अनिल गोटे

बदलत्या भूमिकांच्या चक्रव्युहात ‘वंचित’चा कोंडमारा

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले असून महायुतीच्या पारड्यात बहुमताचे दान जनतेने दिले आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे सत्तासोपान महायुतीच चढेल, हे निश्चित केले. असे असले तरी, या निवडणुकीत अनेक मातब्बरांना पराभवाची चवही चाखावी लागली आहे, तर अनेक पक्षांना स्वतःचे खातेही उघडता आलेले नाही. वंचित बहुजन आघाडीलादेखील ( VBA ) या विधानसभा निवडणुकीत फार करिष्मा दाखवता आलेला नाही. या विधानसभेसाठी २०० जागी उमेदवार उभे करूनदेखील वंचितच्या पारड्यात

Read More

राऊत खोटं का बोलतायं? प्रकाश आंबेडकरांनी झापलं!

प्रकाश आंबेडकरांना पाडण्यासाठी राऊत प्रयत्नशील! महाविकास आघाडीला सुरुंग लागल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यांदाच मविआतील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवले आहे. वंचित बहुजन आघाडीला मविआत घ्यावं यासाठी उद्धव ठाकरेंनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यासाठी शरद पवार यांचीही मनधरणी केली मात्र, संजय राऊतांमुळेच मविआतून वंचित आघाडी बाहेर पडली असल्याचा गौप्यस्फोट खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार द्यावा यासाठी संजय राऊत प्रयत्नच करत होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.

Read More

वंचितचे मविआला पत्र, म्हणाले, "येत्या दोन दिवसांत..."

महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नसून आता वंचित बहुजन आघाडीने मविआला पत्र पाठवले आहे. दोन दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर आणि उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना हे पत्र लिहिले आहे. तसेच रमेश चेन्नीथला, संजय राऊत, जयंत पाटील आणि नाना पटोले यांनादेखील हे पत्र पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121