वपूर्ण बैठक

१७ व्या संयुक्त समितीच्या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा

Read More

मोदी सरकारचा निर्णय ; माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर क्षेत्रासाठी १७ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान – हार्डवेअर क्षेत्रासाठी १७ हजार कोटी रुपयांची पीएलआय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सुमारे २ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय आरोग्य, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

Read More

हे सामर्थ्य् नाशवंत नाही! पराभवानंतर हेमंत रासनेंची पोस्ट चर्चेत!

कसबा पोटनिवडणुकीत पराभवानंतर हेमंत रासनेंची पोस्ट चर्चेत आली आहे. "हे सामर्थ्य् नाशवंत नाही!" असे म्हणत त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल केली आहे.पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवीेंद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला कायम ठेवला असून अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121